मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

४३ दिवस हिमालयात अडकलेला माणूस!

मार्गी ·

आलो आलो गुरुवार, 09/11/2025 - 00:06
पुस्तक वाचण्याची अनिवार इच्छा निर्माण करण्याचे कसब आहे आपणास . बाकी जेम्स भाऊचे करावे तेवढे कौतुक थोडेच. बहीणाबायच प्रेम अलौकिक. उत्तम पुस्तक सुचविल्याबद्दल आभार.

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/11/2025 - 06:12
मरण पावल्याची बातमी एकामागोमाग एक मिळाली. दोन आपले निहीत अयुष्य जगून निजधामास गेले तर एक अर्ध्यावरच भातुकली चा डाव मोडून गेला. दिवस वाईट गेला .रात्रभर झोपमोड होत होती. तरीही पाच वाजता जाग आलीच. कारण शिस्त. सवय. उठल्यावर रात्रभर आलेले कायप्पावरील संदेश बघणे व पाठवणे झाले व मिपावर आपला लेख वाचला.खालील वाक्य नवीन उभारी देऊन गेलं. जिद्द, साहस, शिस्त आणि कठोर दृढनिश्चय असेल आणि सोबत जीवाभावाचे प्रिय जन असतील तर माणूस किती हिमालयात नोकरी केल्याने असे अनुभव पण एव्हढे भयंकर नाही व आठवणी आहेत. एक कर्नाटक मधला सैनिक क्रेव्हास मधे अडकला होता. अथक प्रयत्नांनंतर भारतीय सैनिकांनी त्याला बाहेर काढला . पुढे काही दिसत तो दिल्लीच्या हाॅस्पिटल मधे होता. शेवटी जंग हारला. Crevasse-They are often partially or fully concealed by a snow bridge, making them difficult to spot on the surface. Hypothermia was the most difficult condition in such situations चांगले परिक्षण. नक्कीच वाचेन.

मार्गी गुरुवार, 09/18/2025 - 11:03
सर्वांना धन्यवाद! @ कर्नलतपस्वी जी! ओह ह. आता आपण ठीक असाल अशी आशा करतो. प्रणाम.

राघव Tue, 09/23/2025 - 01:33
पुस्तक यादीत जोडले गेले आहे. नक्की वाचेन. खूप धन्यवाद!

आलो आलो गुरुवार, 09/11/2025 - 00:06
पुस्तक वाचण्याची अनिवार इच्छा निर्माण करण्याचे कसब आहे आपणास . बाकी जेम्स भाऊचे करावे तेवढे कौतुक थोडेच. बहीणाबायच प्रेम अलौकिक. उत्तम पुस्तक सुचविल्याबद्दल आभार.

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/11/2025 - 06:12
मरण पावल्याची बातमी एकामागोमाग एक मिळाली. दोन आपले निहीत अयुष्य जगून निजधामास गेले तर एक अर्ध्यावरच भातुकली चा डाव मोडून गेला. दिवस वाईट गेला .रात्रभर झोपमोड होत होती. तरीही पाच वाजता जाग आलीच. कारण शिस्त. सवय. उठल्यावर रात्रभर आलेले कायप्पावरील संदेश बघणे व पाठवणे झाले व मिपावर आपला लेख वाचला.खालील वाक्य नवीन उभारी देऊन गेलं. जिद्द, साहस, शिस्त आणि कठोर दृढनिश्चय असेल आणि सोबत जीवाभावाचे प्रिय जन असतील तर माणूस किती हिमालयात नोकरी केल्याने असे अनुभव पण एव्हढे भयंकर नाही व आठवणी आहेत. एक कर्नाटक मधला सैनिक क्रेव्हास मधे अडकला होता. अथक प्रयत्नांनंतर भारतीय सैनिकांनी त्याला बाहेर काढला . पुढे काही दिसत तो दिल्लीच्या हाॅस्पिटल मधे होता. शेवटी जंग हारला. Crevasse-They are often partially or fully concealed by a snow bridge, making them difficult to spot on the surface. Hypothermia was the most difficult condition in such situations चांगले परिक्षण. नक्कीच वाचेन.

मार्गी गुरुवार, 09/18/2025 - 11:03
सर्वांना धन्यवाद! @ कर्नलतपस्वी जी! ओह ह. आता आपण ठीक असाल अशी आशा करतो. प्रणाम.

राघव Tue, 09/23/2025 - 01:33
पुस्तक यादीत जोडले गेले आहे. नक्की वाचेन. खूप धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
- वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट - "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही - बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा - कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी - सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ! - छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ - ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा - ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट - "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!" - सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम नमस्कार!

विश्वगुरु, म्हासत्ता इ०

युयुत्सु ·

पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्‍यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत. त्यांचा उद्देश वेगळा आहे, संघातील लोक आपली मूले विदेशात पाठवतात नी इतरांच्या मुलाना इथे देशसेवेच्या नावाखाली नको टू उद्योग करायला लावतात ज्यात देशाचे काडीचेही हित नसते!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ही ढोंगबाजी अनेक वर्षे चालु आहे. गेल्या १५/२० वर्षात स्व्तःच्या मुलांना बारावीनंतरच बाहेर(अमेरिका/ब्रितन)ला शिकायला पाठवण्यात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्य्मंत्री 'मामाजी' शिवराज सिंग चौहान ह्यांचा एक पुत्र बारावी नंतरच शिक्षणसाठी बाहेर. जयशंकर ह्यांना तीन मुले. एक जण वॉशिंग्टनमध्ये तर एक लॉस एंजेलिसमध्ये. गुजरातचे एक दिवंगत मुख्यमंत्री- एक मुलगी लंडनमध्ये स्थायिक , मुलगा सॅन डिएगोमध्ये. अजित दोवालांचे दोन्ही पुत्र भारताबाहेरच आहेत. गेल्यावर्षी पंकजा मुंडे ह्यांनीही स्थानिकांना 'जय श्रीराम' करायला लावुन स्व्तःच्या मुलाला बारावी नंतर अमेरिकेत शिकायला पाठवले.. असे वाचले होते. मोहनरावांनी आधी न्यु जर्सी/लंडन्/बे एरिया येथे जावे आणि तेथील परिवारातील लोकांना भारतात आणावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई इतक्या दूर कशाला जायचे? अनेक लोक आहेत विदेशात बसून देशात हिंदुनी काय करायला हवे ह्याचे पो टाकत असतात! इतकेच देशप्रेम नी हिंदुत्व उतू चाललेय तर ये की म्हणा इकडे!

युयुत्सु Wed, 09/03/2025 - 09:14
मोदी-शहांवर सतत खोटं बोलण्याचा आरोप होत असतो. त्यातील तथ्य मी कधी तपासले नाही. पण अलिकडे लक्षात आलेली एक ठळक गोष्ट म्ह० हा आरोप जर खरा असेल तर त्याची मुळे त्यांच्या संघ-संस्कारात आहेत याची आता खात्री पटली आहे. संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. खोटं उघडं पडलं सतत गोलपोस्ट हलवत राहायचे इतकंच त्यांना येतं. अलिकडे पंचाहत्तरीच्या निवृत्तीवर घेतलेला यु-टर्न हे असंच एक हलवलेलं गोलपोस्ट...

In reply to by युयुत्सु

संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. +1 त्यांना स्वातंत्र्यलढावेळी संघ किथे होता विचारले की पळ काढतात! :)

In reply to by युयुत्सु

स्वधर्म Wed, 09/03/2025 - 17:03
ही मुलाखत पहा. संघ, त्यांची ध्येयं, त्यांचे लोक... या विषयावरच आहे. RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि विवेकानंदांच्या विचारांवर डॉ. दाभोळकर म्हणतात

In reply to by स्वधर्म

मारवा Fri, 09/12/2025 - 18:19
विवेकानंद दांभिक होते. अमेरिकेने विवेकानंदां वर मोठा प्रभाव पाडला. अमेरिकन संस्कृती ने विवेकानंदाना फार प्रभावित केले. मात्र अस्सल भारतीय दांभिकता ते सोडू शकले नाही.

युयुत्सु Sat, 09/06/2025 - 18:19
श्री० पटाईत, मुद्देसूद प्रतिवाद केला असता तर जास्त आवडले असते. पण तुमच्याकडे मुद्दे नसावेत असे वाटते.

युयुत्सु Fri, 09/12/2025 - 07:54
परत गोलपोस्ट हलवलेले आहे. पण या व्यक्तव्यात बिट्विन द लाईन्स बरेच काही आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने बुधवार को कहा कि भारत का चरित्र सेवा या निस्वार्थ सेवा में निहित है।भारत की यही भावना आज की महाशक्तियों की तरह बनने के बजाय तटस्थता से विश्व की सेवा करने में विश्वास रखता है।उन्होंने इस बात पर खेद व्यक्त किया कि विज्ञान और ज्ञानके अन्य क्षेत्रों में प्रगति और मानव के पास सब कुछ होने के बावजूद दुनिया में अभी भी झगड़े जारी हैं। https://www.jagran.com/news/national-india-will-not-become-like-today-superpowers-says-mohan-bhagwat-24042849.html रघुवंशाच्या २ र्‍या सर्गात 'प्रसाद चिन्हानि पुरः फलानि' असं एक वचन आहे. पुढे काय घडणार आहे याची चिन्हे अगोदरच दिसू लागतात. संघाला अभिप्रेत असलेली भारतीय समाजावरील पकड घेता आली नसल्याने हे वैफल्योद्गार बाहेर पडले आहेत. कालबाह्य सिंद्धातांची पुनःर्स्थापना करायचे प्रयत्न फसले आहेत आणि फसणार आहेत. नुकताच ३ हिंदू धर्मांचार्यांमधला (रामभद्राचार्य, प्रेमानंद, अविमुक्तेश्वरानंद) पातळी सोडून केलेल्या टिपण्यामुळे निर्माण झालेला वाद याचा पुरेस्स निदर्शक आहे.

सोहम७ Fri, 09/12/2025 - 12:08
मी काही तज्ञ नाही पण 2025 मध्ये भारत सरकारने विकसित भारत 2047 (विकसित भारत@2047) या दृष्टीसाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत. या योजनांचा उद्देश 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी भारताला विकसित राष्ट्र बनवणे आहे. महत्त्वाचे टप्पे आणि उपाय पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, आणि शाश्वत विकास यावर केंद्रित गुंतवणूक आर्थिक वाढीसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी सर्व विभागांमध्ये धोरणात्मक सुधारणा ऊर्जा सुरक्षा, हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी), आणि शहरी–ग्रामीण विकास यावर भर युवक, महिलावर्ग, शेतकरी आणि गरीब घटक यांचा उत्थान हे केंद्रस्थानी नागरिकांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी ‘मायगव्ह’सारखे उपक्रम उद्दिष्टे 2047 पर्यंत $30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणे 100% स्वच्छ ऊर्जा आणि स्वयंपूर्णता (आत्मनिर्भर भारत) साध्य करणे अगस्त 2025 मध्ये पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर राजीव गौबा व. टी. व्ही. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली दोन उच्चस्तरीय सुधारणा समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत. या समित्यांनी विकसित भारत 2047 योजनेसाठी पुढील पिढीच्या सुधारणांवर अंतर्गत बैठका सुरू केल्या आहेत प्राथमिकतेने सुधारणा आवश्यक असलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत - सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका किंवा गैरव्यवहारांसाठी जबाबदार ठरविण्याच्या यंत्रणांना अधिक मजबूत करणे हे पारदर्शक आणि परिणामकारक शासनासाठी अत्यंत आवश्यक आहे.उदा. मुंबईत नवीन रस्ते केवळ २-३ दिवसांमध्येच वापरण्यासयोग्य राहत नाहीत. हे मुद्दे नक्कीच सोडवावे लागतील. न्यायिक सुधारणा: प्रणालीगत विलंब, न्यायिक क्षमतेत वाढ, प्रक्रियांना आधुनिक स्वरूप देणे आणि प्रकरणांची प्रतीक्षा कमी करून वेळोवेळी न्याय मिळवून देणे ही महत्त्वाची चालू आव्हाने आहेत. मी कट्टर भाजप समर्थक नाही, पण शेवटी केवळ भाजपच या सुधारणा करण्यास सक्षम आहेत्यांना त्या साठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल.

