दिवाळी अंक २०१६ - आवाहन
नमस्कार मिपाकरहो!
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.
नमस्कार मिपाकरहो!
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.
जगात साऱ्या ओळख पक्की झाली
या देशाची खूप तरक्की झाली
हाती मोठे घबाड आल्यावरती
नियत आपली चोरउचक्की झाली
दोन दिशांनी आलो होतो आपण
वाट वेगळी तिथेच नक्की झाली
दाणादाणा जमवीत आली जनता:
पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली
पाउल माझे तेव्हा चुकले आहे
नजर तुझी जेव्हाही शक्की झाली
डॉ. सुनील अहिरराव
रात्र
अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?
अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा
अंधविश्वास भाग (3) - सार्थक लढा
समर्थांनी म्हंटले आहे 'जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे'. तरी हि प्रत्येक व्यक्ती सुखाचा शोधात असतो. कधी कधी सुख मिळविण्यासाठी तो शार्टकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि 'अंधविश्वासाच्या' जाळ्यात अटकतो.
रोज थोडे उत्खनन होते
ऱोज नात्याचे पतन होते
आळ हा गंभीरही नाही
पण चरित्राचे हनन होते
दोष वणव्याला कसा द्यावा
जर इथे गाफील वन होते
कोणत्या दुनियेत मी आलो
कोणते माझे वतन होते
कोठल्या मातीतुनी येते
जिंदगी कोठे दफन होते
डॉ.सुनील अहिरराव
डिस्क्लेमर : या लेखाच्या पहिल्या भागात आणि या दुसऱ्या भागात लिहिलेले प्रसंग म्हणजे काही अधिकृत निवेदन नसून जस्ट अनुभव म्हणून दिलेले आहेत. पहिल्या भागात या विषयाबाबत पुष्कळांनी बऱ्याच शंका व्यक्त केल्या. ग्राहक सुविधा विभाग माझ्याकडे असल्याने त्यांची मी यथाशक्ती उत्तरे दिली आहेत. तथापि अधिक तपशीलवार आणि अचूक माहितीसाठी www.mahadiscom.in हे संस्थळ पाहावे.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते. जाहिरात कंपन्यांनी ही कला धनप्राप्तीसाठी अवगत करून घेतली आहे.
एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला.
...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! ,
अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...!
आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब.
जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे.
येकांद्या लैलाचा मजनू बनीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
आयटम नं लाईन
दिली काय, न दिली काय,
आपल्याले हुंगत ऱ्हायची
सवयच हाय,
च्यान्सवर ड्यान्स
मारीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
चिकनी पोरगी
पटली काय, न पटली काय,
पोट्ट्यान्ले चप्पल खायची
वायली हौसच हाय,
चपलीलाबी फुलाने
सजवीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...