दहीहंडी
कालच संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे खास करून मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे जोशात आणि भक्तिभावात दहीहंडीचा उत्सव पार पडला, म्हणजे साजरा झाला (पडला आणि पर्यायाने जखमी झाला तो गोविंदा)
कालच संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे खास करून मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे जोशात आणि भक्तिभावात दहीहंडीचा उत्सव पार पडला, म्हणजे साजरा झाला (पडला आणि पर्यायाने जखमी झाला तो गोविंदा)
गुरुंजींचे भावविश्व! भाग २-http://www.misalpav.com/node/25318 ... पुढे ...
हा सवाल-जबाब टाकलेला आमचा कोल्हापुरी मित्र वाणीनी तिखट असला,तरी मनानी अगदी लोण्यासारखा मऊ आहे.एकदा बाहेरगावी एका "अठवडी" कामाला गेलो असतांना,रात्रीचं जेवण झाल्यावर सोबतीनं तंबाखू मळता मळता मला एक मजेशीर प्रश्न विचारून गेला , "आत्म्या.. हा आपला धंदा आणी ह्यातली ही आपल्यासारखी मानसं..कोणच्या पन क्षेत्रात गेली,तरी अशीच हिट'ला जातील का रं !? " तेंव्हा मला ख्या...क्कन हसू आलं.आणी त्यानंतर आमच्यात "जे" काहि गुफ्त्गू झालं ते इथे पेश करतो....
या वर्षी दहीहांडीचा उत्सव पाहता येईल की नाही अशी जरा शंका होती...पण तस काही झालं नाही.ऑफिसातुन घरी आल्यावर बॅग ठेवली आणि लगेच दहीहांडी पाहण्यासाठी आणि तीचे फोटो तुमच्यासाठी काढण्यासाठी खाली पळालो. :)
१)ट्रक भर भरुन गोविंदांचे पथक येताना...
२)बांधलेली हांडी.
कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती..
कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं..
कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्या...
कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे..
कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्या नऊ-दहा थरांचा थरार..
कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं..
कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी..
कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी..
कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली..
काय वर्णन करू, त्या पामराचे
सदनी दारिद्र्य, अठरा विश्वाचे
जाहला गृहस्थ, पाश गरिबीचा
स्मरे परंतु मेळा, गोकुळाचा ll १ ll
दशा वाईट, भविष्य होय अंध
उदर भरण्या, रोजचा आक्रंद
स्मरणात तरी, होता गोपालवृंद
इच्छा पाहण्या, पुन्हा तो मुकुंद ll २ ll
करुनी विचार, निश्चय केलासे
मनोमनी स्मरण, माधवाचे
भेटस्वरूप काय, मित्रास न्यावे?
कल्लोळ मनी, त्यास काय आवडावे ll ३ ll
घरात नाही, एकही उपलब्ध दाणा
कृष्णाचा मित्र, उगीच का रे म्हणा !
शिळे पोहे पुरचुंडी, घेतली शेवटी
त्याच्या ठायी, तीच शक्य होती ll ४ ll
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते. असो.
भारत माझा देश आहे।
सर्व भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
काळ:
कलम ४९८ अ - कायदेशीर दहशदवाद (Legal Terrorism)
आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....!