In reply to by सोहम७

सरकार १०० स्मार्ट सिटी देखील बनवणार होते, काय झाले त्याचे? त्या योजनेची तिरडी उठली. जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. Fri, 09/12/2025 - 18:47
स्मार्ट सिटी... वॉव आमचे सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत येते बरं का. परवाच मुख्यमंत्र्यानी शब्द दिलाय की सोलापुरात आयटी हब चालू करु. प्रशासनाकडून जागेचा शोध चालू आहे. सोलापुरातूनच ६९०० इंजिनिअर दरवर्षी बाहेर पडतात मग आयटी हब होणारच सोलापुरात. ह्या हबात नोकर्‍यांचा सुकाळ असणार आहे. इच्छुकांनी तयारी ठेवावी बरं का. . काय तयारी करताल? कमीत कामी १० निळे बॅरल्स प्लास्टीकचे (सोलापुरात पाणी दर ५ दिवसांनी येते बरं का. आणि हे गेले १० वर्षे सलग. उन्हाळा पावसाळा असो की कीहीही आणि सर्व शहरात) . ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक?

In reply to by अभ्या..

युयुत्सु Sat, 09/13/2025 - 09:17
ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक? सोलापुरात कोकणातली भाषा बघून आनंद झाला!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Sat, 09/13/2025 - 09:23
जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे. सुशिक्षित लोक सत्तेत येऊन फार चमत्कार होईल असे वाटत नाही. कारण अडाणी जनता सुशिक्षित, विवेकी जनतेला संख्येच्या जोरावर पराभूत करते. कडवट सत्य असे आहे की जो पर्यंत अडाणी जनता मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन करत आहे तो पर्यंत हे दुष्टचक्र असेच चालू राहणार! त्यात सुशिक्षित, विवेकी लोकांमध्ये लग्न नको आणि मुले नकोत हा ट्रेण्ड वाढत आहे. हे सर्वात जास्त गंभीर आहे. पण हे समजून घ्यायची क्षमता आहे कुणाकडे?

शाम भागवत Mon, 09/29/2025 - 22:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या माणसाने.

In reply to by युयुत्सु

मी मुलाखत उडत उडत पाहिली. मला भाटियांच्या सरसकटीकरणावर प्रचंड आक्षेप आहे. शिक्षणाच्या बाबतीत देखील. माझे उदाहरण देतो : इयत्ता सहावीत विज्ञानाच्या तासाला मुले असे प्रश्न सरांना विचारत : आपण जी हवा खातो ती कुठे जाते? खाल्लेले अन्न वेगळे आणि विष्ठा वेगळी तर मध्ये काय होते आणि सो ऑन. इयत्ता नववीत जेव्हा नागरिकशास्त्र शिकवले जात होते तेव्हा हे प्रश्न आम्हि विद्यार्थ्यानी विचारले आहेत : १. भारतात प्रत्येकाला धर्म सांगावा लागतो तर निधर्मी होणे संविधानाला मान्य आहे का? २. माझी जात ही आहे पण मला हा धर्म नको तर मी काय करू? ३. मला दहावीनंतर शीख व्ह्यायचे आहे तर मी काय करु? आणि सो ऑन. हे प्रश्न मुलभूत आहेत. आणि ते विद्यार्थ्यांनीच विचारले आहेत. मी माझ्या मनाचे सांगत नाही. अगदीच गयी गुजरी सिस्टीम असल्याची बतावणी भाटिया करत आहेत ती चुकीची आहे. माझी शाळा तालुक्याच्या गावी असते तशी सर्वसामान्य अनुदानित शाळा होती, जिथे २००० विद्यार्थी शिकत. एकाही शिक्षकाने मुलांना प्रश्न विचारायला बंदी आणली नाही. मुलांनी अवघड प्रश्न जरी विचारले तरी शिक्षकांनी त्यांना सोपी उत्तरे अगदी माझे ग्रॅज्युएशन होईपर्यंत दिली आहेत.

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 17:28
नवीन वर्षाचा विनोद  संदर्भ - https://economictimes.indiatimes.com/news/india/it-is-need-of-world-that-we-become-vishwaguru-rss-chief-mohan-bhagwat/articleshow/126216689.cms?fbclid=IwY2xjawPDQA9leHRuA2FlbQIxMABicmlkETFoZXl3VVRobXNaR3VqM2wwc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHpdxY8kO4nfuGHCzGtWej6h_6hKmvcjUiFUv6BeSJ1Q042E-foBLdzY36jf9_aem_KMsLfVBoCtiDtE7bD8x51w

पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्‍यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत. त्यांचा उद्देश वेगळा आहे, संघातील लोक आपली मूले विदेशात पाठवतात नी इतरांच्या मुलाना इथे देशसेवेच्या नावाखाली नको टू उद्योग करायला लावतात ज्यात देशाचे काडीचेही हित नसते!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ही ढोंगबाजी अनेक वर्षे चालु आहे. गेल्या १५/२० वर्षात स्व्तःच्या मुलांना बारावीनंतरच बाहेर(अमेरिका/ब्रितन)ला शिकायला पाठवण्यात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्य्मंत्री 'मामाजी' शिवराज सिंग चौहान ह्यांचा एक पुत्र बारावी नंतरच शिक्षणसाठी बाहेर. जयशंकर ह्यांना तीन मुले. एक जण वॉशिंग्टनमध्ये तर एक लॉस एंजेलिसमध्ये. गुजरातचे एक दिवंगत मुख्यमंत्री- एक मुलगी लंडनमध्ये स्थायिक , मुलगा सॅन डिएगोमध्ये. अजित दोवालांचे दोन्ही पुत्र भारताबाहेरच आहेत. गेल्यावर्षी पंकजा मुंडे ह्यांनीही स्थानिकांना 'जय श्रीराम' करायला लावुन स्व्तःच्या मुलाला बारावी नंतर अमेरिकेत शिकायला पाठवले.. असे वाचले होते. मोहनरावांनी आधी न्यु जर्सी/लंडन्/बे एरिया येथे जावे आणि तेथील परिवारातील लोकांना भारतात आणावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई इतक्या दूर कशाला जायचे? अनेक लोक आहेत विदेशात बसून देशात हिंदुनी काय करायला हवे ह्याचे पो टाकत असतात! इतकेच देशप्रेम नी हिंदुत्व उतू चाललेय तर ये की म्हणा इकडे!

युयुत्सु Wed, 09/03/2025 - 09:14
मोदी-शहांवर सतत खोटं बोलण्याचा आरोप होत असतो. त्यातील तथ्य मी कधी तपासले नाही. पण अलिकडे लक्षात आलेली एक ठळक गोष्ट म्ह० हा आरोप जर खरा असेल तर त्याची मुळे त्यांच्या संघ-संस्कारात आहेत याची आता खात्री पटली आहे. संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. खोटं उघडं पडलं सतत गोलपोस्ट हलवत राहायचे इतकंच त्यांना येतं. अलिकडे पंचाहत्तरीच्या निवृत्तीवर घेतलेला यु-टर्न हे असंच एक हलवलेलं गोलपोस्ट...

In reply to by युयुत्सु

संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. +1 त्यांना स्वातंत्र्यलढावेळी संघ किथे होता विचारले की पळ काढतात! :)

In reply to by युयुत्सु

स्वधर्म Wed, 09/03/2025 - 17:03
ही मुलाखत पहा. संघ, त्यांची ध्येयं, त्यांचे लोक... या विषयावरच आहे. RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि विवेकानंदांच्या विचारांवर डॉ. दाभोळकर म्हणतात

In reply to by स्वधर्म

मारवा Fri, 09/12/2025 - 18:19
विवेकानंद दांभिक होते. अमेरिकेने विवेकानंदां वर मोठा प्रभाव पाडला. अमेरिकन संस्कृती ने विवेकानंदाना फार प्रभावित केले. मात्र अस्सल भारतीय दांभिकता ते सोडू शकले नाही.

युयुत्सु Sat, 09/06/2025 - 18:19
श्री० पटाईत, मुद्देसूद प्रतिवाद केला असता तर जास्त आवडले असते. पण तुमच्याकडे मुद्दे नसावेत असे वाटते.

युयुत्सु Fri, 09/12/2025 - 07:54
परत गोलपोस्ट हलवलेले आहे. पण या व्यक्तव्यात बिट्विन द लाईन्स बरेच काही आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने बुधवार को कहा कि भारत का चरित्र सेवा या निस्वार्थ सेवा में निहित है।भारत की यही भावना आज की महाशक्तियों की तरह बनने के बजाय तटस्थता से विश्व की सेवा करने में विश्वास रखता है।उन्होंने इस बात पर खेद व्यक्त किया कि विज्ञान और ज्ञानके अन्य क्षेत्रों में प्रगति और मानव के पास सब कुछ होने के बावजूद दुनिया में अभी भी झगड़े जारी हैं। https://www.jagran.com/news/national-india-will-not-become-like-today-superpowers-says-mohan-bhagwat-24042849.html रघुवंशाच्या २ र्‍या सर्गात 'प्रसाद चिन्हानि पुरः फलानि' असं एक वचन आहे. पुढे काय घडणार आहे याची चिन्हे अगोदरच दिसू लागतात. संघाला अभिप्रेत असलेली भारतीय समाजावरील पकड घेता आली नसल्याने हे वैफल्योद्गार बाहेर पडले आहेत. कालबाह्य सिंद्धातांची पुनःर्स्थापना करायचे प्रयत्न फसले आहेत आणि फसणार आहेत. नुकताच ३ हिंदू धर्मांचार्यांमधला (रामभद्राचार्य, प्रेमानंद, अविमुक्तेश्वरानंद) पातळी सोडून केलेल्या टिपण्यामुळे निर्माण झालेला वाद याचा पुरेस्स निदर्शक आहे.

सोहम७ Fri, 09/12/2025 - 12:08
मी काही तज्ञ नाही पण 2025 मध्ये भारत सरकारने विकसित भारत 2047 (विकसित भारत@2047) या दृष्टीसाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत. या योजनांचा उद्देश 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी भारताला विकसित राष्ट्र बनवणे आहे. महत्त्वाचे टप्पे आणि उपाय पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, आणि शाश्वत विकास यावर केंद्रित गुंतवणूक आर्थिक वाढीसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी सर्व विभागांमध्ये धोरणात्मक सुधारणा ऊर्जा सुरक्षा, हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी), आणि शहरी–ग्रामीण विकास यावर भर युवक, महिलावर्ग, शेतकरी आणि गरीब घटक यांचा उत्थान हे केंद्रस्थानी नागरिकांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी ‘मायगव्ह’सारखे उपक्रम उद्दिष्टे 2047 पर्यंत $30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणे 100% स्वच्छ ऊर्जा आणि स्वयंपूर्णता (आत्मनिर्भर भारत) साध्य करणे अगस्त 2025 मध्ये पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर राजीव गौबा व. टी. व्ही. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली दोन उच्चस्तरीय सुधारणा समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत. या समित्यांनी विकसित भारत 2047 योजनेसाठी पुढील पिढीच्या सुधारणांवर अंतर्गत बैठका सुरू केल्या आहेत प्राथमिकतेने सुधारणा आवश्यक असलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत - सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका किंवा गैरव्यवहारांसाठी जबाबदार ठरविण्याच्या यंत्रणांना अधिक मजबूत करणे हे पारदर्शक आणि परिणामकारक शासनासाठी अत्यंत आवश्यक आहे.उदा. मुंबईत नवीन रस्ते केवळ २-३ दिवसांमध्येच वापरण्यासयोग्य राहत नाहीत. हे मुद्दे नक्कीच सोडवावे लागतील. न्यायिक सुधारणा: प्रणालीगत विलंब, न्यायिक क्षमतेत वाढ, प्रक्रियांना आधुनिक स्वरूप देणे आणि प्रकरणांची प्रतीक्षा कमी करून वेळोवेळी न्याय मिळवून देणे ही महत्त्वाची चालू आव्हाने आहेत. मी कट्टर भाजप समर्थक नाही, पण शेवटी केवळ भाजपच या सुधारणा करण्यास सक्षम आहेत्यांना त्या साठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल.

In reply to by सोहम७

सरकार १०० स्मार्ट सिटी देखील बनवणार होते, काय झाले त्याचे? त्या योजनेची तिरडी उठली. जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. Fri, 09/12/2025 - 18:47
स्मार्ट सिटी... वॉव आमचे सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत येते बरं का. परवाच मुख्यमंत्र्यानी शब्द दिलाय की सोलापुरात आयटी हब चालू करु. प्रशासनाकडून जागेचा शोध चालू आहे. सोलापुरातूनच ६९०० इंजिनिअर दरवर्षी बाहेर पडतात मग आयटी हब होणारच सोलापुरात. ह्या हबात नोकर्‍यांचा सुकाळ असणार आहे. इच्छुकांनी तयारी ठेवावी बरं का. . काय तयारी करताल? कमीत कामी १० निळे बॅरल्स प्लास्टीकचे (सोलापुरात पाणी दर ५ दिवसांनी येते बरं का. आणि हे गेले १० वर्षे सलग. उन्हाळा पावसाळा असो की कीहीही आणि सर्व शहरात) . ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक?

In reply to by अभ्या..

युयुत्सु Sat, 09/13/2025 - 09:17
ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक? सोलापुरात कोकणातली भाषा बघून आनंद झाला!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Sat, 09/13/2025 - 09:23
जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे. सुशिक्षित लोक सत्तेत येऊन फार चमत्कार होईल असे वाटत नाही. कारण अडाणी जनता सुशिक्षित, विवेकी जनतेला संख्येच्या जोरावर पराभूत करते. कडवट सत्य असे आहे की जो पर्यंत अडाणी जनता मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन करत आहे तो पर्यंत हे दुष्टचक्र असेच चालू राहणार! त्यात सुशिक्षित, विवेकी लोकांमध्ये लग्न नको आणि मुले नकोत हा ट्रेण्ड वाढत आहे. हे सर्वात जास्त गंभीर आहे. पण हे समजून घ्यायची क्षमता आहे कुणाकडे?

शाम भागवत Mon, 09/29/2025 - 22:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या माणसाने.

In reply to by युयुत्सु

मी मुलाखत उडत उडत पाहिली. मला भाटियांच्या सरसकटीकरणावर प्रचंड आक्षेप आहे. शिक्षणाच्या बाबतीत देखील. माझे उदाहरण देतो : इयत्ता सहावीत विज्ञानाच्या तासाला मुले असे प्रश्न सरांना विचारत : आपण जी हवा खातो ती कुठे जाते? खाल्लेले अन्न वेगळे आणि विष्ठा वेगळी तर मध्ये काय होते आणि सो ऑन. इयत्ता नववीत जेव्हा नागरिकशास्त्र शिकवले जात होते तेव्हा हे प्रश्न आम्हि विद्यार्थ्यानी विचारले आहेत : १. भारतात प्रत्येकाला धर्म सांगावा लागतो तर निधर्मी होणे संविधानाला मान्य आहे का? २. माझी जात ही आहे पण मला हा धर्म नको तर मी काय करू? ३. मला दहावीनंतर शीख व्ह्यायचे आहे तर मी काय करु? आणि सो ऑन. हे प्रश्न मुलभूत आहेत. आणि ते विद्यार्थ्यांनीच विचारले आहेत. मी माझ्या मनाचे सांगत नाही. अगदीच गयी गुजरी सिस्टीम असल्याची बतावणी भाटिया करत आहेत ती चुकीची आहे. माझी शाळा तालुक्याच्या गावी असते तशी सर्वसामान्य अनुदानित शाळा होती, जिथे २००० विद्यार्थी शिकत. एकाही शिक्षकाने मुलांना प्रश्न विचारायला बंदी आणली नाही. मुलांनी अवघड प्रश्न जरी विचारले तरी शिक्षकांनी त्यांना सोपी उत्तरे अगदी माझे ग्रॅज्युएशन होईपर्यंत दिली आहेत.

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 17:28
नवीन वर्षाचा विनोद  संदर्भ - https://economictimes.indiatimes.com/news/india/it-is-need-of-world-that-we-become-vishwaguru-rss-chief-mohan-bhagwat/articleshow/126216689.cms?fbclid=IwY2xjawPDQA9leHRuA2FlbQIxMABicmlkETFoZXl3VVRobXNaR3VqM2wwc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHpdxY8kO4nfuGHCzGtWej6h_6hKmvcjUiFUv6BeSJ1Q042E-foBLdzY36jf9_aem_KMsLfVBoCtiDtE7bD8x51w
लेखनविषय:
लेखनप्रकार
 श्री० मोहन भागवत यांच्या २०२१ पासून आजपर्यंतच्या भाषणांचा ए०आय० च्या मदतीने सारांश काढायचा प्रयत्न केला. उद्देश असा की त्यातून विश्वगुरु, म्हासत्ता इ० गाजरांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग किंवा कार्यक्रम मिळावा. पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्‍यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत.

देव आणि धर्माचे चेताविज्ञान

युयुत्सु ·

निपा Tue, 08/26/2025 - 18:51
नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु Wed, 08/27/2025 - 07:08
श्री० निपा मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.> "जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक Wed, 08/27/2025 - 17:47
स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात. तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात. गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही. विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म Wed, 08/27/2025 - 19:02
देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे. ही बातमी या बाबतीत रोचक आहे. 8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़

निपा Tue, 08/26/2025 - 18:51
नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु Wed, 08/27/2025 - 07:08
श्री० निपा मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.> "जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक Wed, 08/27/2025 - 17:47
स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात. तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात. गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही. विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म Wed, 08/27/2025 - 19:02
देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे. ही बातमी या बाबतीत रोचक आहे. 8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़
लेखनविषय:
लेखनप्रकार
देव आणि धर्माचे चेताविज्ञान =============== -राजीव उपाध्ये "देवदानवा नरे निर्मिले हे मत कळवू द्या काठोकाठ भरूनी द्या पेला फेस भराभर उसळूं द्या" - केशवसुत, स्फूर्ति  एका नव्या चेता शास्त्रीय अभ्यासा नुसार लोक देव-देव का करतात या वर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासानुसार periaqueductal grey नावाचा एक विशिष्ट मेंदूचा भाग (brain region) या देव आणि धार्मिक भावनांशी (feelings) संबंधित आहे. हा भाग भीती, वेदना आणि परोपकार (altruism) यांसारख्या भावनांवर प्रक्रिया करतो.

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·

सुबोध खरे Fri, 08/22/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:19
चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Fri, 08/22/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Sat, 08/23/2025 - 12:49
धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

श्वेता व्यास Wed, 09/03/2025 - 09:59
छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य Fri, 08/22/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

धर्मराजमुटके Sat, 08/23/2025 - 09:14
छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी Sat, 08/23/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य Mon, 08/25/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता Sun, 08/24/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. Mon, 08/25/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti Tue, 08/26/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा Wed, 09/03/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.

सुबोध खरे Fri, 08/22/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:19
चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Fri, 08/22/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Sat, 08/23/2025 - 12:49
धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

श्वेता व्यास Wed, 09/03/2025 - 09:59
छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य Fri, 08/22/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

धर्मराजमुटके Sat, 08/23/2025 - 09:14
छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी Sat, 08/23/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य Mon, 08/25/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता Sun, 08/24/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. Mon, 08/25/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti Tue, 08/26/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा Wed, 09/03/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे

युयुत्सु ·

आग्या१९९० गुरुवार, 08/21/2025 - 11:50
स्वतःचा बंगला असल्याने मलाही काही अडचणी जाणवतात. घर बंद करून बाहेरगावी गेल्यास घराचे cctv कॅमेरे सतत आजुबाजूच्या हालचालींचे मेसेज पाठवत असल्याने प्रत्येकवेळी घर सुरक्षित आहे ना ह्याची खात्री करत असतो. मागे घर काही दिवस बंद होते तेव्हा कोणीतरी meter box मधून मेन स्विच बंद केल्याने इन्व्हर्टरचा बॅक अप बंद झाल्याने cctv बंद झाले. शंका आली म्हणून मित्राला फोन केला. तेथील वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता. त्याला बंगल्यावर चक्कर मारायला सांगितले , कुलूप जागेवर होते, मेन switch बंद होते ,ते त्याने चालू केले, थोड्याच वेळात cctv कॅमेरे चालू झाल्याचे दिसले. घरी आल्यावर बघितले तर फ्रिज मधील सगळ्या वस्तू खराब झाल्या होत्या. सोसायटीतील स्वतःचे घर आणि स्वतंत्र घर ह्यात जबादाऱ्यामध्ये बराच फरक आहे.

कंजूस गुरुवार, 08/21/2025 - 12:05
बरोबर आहे. पण जिथे बंगला प्रॉपर्टी टिकवून ठेवण्याची समाजात आवड आणि प्रवृत्ती आहे तिथे काही त्रास होत नसतो. उदाहरणार्थ वसई विरार भाग. आजुबाजूच्या बंगल्यांतून वावर असतो. एकमेकाला धरून असतात रहिवासी. त्या रस्त्याने जाणारा नवखा माणूस लक्षात येतो. बंगला बंद असेल तर खिडक्यांच्या काचा फोडल्या जात नाहीत.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/21/2025 - 12:37
ही फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातीलही परीस्थिती आहे. १. बंगला म्हटले की त्याचा सगळा मेंटेनन्स (स्वच्छता, लाईट, पाणी, सुरक्षा,रंगकाम) स्वतःला करावी लागते. फ्लॅटमध्ये हे खर्च विभागले जातात. २. तरुणपणी पैसा नसतो पण बंगला हवा असतो, म्हातारपणी पैसा असतो पण बळ नसते. म्हणुन फ्लॅट बरा वाटतो. ३. त्यातल्या त्यात भारतात पैसे टाकुन स्विगी,झोमॅटो,ओला,उबर्,सिक्युरिटी, कामाला माणासे वगैरे मिळतात म्हणुन आणि थोडेफार शेजार पाजारच्या चांगुलपणावर चालुन जाते. परदेशात तेही नाही किवा खुपच महाग. ४. तरुणपणी कुठेही लांबवर स्वस्तात मोठी घरे मिळाली म्हणुन घेणारे वय झाले की गुमान शहराच्या मध्यावर भाड्याने फ्लॅटमध्ये रहायला येतात. ५. एकट्या दुकट्या वयस्कर लोकांच्या बंगल्याभोवती एजंट लोक कायमच घिरट्या घालत असतात. त्यात नवल काही नाही. तस्मात "हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावु नये"

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/21/2025 - 13:23
धुळ्यातील एक किस्सा, एका बंगल्यात एक म्हातारी राहत होती, तिची दोन्ही मुले अमेरिकेत होती, घर विक म्हणून शहरातले गुंड तिच्यामागे लागले, ती अडून बसली, अमेरिकेतील मुलानी काही केले नाही की काय माहीत नाही, पण म्हातारीचा बंगला खरे/ खोटे कागदपत्र दमदाटी करून सह्या वगैरेंनी कसे माहीत नाही पण लाटला, इथपर्यंत झाले पण नंतर त्या बंगल्यावरून त्या गुंडात आपसात वाद झाले, त्या वादातून एकाचा खून झाला, तो खून सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला, इतका भयंकर खून होता की सारे शहर हादरले, त्या खुनाचा व्हिडिओ तुफान पसरला, युट्युबलही आहे. तलवारीने तुकडे तुकडे केले. बाकी तुम्ही म्हणता ते खरे आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रचंड त्रास दिला जाती एकट्या दुकट्या माणसाला!

विवेकपटाईत गुरुवार, 08/21/2025 - 19:50
जे लोक व्यवसायिक आहे आणि त्या शहरात राहणार.उदा.किराणा स्टोअर हलवाई इत्यादी. त्यांनी अवश्य बंगला किंवा घर बांधले पाहिजे. बाकी ज्यांना नोकरीच करायची आहे आणि एकच अपत्य आहे. त्यांनी फ्लॅटमध्ये राहणे उत्तम. कारण नोकरीच्या निमित्ताने कुठेहाकुठे भटकावे लागेल कुणालाच माहीत नाही. बाकी सामान्यत: कोणीही २०- ५० वर्षांपेक्षा जास्त एका जागी राहात नाही. ३५ वर्ष स्वतः च्या घरात राहून मीही फ्लॅट मध्ये आलो. कारण मुलाची नोकरी.

सुबोध खरे गुरुवार, 08/21/2025 - 20:00
आमच्या सासऱ्यांच्या पनवेलला बंगला होता. ते काश्मीरला गेले असताना तेथे चोरी झाली पहिल्या दिवशी फारसं काही गेलं नाही सासऱ्यां च्या मित्राने तेथे फोन केला तेंव्हा सासर्यांनी त्यांना गोद्रेजच्या कपाटातील चांदीची भांडी काढून घ्यायला सांगितली. दोन दिवसांनी परत त्यांच्या बंगल्यात चोरी झाली. यावेळेस सासूबाईंच्या महागाच्या साड्या सोडून काहीच मिळाले नाही. त्यांनी जाताना सगळे पितळेचे नळ काढून नेले. त्यामुळे तळमजल्यावर पाणी भरले. शेजारी तुम्हाला काही २४ तास मदत करू शकत नाहीत. बंगला असल्याचा हा मोठा तोटा असतो. सासूबाई गेल्यावर आम्ही सासर्यांना बंगला विकून टाकायला लावला आणि आता ते मुलाच्या फ्लॅट मध्ये पुण्याला राहतात

आग्या१९९० गुरुवार, 08/21/2025 - 11:50
स्वतःचा बंगला असल्याने मलाही काही अडचणी जाणवतात. घर बंद करून बाहेरगावी गेल्यास घराचे cctv कॅमेरे सतत आजुबाजूच्या हालचालींचे मेसेज पाठवत असल्याने प्रत्येकवेळी घर सुरक्षित आहे ना ह्याची खात्री करत असतो. मागे घर काही दिवस बंद होते तेव्हा कोणीतरी meter box मधून मेन स्विच बंद केल्याने इन्व्हर्टरचा बॅक अप बंद झाल्याने cctv बंद झाले. शंका आली म्हणून मित्राला फोन केला. तेथील वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता. त्याला बंगल्यावर चक्कर मारायला सांगितले , कुलूप जागेवर होते, मेन switch बंद होते ,ते त्याने चालू केले, थोड्याच वेळात cctv कॅमेरे चालू झाल्याचे दिसले. घरी आल्यावर बघितले तर फ्रिज मधील सगळ्या वस्तू खराब झाल्या होत्या. सोसायटीतील स्वतःचे घर आणि स्वतंत्र घर ह्यात जबादाऱ्यामध्ये बराच फरक आहे.

कंजूस गुरुवार, 08/21/2025 - 12:05
बरोबर आहे. पण जिथे बंगला प्रॉपर्टी टिकवून ठेवण्याची समाजात आवड आणि प्रवृत्ती आहे तिथे काही त्रास होत नसतो. उदाहरणार्थ वसई विरार भाग. आजुबाजूच्या बंगल्यांतून वावर असतो. एकमेकाला धरून असतात रहिवासी. त्या रस्त्याने जाणारा नवखा माणूस लक्षात येतो. बंगला बंद असेल तर खिडक्यांच्या काचा फोडल्या जात नाहीत.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/21/2025 - 12:37
ही फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातीलही परीस्थिती आहे. १. बंगला म्हटले की त्याचा सगळा मेंटेनन्स (स्वच्छता, लाईट, पाणी, सुरक्षा,रंगकाम) स्वतःला करावी लागते. फ्लॅटमध्ये हे खर्च विभागले जातात. २. तरुणपणी पैसा नसतो पण बंगला हवा असतो, म्हातारपणी पैसा असतो पण बळ नसते. म्हणुन फ्लॅट बरा वाटतो. ३. त्यातल्या त्यात भारतात पैसे टाकुन स्विगी,झोमॅटो,ओला,उबर्,सिक्युरिटी, कामाला माणासे वगैरे मिळतात म्हणुन आणि थोडेफार शेजार पाजारच्या चांगुलपणावर चालुन जाते. परदेशात तेही नाही किवा खुपच महाग. ४. तरुणपणी कुठेही लांबवर स्वस्तात मोठी घरे मिळाली म्हणुन घेणारे वय झाले की गुमान शहराच्या मध्यावर भाड्याने फ्लॅटमध्ये रहायला येतात. ५. एकट्या दुकट्या वयस्कर लोकांच्या बंगल्याभोवती एजंट लोक कायमच घिरट्या घालत असतात. त्यात नवल काही नाही. तस्मात "हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावु नये"

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/21/2025 - 13:23
धुळ्यातील एक किस्सा, एका बंगल्यात एक म्हातारी राहत होती, तिची दोन्ही मुले अमेरिकेत होती, घर विक म्हणून शहरातले गुंड तिच्यामागे लागले, ती अडून बसली, अमेरिकेतील मुलानी काही केले नाही की काय माहीत नाही, पण म्हातारीचा बंगला खरे/ खोटे कागदपत्र दमदाटी करून सह्या वगैरेंनी कसे माहीत नाही पण लाटला, इथपर्यंत झाले पण नंतर त्या बंगल्यावरून त्या गुंडात आपसात वाद झाले, त्या वादातून एकाचा खून झाला, तो खून सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला, इतका भयंकर खून होता की सारे शहर हादरले, त्या खुनाचा व्हिडिओ तुफान पसरला, युट्युबलही आहे. तलवारीने तुकडे तुकडे केले. बाकी तुम्ही म्हणता ते खरे आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रचंड त्रास दिला जाती एकट्या दुकट्या माणसाला!

विवेकपटाईत गुरुवार, 08/21/2025 - 19:50
जे लोक व्यवसायिक आहे आणि त्या शहरात राहणार.उदा.किराणा स्टोअर हलवाई इत्यादी. त्यांनी अवश्य बंगला किंवा घर बांधले पाहिजे. बाकी ज्यांना नोकरीच करायची आहे आणि एकच अपत्य आहे. त्यांनी फ्लॅटमध्ये राहणे उत्तम. कारण नोकरीच्या निमित्ताने कुठेहाकुठे भटकावे लागेल कुणालाच माहीत नाही. बाकी सामान्यत: कोणीही २०- ५० वर्षांपेक्षा जास्त एका जागी राहात नाही. ३५ वर्ष स्वतः च्या घरात राहून मीही फ्लॅट मध्ये आलो. कारण मुलाची नोकरी.

सुबोध खरे गुरुवार, 08/21/2025 - 20:00
आमच्या सासऱ्यांच्या पनवेलला बंगला होता. ते काश्मीरला गेले असताना तेथे चोरी झाली पहिल्या दिवशी फारसं काही गेलं नाही सासऱ्यां च्या मित्राने तेथे फोन केला तेंव्हा सासर्यांनी त्यांना गोद्रेजच्या कपाटातील चांदीची भांडी काढून घ्यायला सांगितली. दोन दिवसांनी परत त्यांच्या बंगल्यात चोरी झाली. यावेळेस सासूबाईंच्या महागाच्या साड्या सोडून काहीच मिळाले नाही. त्यांनी जाताना सगळे पितळेचे नळ काढून नेले. त्यामुळे तळमजल्यावर पाणी भरले. शेजारी तुम्हाला काही २४ तास मदत करू शकत नाहीत. बंगला असल्याचा हा मोठा तोटा असतो. सासूबाई गेल्यावर आम्ही सासर्यांना बंगला विकून टाकायला लावला आणि आता ते मुलाच्या फ्लॅट मध्ये पुण्याला राहतात
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे =================== -राजीव उपाध्ये (निमित्त - अमरेंन्द्र बाहुबली यांचा धागा.) घर भाड्याचे की स्वत:च्या मालकीचे याची अलिकडे वारंवार चर्चा होत असते. योग्य नियोजन केल्यास भाड्याचे घर हा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर पर्याय असला तरी मानसिक स्वास्थ्य हा निकष असेल तर मात्र स्वत:चे घर केव्हाही योग्य... गेले ~५० वर्षे मी स्वत:च्या मालकीच्या घरात (टु बी प्रिसाईज "बंगल्यात") राहात आहे. हा अनेकांच्या वैषम्याचा विषय आहे. पण स्वत:ची जमीन आणि स्वत:चे आकाश या सुखाबरोबरच काही प्रश्न बरेच गंभीर आहेत.

काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )

चित्रगुप्त ·

कर्नलतपस्वी Wed, 08/20/2025 - 19:12
आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस

In reply to by कंजूस

चित्रगुप्त गुरुवार, 08/21/2025 - 14:24
कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही.

राघव Fri, 08/22/2025 - 03:51
सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्‍याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )

कर्नलतपस्वी Wed, 08/20/2025 - 19:12
आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस

In reply to by कंजूस

चित्रगुप्त गुरुवार, 08/21/2025 - 14:24
कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही.

राघव Fri, 08/22/2025 - 03:51
सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्‍याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )
काव्यरस
मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.

चांगल्या बातम्या - १

राघव ·

राघव Sat, 08/16/2025 - 00:31
रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना
यास,
हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.
असे वाचावे.

राघव Sat, 08/16/2025 - 00:54
गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

राघव Mon, 08/18/2025 - 23:58
भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय. कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय. इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं. अधिक माहिती: लिंक या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

राघव गुरुवार, 10/09/2025 - 23:29
भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुलची आणखी एक बातमी आलीये म्हणून इथेच मांडतो: अग्निकुल स्पेसटेकने पूर्णपणे पुन्हा वापरता येणारे रॉकेट विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सिडनीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत (IAC 2025) करण्यात आली. कंपनीच्या माहितीनुसार, सीएलव्ही आणि उपग्रह प्रणालीवर तसेच पुनर्बांधणी आणि पुन्हा उड्डाणासाठी सहाय्य करणाऱ्या अर्ध-क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानावर कंपनीचा मुख्य भर आहे. सोबतच कंपनी सुरुवातीपासूनच त्यांची वाहक प्रणाली, अ‍ॅफॉर्डेबल आणि फ्लेक्सीबल असेल याची दक्षता घेत आलेली आहे, ज्याचा त्यांना आता उपयोग होत आहे. उल्लेखनीय बाबः अग्निकुलने नुकतेच चेनईत अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली असून, त्याद्वारे रॉकेट उत्पादनाचा खर्च ५०% नी कमी होईल असा अंदाज आहे. अधिक माहिती: लिंक

राघव Tue, 08/19/2025 - 20:56
या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 21:44
हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. वाह्ह्ह्ह्ह. मस्तच. ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 10:52
वाह... बिबी फातिमा गटाने केवळ महिलांचे जीवन बदलले नाही, तर पर्यावरणपूरक शेती व पोषणसुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.

राघव गुरुवार, 08/21/2025 - 02:56
ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे. एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे. ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW). बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते. अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच. अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

राघव Fri, 08/22/2025 - 03:41
कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय. फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय. कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो. यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते. अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!! अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव गुरुवार, 08/28/2025 - 04:05
मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत. कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते. रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते. या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/28/2025 - 11:20
यामुळे शरीरात “anti-tumor memory” तयार होऊ शकते आणि भविष्यात कॅन्सर पेशी पुन्हा दिसल्या तरी शरीर त्यांना पटकन ओळखु शकेल. हि ट्रायल्स लवकरच मानवा वर उपयोगी सिद्ध व्हावेत. धन्यवाद येथे हि माहिती दिल्याबद्दल अवांतर: कँसर या विषयावर आणि आजकाल च्या food उत्पादना बद्दल मी india deserves series मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला, परंतु तो अपूर्ण राहिला त्यावेळेस

राघव Sat, 09/06/2025 - 23:06
पाईप्स दुरुस्ती आणि देखभाली साठी बॉट्स ची मदत! युकेमधील पाण्याच्या पाईप्सचे नेटवर्क जवळपास २१५००० मैल आहे आणि याची सुरुवात थेट विक्टोरियन काळापर्यंत जाते.. रिपेरिंगचा वार्षिक खर्च हा जवळपास ५.५ बिलियन डॉलर्स वर जातो. जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी लीक्स मुळे प्रतिवर्षी वाया जाते असा अंदाज आहे. यावर भविष्यकालीन योजनेसाठी पाईपबॉट्सची संकल्पना पुढे आलीये. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीड्स मधील कॉलेजेस सोबत शेफिल्ड युनिवर्सिटी - युके पाईपबॉट्स वर काम करत आहे. प्रोग्रॅम डायरेक्टर प्रो. किरिल होरोशेनकॉव यांच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. या कल्पनेअंतर्गत छोटे रोबॉट्स (सगळ्यात कमी आकार १.५ इंच) पाईप मधे सोडायचे. हे रोबॉट्स सेन्सर्स आणि विडियो कॅमेराने सुसुज्ज असतील. हे अगदी छोट्यातील छोटे लीक्स/पोटेन्शीयल लीक्स शोधून काढू शकतील आणि त्यांना रिपेअरसुद्धा करू शकशील. असे झाल्यास कोणतेही खोदकाम न करता हे करता आल्याने बरेच बाकीचे खर्च आणि असुविधा कमी होतील. सध्या हे पाईपबॉट्स केवळ पाण्याच्या लाईन्सवर काम करण्यासाठी तयार करण्यात येत असलेत तरी, स्युवर आणि गॅस लाईन्स वर सुद्धा हे तितकेच कार्यक्षमपणे काम करू शकतील असा टीमचा विश्वास आहे. अधिक माहिती: लिंक, यूट्यूब लिंक

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:47
ले अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर "ऑटिझमवर ब्रेक थ्रू" बद्दल लिहिलं आहे. तो लेख मुळातच वाचण्या सारखा आहे : https://www.facebook.com/achyut.godbole

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:49
लेखाचा मुख्य मुद्दा : कालच एक बातमी वाचली आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. अमेरिकेतल्या स्टॅन्फर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात रेटिक्युलर थॅलॅमिक न्यूक्लियस या आत्तापर्यंतच्या थोड्याफार दुर्लक्षिलेल्या मेंदूच्या भागावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं. उंदरांमध्ये सिझर्स, सोशल विथड्रॉअल, हायपरअँक्टिव्हिटी, सतत तेच तेच करत राहणं अशी ऑटिझमची लक्षणं निर्माण होण्याकरता जी सेंसरी इन्फॉर्मेशन लागते, ती नियंत्रित करण्याकरता मेंदूतला हा भाग उपयोगी पडेल असं वाटून त्यांनी त्यावर जे प्रयोग केले ते यशस्वी झाले असल्याचं या 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे ऑटिझमवर मात करता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

राघव Tue, 09/23/2025 - 01:19
कोराडी, नागपूर येथील थर्मल प्लांटचा फ्लायॲश डंपिंग ग्राऊंड आता दाट बांबूच्या वनराईत परिवर्तित झाला आहे. फ्लायॲशमध्ये सिलिका सारखी खनिजे असतात जी पिकांवर साचून उत्पादन घटवतात. बांबू सिलिका शोषून घेतो, त्यामुळे पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात. विदर्भातील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) च्या एन्व्हायरनमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि जीनोमिक्स डिव्हिजन मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालसिंग आणि त्यांच्या टीमने 12 वर्षांच्या संशोधनातून फ्लायॲशयुक्त जमीन सुधारण्यासाठी बांबू व माती सुधारणा यावर आधारित पाच टप्प्यांची पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेत प्रदूषक ओळखणे, त्यास सहनशील वनस्पती निवडणे, राख कमी करणे, मातीमध्ये बुरशी व सूक्ष्मजीव मिसळणे आणि शेवटी बांबू लागवड करणे हे टप्पे आहेत. “अल्प प्रमाणात पोषक तत्त्वे असलेली कोणतीही जमीन या तंत्रज्ञानाने सुपीक जमिनीत रूपांतरित करता येते,” असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कोराडी प्लांटच्या भेटीत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे जगातील पहिले तंत्रज्ञान असून आम्ही सध्या भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली, छिंदवाडा आणि नागपूर येथे या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत, जेणेकरून ओसाड जमिनीचा उपयोग संपत्ती निर्मितीसाठी करता येईल.” अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

निनाद Tue, 09/23/2025 - 07:44
चांगली बातमी आहे पण - यातल्या फ्लाय ॲश म्हणजे राखे पासून विटा तयार करणे योग्य आहे. विटा तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि पर्यावरणपूरक आहे. फ्लाय ॲश, सिमेंट, वाळू आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एका प्रेस्सिन्ग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे त्याला दाब आणि व्हायब्रेशन देऊन विटांचा आकार दिला जातो. या विटांना भट्टीत भाजण्याची गरज नसते.

In reply to by निनाद

राघव Wed, 09/24/2025 - 20:04
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

राघव Wed, 09/24/2025 - 20:05
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 14:04
भारीच. आमच्या सोलापूरला एनटीपीसी आहे तेथे पण करता येईल हे. परळीला पण आहे. तिथे तर ह्या फ्लाय अ‍ॅशसाठी आणि त्या टेंडरसाठी माफिय सिस्टम आहे. सरपंचाचे मुडदे पडलेत. बांबू पाणी खेचतो ना खूप पण. पाणी पाहिजे. वाढ ही लौकर होते. त्याच्या वापराची इकोसिस्टम पण बनायला हवी. नॉर्थ इस्टात एकजण कुणी आहे तो बांबू प्रॉडक्टचे ट्रेनिंग कोर्स फ्री शिकवतो.

In reply to by अभ्या..

राघव Wed, 09/24/2025 - 20:19
मुडदे पडण्यापर्यंत जाणं म्हणजे अतीच झालं... होय बांबू पाणी जास्त खेचतो पण इतरत्र वाया जाणार्‍या पाण्यापेक्षा हे प्रमाण कमी असावं.

टर्मीनेटर Mon, 10/13/2025 - 15:54
सर्वप्रथम नुकसानकारक सल्ले देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करु पहाणाऱ्या जगभरातल्या तमाम 'झोलाछाप अर्थशास्त्री' आणि 'बुद्धिजंताना' फाट्यावर मारत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्व 'सुजाण', 'व्यवहारचतुर', 'बुद्धिमान' भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
"सोन्याच्या दरातील तेजीमुळे भारतीय सोनेधारकांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्स (GDP च्या तुलनेत 88.8%) इतके घसघशीत वाढले असून त्याचा सोनेधारक भारतीय कुटुंबांच्या सांपत्तीक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे."
ह्या संबंधित (चांगल्या) बातम्या: जय हिंद! जय महाराष्ट्र!

राघव Wed, 10/15/2025 - 16:51
भारताची पहिली गॅमा रे बर्स्ट वेधशाळा दोन विद्यार्थी बनवताहेत! गॅमा रे बर्स्ट (GRB) हे खगोलविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात. गॅमा रे बर्स्ट वेधशाळा अशा घटनांना ओळखून त्यातून उत्सर्जीत होणार्‍या गॅमा रेजचे विश्लेषण करते. यांचा उपयोग खगोलशास्त्रज्ञ सुपरनोव्हा, कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि न्यूट्रॉन तारे तयार होणे अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतात. नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन हा स्पेस स्टार्टअप स्नेहदीप कुमार (प. बंगाल) आणि मोहित कुमार नायक (ओडिशा) या दोन २१ वर्षीय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२१ मधे सुरु केलाय. या अंतर्गत, SABHASAT या प्रमुख प्रकल्पाद्वारे त्यांनी भारताची पहिली नॅनोसॅटेलाइट-आधारित गॅमा-रे बर्स्ट वेधशाळा तयार करण्याचे कार्य हाती घेतलंय, ज्यामुळे खर्चात 98% पर्यंत बचत होईल असा अंदाज आहे! मॉड्युलर डिझाइन, रिअल-टाइम डेटा आणि सस्टेनेबल डी-ऑर्बिटिंगवर भर देणाऱ्या या प्रकल्पाला ISRO आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळाली असून, 2026 मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच स्नेहदीपनं अरोरा अ‍ॅकॅडेमी जर्नलची देखील स्थापना केली आहे, जे तरूण शास्त्रज्ञांना त्याचे शोध प्रकाशीत करण्यास उद्युक्त करतं. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Tue, 11/25/2025 - 03:06
दिल्लीमधील प्रदूषण हा आता एक आत्यंतिक गंभीर विषय झालेला आहे. प्रदूषण घटवणे आणि प्रदूषणापासून वाचणे अशा दोन समस्यांना दिल्लीकरांना तोंड द्यावं लागतं. दिल्लीमधीलच एका व्यक्तीनं यापैकी एका समस्येवर छोटे पण परिणामकारक असे दोन उपाय काढले आहेत. "माय राईट टू ब्रीद" नागरीक गटाचे संस्थापक श्री. जय धर यांच्या "Nirvana Being" या कंपनीनं एक मास्क बनवला आहे, जो ९५-९९% फिल्टर क्षमतेने काम करतो, धुण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहे. यासोबतच कंपनीनं आणिक एक उत्पादन तयार केलं आहे: मायक्रो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर (MESP) फिल्टर, हा एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर हवेत तरंगणाऱ्या कणांना विद्युत क्षेत्राच्या मदतीने चार्ज करतो आणि नंतर हे कण MESP फिल्टरकडे आकर्षित होऊन त्यावर जमा होतात. MESP फिल्टर पुनर्वापरयोग्य असून साध्या पाण्यानं धुवून पुन्हा वापरता येतो. त्यामुळं महागड्या फिल्टर बदलण्याची गरज राहत नाही. MESP एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर PM2.5, धूळ, परागकण, कालिमा, धूर, विषाणू आणि जिवाणू यांसारख्या अनेक हवेतून पसरणाऱ्या प्रदूषकांना दूर करण्यात अत्यंत प्रभावी आहे असा कंपनीचा दावा आहे. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

स्वधर्म Tue, 11/25/2025 - 17:39
राघव, चांगल्या बातम्या इथे देण्याची कल्पना खूपच चांगली आहे. वरील बातमी वाचून असे विचार आले की या कंपनीचे उत्पादन चांगले असेलही पण मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. प्रदूषण कमी करण्याचा उपाय त्यापासून संरक्षक साधणे हा नसून प्रदूषण स्त्रोत कमी किंवा नाहीसे करणे हा आहे. उदा. यमुनेत प्रक्रीया न करता पाणी सोडणारा कारखाना बंद करण्यात आला अशी बातमी आली तर ती जास्त सकारात्मक आहे. एक मित्र म्हणायचे की समस्या सोडवणे हा उपायच नाही. एक सोडवली की दुसरी तयार होते. समस्या नष्ट करणे हाच उपाय आहे. एके काळी म्हणे लंडनवरती फक्त धुराचे ढीग दिसायचे इतका कोळसा जाळला जायचा. तसेच अमेरिकेत फिलाडेल्फीया या शहरात स्टील कंपन्या होत्या, व सर्व इमारती त्यामुळे काळवंडून गेल्या होत्या. हे उद्योग व प्रदूषणाचे स्त्रोत त्यांनी हे बंद केले, त्यासाठी मास्क नाही शोधले. पुन्हा, तुमच्या कल्पनेला विरोध नाही पण असले उपाय हा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याचा उपाय आहे असे समजणे तितकेसे ठीक वाटत नाही. अवांतरः काल थिंक बँक वरती डॉ. अभय बंग यांची मुलाखत अर्धवट ऐकली. त्यात ते म्हणाले की ओबामा तीन दिवस दिल्लीला आल्यामुळे म्हणे त्यांच आयुष्य सात दिवसांनी कमी झाले. अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.

In reply to by स्वधर्म

राघव Wed, 11/26/2025 - 00:23
स्वधर्म, तुम्ही म्हणताय ते खरंय. मीही तेच वर लिहिलेले आहे. प्रश्न दोन आहेत. आणि एकाचं उत्तर मिळतंय. पहिल्या प्रश्नाचं आणि जास्त महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कधी, कसं आणि कोणत्या स्वरूपात मिळणार ते माहित नाही. तोवर जे करणं शक्य आहे ते करावं या सकारात्मक भावनेतून असे उपाय निघत असतात. उदा: लोकशाहीची ताकद खूप मोठी. लोकांची ताकद हीच खरी ताकद. हेही असंच खरंय. पण ही ताकद जागृत होऊन तिचा परिणाम व्हायला ४०-५० वर्ष लागत असतील, तर तोवरच्या पिढ्यांना तरी त्रास भोगावाच लागतो आणि आहे त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात उपाय करावेच लागतात. तद्वतच हा प्रदूषणाचा मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील.

In reply to by राघव

स्वधर्म Wed, 11/26/2025 - 16:16
>> मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील. या पवित्र्याने (अ‍ॅप्रोच) आपले अधिक नुकसान होते की काय असे मला वाटते. उदा. अनेक वर्षांपासून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत आहेत. ग्रामीण भागातले सत्तरीतले वयस्कर लोक सांगतात की त्यांच्या लहानपणी एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना वाटेत लागलेल्या कोणत्याही नदी नाल्याचे पाणी ते पीत असत. रोगराईची भीती नव्हती. आता वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाणी आले. लगेच रेल्वेने नियम बदलला की काय माहिती नाही पण अनेक स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जागोजागी नळ असायचे ते हळू हळू नाहीसे जरी झाले नाहीत तरी कमी झाले. कारण बाटली बंद पाणी मिळते. (तो एक भला मोठा उद्योग आहे आणि भयानक प्रदूषणकारी आहे). आता रेल्वे प्लॅटफार्म वर जागोजागी स्वच्छ पाण्याची सोय करणे हे रेल्वेच्या प्राधान्यक्रमात आहे का? गावोगावच्या नद्या नाले विहिरी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी शासन प्राधान्य देईल का? कारण फिल्टर आहेत, विकत पाणी मिळते. लांब कशाला आमच्या शेताच्या बाजूला शंभर मीटरवर ४-५ विहिरी आहेत. सगळ्यांना आठ माही पाणी आहे पण ते संपूर्णपणे प्रदूषित आहे. कारण प्रत्येकाने वर्षानुवर्षे आपल्या शेतात घातलेली रासायनिक खते व किटकनाशके. प्रत्येक कुटुंब दर चार दिवसाआड प्यायला ३० लिटर चा कॅन घेते. आता त्यांच्या मनात प्रदूषण कमी करावे असा विचारच येत नाही व काहींच्या आला तरी तो प्रॅक्टीकल नाही, आपल्याला भरपूर खते घालूनच शेती करता येते व प्यायच्या पाण्यासाठी कॅनला पैसे खर्च करायचेच आहेत हे अंगवळणी पडून गेले आहे. म्हणून मला पटते की उपाय हा मूळ कारण नष्ट करणारा असावा नाहीतर तो प्रदूषण वाढवणाराच असतो. हे मास्क कसे रिसायकल करायचे? फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी कसे आपले नदी नाले तुंबले आहेत ते तुंम्हाला माहिती असेलच. पण त्यावर महापालिकेचे वाढवीत नेलेले नाले सफाईचे बजेट हा 'सकारात्मक' उपाय आहेच.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र Wed, 11/26/2025 - 01:36
अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.> याबद्दल आपले राज्यकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था खरोखरच कितपत गंभीर आहेत याबद्दल शंकाच वाटते. प्रत्यक्ष कृतीऐवजी नुसता कांगावा आणि देखावा आणि जगाला तोंडभरून उपदेश करण्यात आपल्या लोकांना जगात तोड नाही.

राघव Fri, 11/28/2025 - 17:44
बिहारमधील प्रिन्स शुक्ला यांनी कोविडमधे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केलेला अग्रिक्ल्चरल स्टार्टअप "अ‍ॅग्रेट" आज वार्षिक १० कोटी उत्पन्न असणारा लघु उद्योग बनला आहे. उत्तम दर्जाची बियाणं, ठिबक सिंचन प्रणाली, आणि पर्यावरणपूरक खतं ही त्यांची उत्पादनं आहेत. पण यासोबतच त्यांनी गावातल्या लोकांना नवीन प्रणाली कशी अन् कशासाठी वापरायची हे शिकवणं सुरु केलं. मागच्या काही वर्षातच त्यांनी जवळपास १० हजार शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. ITC, Godrej आणि Parle यासारख्या कंपन्यांशी करार केलेत. आता ते ओडीशात मखाणाच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचं एक वाक्य खूप छान आहे: "Agriculture is not outdated, it’s under-innovated" अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Sat, 08/16/2025 - 00:31
रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना
यास,
हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.
असे वाचावे.

राघव Sat, 08/16/2025 - 00:54
गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

राघव Mon, 08/18/2025 - 23:58
भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय. कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय. इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं. अधिक माहिती: लिंक या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

राघव गुरुवार, 10/09/2025 - 23:29
भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुलची आणखी एक बातमी आलीये म्हणून इथेच मांडतो: अग्निकुल स्पेसटेकने पूर्णपणे पुन्हा वापरता येणारे रॉकेट विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सिडनीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत (IAC 2025) करण्यात आली. कंपनीच्या माहितीनुसार, सीएलव्ही आणि उपग्रह प्रणालीवर तसेच पुनर्बांधणी आणि पुन्हा उड्डाणासाठी सहाय्य करणाऱ्या अर्ध-क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानावर कंपनीचा मुख्य भर आहे. सोबतच कंपनी सुरुवातीपासूनच त्यांची वाहक प्रणाली, अ‍ॅफॉर्डेबल आणि फ्लेक्सीबल असेल याची दक्षता घेत आलेली आहे, ज्याचा त्यांना आता उपयोग होत आहे. उल्लेखनीय बाबः अग्निकुलने नुकतेच चेनईत अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली असून, त्याद्वारे रॉकेट उत्पादनाचा खर्च ५०% नी कमी होईल असा अंदाज आहे. अधिक माहिती: लिंक

राघव Tue, 08/19/2025 - 20:56
या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 21:44
हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. वाह्ह्ह्ह्ह. मस्तच. ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 10:52
वाह... बिबी फातिमा गटाने केवळ महिलांचे जीवन बदलले नाही, तर पर्यावरणपूरक शेती व पोषणसुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.

राघव गुरुवार, 08/21/2025 - 02:56
ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे. एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे. ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW). बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते. अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच. अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

राघव Fri, 08/22/2025 - 03:41
कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय. फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय. कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो. यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते. अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!! अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव गुरुवार, 08/28/2025 - 04:05
मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत. कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते. रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते. या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/28/2025 - 11:20
यामुळे शरीरात “anti-tumor memory” तयार होऊ शकते आणि भविष्यात कॅन्सर पेशी पुन्हा दिसल्या तरी शरीर त्यांना पटकन ओळखु शकेल. हि ट्रायल्स लवकरच मानवा वर उपयोगी सिद्ध व्हावेत. धन्यवाद येथे हि माहिती दिल्याबद्दल अवांतर: कँसर या विषयावर आणि आजकाल च्या food उत्पादना बद्दल मी india deserves series मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला, परंतु तो अपूर्ण राहिला त्यावेळेस

राघव Sat, 09/06/2025 - 23:06
पाईप्स दुरुस्ती आणि देखभाली साठी बॉट्स ची मदत! युकेमधील पाण्याच्या पाईप्सचे नेटवर्क जवळपास २१५००० मैल आहे आणि याची सुरुवात थेट विक्टोरियन काळापर्यंत जाते.. रिपेरिंगचा वार्षिक खर्च हा जवळपास ५.५ बिलियन डॉलर्स वर जातो. जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी लीक्स मुळे प्रतिवर्षी वाया जाते असा अंदाज आहे. यावर भविष्यकालीन योजनेसाठी पाईपबॉट्सची संकल्पना पुढे आलीये. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीड्स मधील कॉलेजेस सोबत शेफिल्ड युनिवर्सिटी - युके पाईपबॉट्स वर काम करत आहे. प्रोग्रॅम डायरेक्टर प्रो. किरिल होरोशेनकॉव यांच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. या कल्पनेअंतर्गत छोटे रोबॉट्स (सगळ्यात कमी आकार १.५ इंच) पाईप मधे सोडायचे. हे रोबॉट्स सेन्सर्स आणि विडियो कॅमेराने सुसुज्ज असतील. हे अगदी छोट्यातील छोटे लीक्स/पोटेन्शीयल लीक्स शोधून काढू शकतील आणि त्यांना रिपेअरसुद्धा करू शकशील. असे झाल्यास कोणतेही खोदकाम न करता हे करता आल्याने बरेच बाकीचे खर्च आणि असुविधा कमी होतील. सध्या हे पाईपबॉट्स केवळ पाण्याच्या लाईन्सवर काम करण्यासाठी तयार करण्यात येत असलेत तरी, स्युवर आणि गॅस लाईन्स वर सुद्धा हे तितकेच कार्यक्षमपणे काम करू शकतील असा टीमचा विश्वास आहे. अधिक माहिती: लिंक, यूट्यूब लिंक

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:47
ले अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर "ऑटिझमवर ब्रेक थ्रू" बद्दल लिहिलं आहे. तो लेख मुळातच वाचण्या सारखा आहे : https://www.facebook.com/achyut.godbole

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:49
लेखाचा मुख्य मुद्दा : कालच एक बातमी वाचली आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. अमेरिकेतल्या स्टॅन्फर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात रेटिक्युलर थॅलॅमिक न्यूक्लियस या आत्तापर्यंतच्या थोड्याफार दुर्लक्षिलेल्या मेंदूच्या भागावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं. उंदरांमध्ये सिझर्स, सोशल विथड्रॉअल, हायपरअँक्टिव्हिटी, सतत तेच तेच करत राहणं अशी ऑटिझमची लक्षणं निर्माण होण्याकरता जी सेंसरी इन्फॉर्मेशन लागते, ती नियंत्रित करण्याकरता मेंदूतला हा भाग उपयोगी पडेल असं वाटून त्यांनी त्यावर जे प्रयोग केले ते यशस्वी झाले असल्याचं या 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे ऑटिझमवर मात करता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

राघव Tue, 09/23/2025 - 01:19
कोराडी, नागपूर येथील थर्मल प्लांटचा फ्लायॲश डंपिंग ग्राऊंड आता दाट बांबूच्या वनराईत परिवर्तित झाला आहे. फ्लायॲशमध्ये सिलिका सारखी खनिजे असतात जी पिकांवर साचून उत्पादन घटवतात. बांबू सिलिका शोषून घेतो, त्यामुळे पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात. विदर्भातील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) च्या एन्व्हायरनमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि जीनोमिक्स डिव्हिजन मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालसिंग आणि त्यांच्या टीमने 12 वर्षांच्या संशोधनातून फ्लायॲशयुक्त जमीन सुधारण्यासाठी बांबू व माती सुधारणा यावर आधारित पाच टप्प्यांची पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेत प्रदूषक ओळखणे, त्यास सहनशील वनस्पती निवडणे, राख कमी करणे, मातीमध्ये बुरशी व सूक्ष्मजीव मिसळणे आणि शेवटी बांबू लागवड करणे हे टप्पे आहेत. “अल्प प्रमाणात पोषक तत्त्वे असलेली कोणतीही जमीन या तंत्रज्ञानाने सुपीक जमिनीत रूपांतरित करता येते,” असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कोराडी प्लांटच्या भेटीत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे जगातील पहिले तंत्रज्ञान असून आम्ही सध्या भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली, छिंदवाडा आणि नागपूर येथे या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत, जेणेकरून ओसाड जमिनीचा उपयोग संपत्ती निर्मितीसाठी करता येईल.” अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

निनाद Tue, 09/23/2025 - 07:44
चांगली बातमी आहे पण - यातल्या फ्लाय ॲश म्हणजे राखे पासून विटा तयार करणे योग्य आहे. विटा तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि पर्यावरणपूरक आहे. फ्लाय ॲश, सिमेंट, वाळू आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एका प्रेस्सिन्ग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे त्याला दाब आणि व्हायब्रेशन देऊन विटांचा आकार दिला जातो. या विटांना भट्टीत भाजण्याची गरज नसते.

In reply to by निनाद

राघव Wed, 09/24/2025 - 20:04
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

राघव Wed, 09/24/2025 - 20:05
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 14:04
भारीच. आमच्या सोलापूरला एनटीपीसी आहे तेथे पण करता येईल हे. परळीला पण आहे. तिथे तर ह्या फ्लाय अ‍ॅशसाठी आणि त्या टेंडरसाठी माफिय सिस्टम आहे. सरपंचाचे मुडदे पडलेत. बांबू पाणी खेचतो ना खूप पण. पाणी पाहिजे. वाढ ही लौकर होते. त्याच्या वापराची इकोसिस्टम पण बनायला हवी. नॉर्थ इस्टात एकजण कुणी आहे तो बांबू प्रॉडक्टचे ट्रेनिंग कोर्स फ्री शिकवतो.

In reply to by अभ्या..

राघव Wed, 09/24/2025 - 20:19
मुडदे पडण्यापर्यंत जाणं म्हणजे अतीच झालं... होय बांबू पाणी जास्त खेचतो पण इतरत्र वाया जाणार्‍या पाण्यापेक्षा हे प्रमाण कमी असावं.

टर्मीनेटर Mon, 10/13/2025 - 15:54
सर्वप्रथम नुकसानकारक सल्ले देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करु पहाणाऱ्या जगभरातल्या तमाम 'झोलाछाप अर्थशास्त्री' आणि 'बुद्धिजंताना' फाट्यावर मारत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्व 'सुजाण', 'व्यवहारचतुर', 'बुद्धिमान' भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
"सोन्याच्या दरातील तेजीमुळे भारतीय सोनेधारकांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्स (GDP च्या तुलनेत 88.8%) इतके घसघशीत वाढले असून त्याचा सोनेधारक भारतीय कुटुंबांच्या सांपत्तीक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे."
ह्या संबंधित (चांगल्या) बातम्या: जय हिंद! जय महाराष्ट्र!

राघव Wed, 10/15/2025 - 16:51
भारताची पहिली गॅमा रे बर्स्ट वेधशाळा दोन विद्यार्थी बनवताहेत! गॅमा रे बर्स्ट (GRB) हे खगोलविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात. गॅमा रे बर्स्ट वेधशाळा अशा घटनांना ओळखून त्यातून उत्सर्जीत होणार्‍या गॅमा रेजचे विश्लेषण करते. यांचा उपयोग खगोलशास्त्रज्ञ सुपरनोव्हा, कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि न्यूट्रॉन तारे तयार होणे अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतात. नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन हा स्पेस स्टार्टअप स्नेहदीप कुमार (प. बंगाल) आणि मोहित कुमार नायक (ओडिशा) या दोन २१ वर्षीय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२१ मधे सुरु केलाय. या अंतर्गत, SABHASAT या प्रमुख प्रकल्पाद्वारे त्यांनी भारताची पहिली नॅनोसॅटेलाइट-आधारित गॅमा-रे बर्स्ट वेधशाळा तयार करण्याचे कार्य हाती घेतलंय, ज्यामुळे खर्चात 98% पर्यंत बचत होईल असा अंदाज आहे! मॉड्युलर डिझाइन, रिअल-टाइम डेटा आणि सस्टेनेबल डी-ऑर्बिटिंगवर भर देणाऱ्या या प्रकल्पाला ISRO आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळाली असून, 2026 मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच स्नेहदीपनं अरोरा अ‍ॅकॅडेमी जर्नलची देखील स्थापना केली आहे, जे तरूण शास्त्रज्ञांना त्याचे शोध प्रकाशीत करण्यास उद्युक्त करतं. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Tue, 11/25/2025 - 03:06
दिल्लीमधील प्रदूषण हा आता एक आत्यंतिक गंभीर विषय झालेला आहे. प्रदूषण घटवणे आणि प्रदूषणापासून वाचणे अशा दोन समस्यांना दिल्लीकरांना तोंड द्यावं लागतं. दिल्लीमधीलच एका व्यक्तीनं यापैकी एका समस्येवर छोटे पण परिणामकारक असे दोन उपाय काढले आहेत. "माय राईट टू ब्रीद" नागरीक गटाचे संस्थापक श्री. जय धर यांच्या "Nirvana Being" या कंपनीनं एक मास्क बनवला आहे, जो ९५-९९% फिल्टर क्षमतेने काम करतो, धुण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहे. यासोबतच कंपनीनं आणिक एक उत्पादन तयार केलं आहे: मायक्रो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर (MESP) फिल्टर, हा एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर हवेत तरंगणाऱ्या कणांना विद्युत क्षेत्राच्या मदतीने चार्ज करतो आणि नंतर हे कण MESP फिल्टरकडे आकर्षित होऊन त्यावर जमा होतात. MESP फिल्टर पुनर्वापरयोग्य असून साध्या पाण्यानं धुवून पुन्हा वापरता येतो. त्यामुळं महागड्या फिल्टर बदलण्याची गरज राहत नाही. MESP एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर PM2.5, धूळ, परागकण, कालिमा, धूर, विषाणू आणि जिवाणू यांसारख्या अनेक हवेतून पसरणाऱ्या प्रदूषकांना दूर करण्यात अत्यंत प्रभावी आहे असा कंपनीचा दावा आहे. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

स्वधर्म Tue, 11/25/2025 - 17:39
राघव, चांगल्या बातम्या इथे देण्याची कल्पना खूपच चांगली आहे. वरील बातमी वाचून असे विचार आले की या कंपनीचे उत्पादन चांगले असेलही पण मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. प्रदूषण कमी करण्याचा उपाय त्यापासून संरक्षक साधणे हा नसून प्रदूषण स्त्रोत कमी किंवा नाहीसे करणे हा आहे. उदा. यमुनेत प्रक्रीया न करता पाणी सोडणारा कारखाना बंद करण्यात आला अशी बातमी आली तर ती जास्त सकारात्मक आहे. एक मित्र म्हणायचे की समस्या सोडवणे हा उपायच नाही. एक सोडवली की दुसरी तयार होते. समस्या नष्ट करणे हाच उपाय आहे. एके काळी म्हणे लंडनवरती फक्त धुराचे ढीग दिसायचे इतका कोळसा जाळला जायचा. तसेच अमेरिकेत फिलाडेल्फीया या शहरात स्टील कंपन्या होत्या, व सर्व इमारती त्यामुळे काळवंडून गेल्या होत्या. हे उद्योग व प्रदूषणाचे स्त्रोत त्यांनी हे बंद केले, त्यासाठी मास्क नाही शोधले. पुन्हा, तुमच्या कल्पनेला विरोध नाही पण असले उपाय हा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याचा उपाय आहे असे समजणे तितकेसे ठीक वाटत नाही. अवांतरः काल थिंक बँक वरती डॉ. अभय बंग यांची मुलाखत अर्धवट ऐकली. त्यात ते म्हणाले की ओबामा तीन दिवस दिल्लीला आल्यामुळे म्हणे त्यांच आयुष्य सात दिवसांनी कमी झाले. अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.

In reply to by स्वधर्म

राघव Wed, 11/26/2025 - 00:23
स्वधर्म, तुम्ही म्हणताय ते खरंय. मीही तेच वर लिहिलेले आहे. प्रश्न दोन आहेत. आणि एकाचं उत्तर मिळतंय. पहिल्या प्रश्नाचं आणि जास्त महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कधी, कसं आणि कोणत्या स्वरूपात मिळणार ते माहित नाही. तोवर जे करणं शक्य आहे ते करावं या सकारात्मक भावनेतून असे उपाय निघत असतात. उदा: लोकशाहीची ताकद खूप मोठी. लोकांची ताकद हीच खरी ताकद. हेही असंच खरंय. पण ही ताकद जागृत होऊन तिचा परिणाम व्हायला ४०-५० वर्ष लागत असतील, तर तोवरच्या पिढ्यांना तरी त्रास भोगावाच लागतो आणि आहे त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात उपाय करावेच लागतात. तद्वतच हा प्रदूषणाचा मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील.

In reply to by राघव

स्वधर्म Wed, 11/26/2025 - 16:16
>> मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील. या पवित्र्याने (अ‍ॅप्रोच) आपले अधिक नुकसान होते की काय असे मला वाटते. उदा. अनेक वर्षांपासून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत आहेत. ग्रामीण भागातले सत्तरीतले वयस्कर लोक सांगतात की त्यांच्या लहानपणी एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना वाटेत लागलेल्या कोणत्याही नदी नाल्याचे पाणी ते पीत असत. रोगराईची भीती नव्हती. आता वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाणी आले. लगेच रेल्वेने नियम बदलला की काय माहिती नाही पण अनेक स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जागोजागी नळ असायचे ते हळू हळू नाहीसे जरी झाले नाहीत तरी कमी झाले. कारण बाटली बंद पाणी मिळते. (तो एक भला मोठा उद्योग आहे आणि भयानक प्रदूषणकारी आहे). आता रेल्वे प्लॅटफार्म वर जागोजागी स्वच्छ पाण्याची सोय करणे हे रेल्वेच्या प्राधान्यक्रमात आहे का? गावोगावच्या नद्या नाले विहिरी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी शासन प्राधान्य देईल का? कारण फिल्टर आहेत, विकत पाणी मिळते. लांब कशाला आमच्या शेताच्या बाजूला शंभर मीटरवर ४-५ विहिरी आहेत. सगळ्यांना आठ माही पाणी आहे पण ते संपूर्णपणे प्रदूषित आहे. कारण प्रत्येकाने वर्षानुवर्षे आपल्या शेतात घातलेली रासायनिक खते व किटकनाशके. प्रत्येक कुटुंब दर चार दिवसाआड प्यायला ३० लिटर चा कॅन घेते. आता त्यांच्या मनात प्रदूषण कमी करावे असा विचारच येत नाही व काहींच्या आला तरी तो प्रॅक्टीकल नाही, आपल्याला भरपूर खते घालूनच शेती करता येते व प्यायच्या पाण्यासाठी कॅनला पैसे खर्च करायचेच आहेत हे अंगवळणी पडून गेले आहे. म्हणून मला पटते की उपाय हा मूळ कारण नष्ट करणारा असावा नाहीतर तो प्रदूषण वाढवणाराच असतो. हे मास्क कसे रिसायकल करायचे? फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी कसे आपले नदी नाले तुंबले आहेत ते तुंम्हाला माहिती असेलच. पण त्यावर महापालिकेचे वाढवीत नेलेले नाले सफाईचे बजेट हा 'सकारात्मक' उपाय आहेच.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र Wed, 11/26/2025 - 01:36
अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.> याबद्दल आपले राज्यकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था खरोखरच कितपत गंभीर आहेत याबद्दल शंकाच वाटते. प्रत्यक्ष कृतीऐवजी नुसता कांगावा आणि देखावा आणि जगाला तोंडभरून उपदेश करण्यात आपल्या लोकांना जगात तोड नाही.

राघव Fri, 11/28/2025 - 17:44
बिहारमधील प्रिन्स शुक्ला यांनी कोविडमधे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केलेला अग्रिक्ल्चरल स्टार्टअप "अ‍ॅग्रेट" आज वार्षिक १० कोटी उत्पन्न असणारा लघु उद्योग बनला आहे. उत्तम दर्जाची बियाणं, ठिबक सिंचन प्रणाली, आणि पर्यावरणपूरक खतं ही त्यांची उत्पादनं आहेत. पण यासोबतच त्यांनी गावातल्या लोकांना नवीन प्रणाली कशी अन् कशासाठी वापरायची हे शिकवणं सुरु केलं. मागच्या काही वर्षातच त्यांनी जवळपास १० हजार शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. ITC, Godrej आणि Parle यासारख्या कंपन्यांशी करार केलेत. आता ते ओडीशात मखाणाच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचं एक वाक्य खूप छान आहे: "Agriculture is not outdated, it’s under-innovated" अधिक माहिती: लिंक १, लिंक २
लेखनप्रकार
नमस्कार! येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे. आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा. Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय.

खरडवहीतील ‘भेळ’ !

हेमंतकुमार ·

गवि Mon, 08/11/2025 - 15:34
सर्वात पहिल्यांदा म्हणजे खूप काळानंतर तुमचे नाव लेखक कॉलममधे बघून फार आनंद झाला. लेख सुंदर.. अगदी रिलेट करण्यासारखा. आमच्या शालेय जीवनापासून आताच्या कॉन्फरन्स आदि प्रवासात या खरडण्याची सदैव साथ मिळाली आहे. पाकळ्या पाकळ्या आणि त्याचे फूल.. ही एक सुपरहिट खरड. गाण्यांच्या दोन चार ओळी, वहीच्या पानांवर कोपऱ्यात थोडे थोडे बदलते असे काटकी सदृश मनुष्य चित्र. मग फ्लिप बुक सारखी पाने टर्र करून पलटली की सलग चल- चित्र.. इतरही बरेच काही. नववीत एका सॅडिस्ट सरांना एखाद्या पोराची वही उचलून त्यातील शेवटची पाने जाहीर वाचून दाखवण्याची करमणूक सापडली होती. एखादे भाषण किंवा कॉन्फरन्स मधील प्रेझेंटेशन याचे मोठे अपयश म्हणजे टेबला टेबलावर पडलेल्या रायटिंग पॅडस मधे प्रेक्षक आणि श्रोते लोकांनी गिरबटलेली टकलू माणूस, फुले पाने, रांगोळ्या..

वरील प्रमाणेच म्हणतो, पहीले लेखकाचे नाव बघुन आनंद वाटला. लेख आवडलाच आणि स्वतःच्या शालेय आणि कॉलेजिय जीवनाशी रिलेटही करता आला. याच खात्यात पुस्तकातील माणसा/बायकांना काढलेल्या दाढीमिशा, कुंकू, वेण्या वगैरेही धरावे काय? तीही एक प्रकारे क्रिएटिव्हिटिच, नाही का? याचेच मोठ्या प्रमाणावरचे रुप म्हणजे बाथरूम लिटरेचर, शाळेच्या मुतारीत, आडनिड्या भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे आणि लेखन, जोड्या लावा वगैरे वगैरे बरेच काय काय आठवले या निमित्ताने :)

श्वेता व्यास Mon, 08/11/2025 - 16:09
भेळ आवडली. आमच्या शाळेमध्ये वह्या शिक्षकांकडे नियमित तपासणीसाठी जात असल्याने हे सगळे उद्योग रफ वही म्हणून वेगळ्या वहीमध्ये चालायचे. वरचं ते हात न उचलता, आणि रेघ न गिरवता काढण्याचं कोडं चांगलं आठवतंय, आणि ऑफ तासांना फुली-गोळ्याने भरलेल्या वह्या आहेत. पुस्तकांना मात्र विद्रुप करण्याची इच्छा कधी झाली नाही.

हेमंतकुमार Mon, 08/11/2025 - 16:21
जुने जाणते मिपाकरहो, उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद !! होय, मी मोजून सव्वा वर्ष ठरवून येथे लेखनविश्रांती घेतली होती. याचे कारण म्हणजे एकंदरीत आंतरजाल वावर ठरवून कमी करणे. दोन संस्थळांवर विहार करतांना दुप्पट वेळ जातो. त्यातून माझे बरेचसे लेखन माहितीपर असल्यामुळे प्रश्नोत्तरांचा भागही बऱ्यापैकी असतो; त्यात दमछाक देखील होते. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षात पलीकडे प्रमाणात लेखन आणि इथे फक्त निवडक वाचनाचा अधूनमधून आनंद घेतला. असो. तुम्हा सर्वांच्या प्रेमपूर्वक स्वागतामुळे हुरूप आलेला आहे हे नक्की. आपणा सर्वांचेच प्रतिसाद रोचक आणि रंजक आहेत हे वे सां न ल. 😀 आता एखाद्या खरड-चित्रमय प्रतिसादाची पण वाट पाहतो. 🤚

Bhakti Mon, 08/11/2025 - 21:15
मस्तच भेळ आहे.लहानपणी वहीच्या मागील पानांवर चांदण्या(हात न उचलता स्टार काढणे),फुलं असायची.थोर व्यक्तींची नावं,उगाच सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. आता भेळ जास्त करत नाही,पण डायरीतल्या बऱ्याच पानांवर अगदी लहानपणापासून सुविचार म्हणजे "You can do it",Don't get scare,Be strong ,Goal -focus-dream ही अशी वाक्य आपोआप कोपऱ्यात ,समोर ,वरती लिहिली जातात. १० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत "श्रद्धा ,माझी तुझ्याशी कट्टी आहे." "शुभ्रा,तू माझ्याशी बोल" असे काही आहे ;)

हेमंतकुमार Tue, 08/12/2025 - 07:25
*
१० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत
लहान मुलांची भेळ म्हणजे तर आनंदयात्राच ! .. *
थोडासा इरसालपणा
होय, अ ग दी !

कर्नलतपस्वी Tue, 08/12/2025 - 15:08
तुमचं आमचं सेम असतं. आपली अनुपस्थिती जाणवली. मस्तच, आठवणी जागवल्यात. आम्ही एक ते दहा आकडे वहीच्या मागच्या पानावर काढून मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.

सुधीर कांदळकर Tue, 08/12/2025 - 15:25
छान, जोरदार पुनरागमन. अभिनंदन. भेळ आवडली. माझ्या शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा होता. वेगवेगळे ध्वनी निर्माण करून ठराविक, कंटाळवाणे शिकवणार्‍या शिक्षकांना सतावणे वा कंटाळा घालवणारी करमणूक निर्माण करणे हा उद्योग होता. १. डेस्कच्या लाकडी सांध्यात ब्लेडचा तुकडा अडकवून तो वाद्याच्या तारेसारखा छेडला की टाँय टाँय असा एकतारीचा आवाज येत असे. पण तो कोठून येतो कसा येतो हे सरांना काय, इतर मुलांना पण कळत नसे. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. हे ठराविक मुलांचे गुपित होते. २. शाळेत जमिनीवर शहाबादी फरशी होती. त्या जुन्या काळचे शर्टाचे काढता येणारे प्लॅस्टीकचे बटण फरशीवर ठेवून चपलेच्या वा बुटाच्या चामड्याच्या सोलने दाब देवून बटण सरकवले की कर्र् र्र र्र र्र .....च्च च्च .... चुईक ...च्युईक ..... असा जोरदार कर्कश ध्वनी येत असे. हाही कोठून येतो कसा येतो हे मात्र कळत नसे. हेही ठराविक मुलांचे गुपित होते. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. काही शिक्षक दुर्लक्ष करीत तर काही शिक्षक भलत्याच पण द्वाडपणात प्रसिद्ध मुलांना पकडत आणि शिक्षा करीत. त्या मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. पण करमणूक होऊन कंटाळा निघून जात असे. ३. काही मुले मुद्दाम कंपास पेटी जोरात जमिनीवर आपटत तर चुगलीखोर मुलांचे टिफीन पळवून जोरात आवाज करून पाडले जात. मग ज्याचा डबा त्याला शिक्षा होई. मग एक कंपासपेटी/डबा पडल्यानंतर आणखी काही कंपासपेट्यांना/डब्यांना पण पडावेसे वाटे. ३५ मिनिटे कंटाळवाणी जाण्यापेक्षां एकदोन वेळा असे घडणे चांगलेच! नाही? व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच! नाही? मस्त आठवणी जागविल्यात. धन्यवाद.

हेमंतकुमार Tue, 08/12/2025 - 19:14
आपुलकीयुक्त प्रतिसादांबद्दल धन्यवाद ! ..
मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.
खासच. हा खेळ बहुतेक सर्वांनी खेळलेला असतो. **
शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा . . . व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच!
आ हा हा ! अशा खोड्या हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. लिहा कोणीतरी.

गवि Mon, 08/11/2025 - 15:34
सर्वात पहिल्यांदा म्हणजे खूप काळानंतर तुमचे नाव लेखक कॉलममधे बघून फार आनंद झाला. लेख सुंदर.. अगदी रिलेट करण्यासारखा. आमच्या शालेय जीवनापासून आताच्या कॉन्फरन्स आदि प्रवासात या खरडण्याची सदैव साथ मिळाली आहे. पाकळ्या पाकळ्या आणि त्याचे फूल.. ही एक सुपरहिट खरड. गाण्यांच्या दोन चार ओळी, वहीच्या पानांवर कोपऱ्यात थोडे थोडे बदलते असे काटकी सदृश मनुष्य चित्र. मग फ्लिप बुक सारखी पाने टर्र करून पलटली की सलग चल- चित्र.. इतरही बरेच काही. नववीत एका सॅडिस्ट सरांना एखाद्या पोराची वही उचलून त्यातील शेवटची पाने जाहीर वाचून दाखवण्याची करमणूक सापडली होती. एखादे भाषण किंवा कॉन्फरन्स मधील प्रेझेंटेशन याचे मोठे अपयश म्हणजे टेबला टेबलावर पडलेल्या रायटिंग पॅडस मधे प्रेक्षक आणि श्रोते लोकांनी गिरबटलेली टकलू माणूस, फुले पाने, रांगोळ्या..

वरील प्रमाणेच म्हणतो, पहीले लेखकाचे नाव बघुन आनंद वाटला. लेख आवडलाच आणि स्वतःच्या शालेय आणि कॉलेजिय जीवनाशी रिलेटही करता आला. याच खात्यात पुस्तकातील माणसा/बायकांना काढलेल्या दाढीमिशा, कुंकू, वेण्या वगैरेही धरावे काय? तीही एक प्रकारे क्रिएटिव्हिटिच, नाही का? याचेच मोठ्या प्रमाणावरचे रुप म्हणजे बाथरूम लिटरेचर, शाळेच्या मुतारीत, आडनिड्या भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे आणि लेखन, जोड्या लावा वगैरे वगैरे बरेच काय काय आठवले या निमित्ताने :)

श्वेता व्यास Mon, 08/11/2025 - 16:09
भेळ आवडली. आमच्या शाळेमध्ये वह्या शिक्षकांकडे नियमित तपासणीसाठी जात असल्याने हे सगळे उद्योग रफ वही म्हणून वेगळ्या वहीमध्ये चालायचे. वरचं ते हात न उचलता, आणि रेघ न गिरवता काढण्याचं कोडं चांगलं आठवतंय, आणि ऑफ तासांना फुली-गोळ्याने भरलेल्या वह्या आहेत. पुस्तकांना मात्र विद्रुप करण्याची इच्छा कधी झाली नाही.

हेमंतकुमार Mon, 08/11/2025 - 16:21
जुने जाणते मिपाकरहो, उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद !! होय, मी मोजून सव्वा वर्ष ठरवून येथे लेखनविश्रांती घेतली होती. याचे कारण म्हणजे एकंदरीत आंतरजाल वावर ठरवून कमी करणे. दोन संस्थळांवर विहार करतांना दुप्पट वेळ जातो. त्यातून माझे बरेचसे लेखन माहितीपर असल्यामुळे प्रश्नोत्तरांचा भागही बऱ्यापैकी असतो; त्यात दमछाक देखील होते. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षात पलीकडे प्रमाणात लेखन आणि इथे फक्त निवडक वाचनाचा अधूनमधून आनंद घेतला. असो. तुम्हा सर्वांच्या प्रेमपूर्वक स्वागतामुळे हुरूप आलेला आहे हे नक्की. आपणा सर्वांचेच प्रतिसाद रोचक आणि रंजक आहेत हे वे सां न ल. 😀 आता एखाद्या खरड-चित्रमय प्रतिसादाची पण वाट पाहतो. 🤚

Bhakti Mon, 08/11/2025 - 21:15
मस्तच भेळ आहे.लहानपणी वहीच्या मागील पानांवर चांदण्या(हात न उचलता स्टार काढणे),फुलं असायची.थोर व्यक्तींची नावं,उगाच सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. आता भेळ जास्त करत नाही,पण डायरीतल्या बऱ्याच पानांवर अगदी लहानपणापासून सुविचार म्हणजे "You can do it",Don't get scare,Be strong ,Goal -focus-dream ही अशी वाक्य आपोआप कोपऱ्यात ,समोर ,वरती लिहिली जातात. १० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत "श्रद्धा ,माझी तुझ्याशी कट्टी आहे." "शुभ्रा,तू माझ्याशी बोल" असे काही आहे ;)

हेमंतकुमार Tue, 08/12/2025 - 07:25
*
१० वर्षांच्या माझ्या मुलीच्या भेळेत
लहान मुलांची भेळ म्हणजे तर आनंदयात्राच ! .. *
थोडासा इरसालपणा
होय, अ ग दी !

कर्नलतपस्वी Tue, 08/12/2025 - 15:08
तुमचं आमचं सेम असतं. आपली अनुपस्थिती जाणवली. मस्तच, आठवणी जागवल्यात. आम्ही एक ते दहा आकडे वहीच्या मागच्या पानावर काढून मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.

सुधीर कांदळकर Tue, 08/12/2025 - 15:25
छान, जोरदार पुनरागमन. अभिनंदन. भेळ आवडली. माझ्या शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा होता. वेगवेगळे ध्वनी निर्माण करून ठराविक, कंटाळवाणे शिकवणार्‍या शिक्षकांना सतावणे वा कंटाळा घालवणारी करमणूक निर्माण करणे हा उद्योग होता. १. डेस्कच्या लाकडी सांध्यात ब्लेडचा तुकडा अडकवून तो वाद्याच्या तारेसारखा छेडला की टाँय टाँय असा एकतारीचा आवाज येत असे. पण तो कोठून येतो कसा येतो हे सरांना काय, इतर मुलांना पण कळत नसे. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. हे ठराविक मुलांचे गुपित होते. २. शाळेत जमिनीवर शहाबादी फरशी होती. त्या जुन्या काळचे शर्टाचे काढता येणारे प्लॅस्टीकचे बटण फरशीवर ठेवून चपलेच्या वा बुटाच्या चामड्याच्या सोलने दाब देवून बटण सरकवले की कर्र् र्र र्र र्र .....च्च च्च .... चुईक ...च्युईक ..... असा जोरदार कर्कश ध्वनी येत असे. हाही कोठून येतो कसा येतो हे मात्र कळत नसे. हेही ठराविक मुलांचे गुपित होते. मग निर्माता शोधणे ही करमणूक असे. काही शिक्षक दुर्लक्ष करीत तर काही शिक्षक भलत्याच पण द्वाडपणात प्रसिद्ध मुलांना पकडत आणि शिक्षा करीत. त्या मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. पण करमणूक होऊन कंटाळा निघून जात असे. ३. काही मुले मुद्दाम कंपास पेटी जोरात जमिनीवर आपटत तर चुगलीखोर मुलांचे टिफीन पळवून जोरात आवाज करून पाडले जात. मग ज्याचा डबा त्याला शिक्षा होई. मग एक कंपासपेटी/डबा पडल्यानंतर आणखी काही कंपासपेट्यांना/डब्यांना पण पडावेसे वाटे. ३५ मिनिटे कंटाळवाणी जाण्यापेक्षां एकदोन वेळा असे घडणे चांगलेच! नाही? व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच! नाही? मस्त आठवणी जागविल्यात. धन्यवाद.

हेमंतकुमार Tue, 08/12/2025 - 19:14
आपुलकीयुक्त प्रतिसादांबद्दल धन्यवाद ! ..
मामाचं घर प्राथमिक शाळेत खेळायचो.
खासच. हा खेळ बहुतेक सर्वांनी खेळलेला असतो. **
शालेय कंपूचा छंद थोडासा वेगळा . . . व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे हवेच!
आ हा हा ! अशा खोड्या हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. लिहा कोणीतरी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे. मग अशावेळी मास्तरांचे आपण ऐकत आहोत असे खोटे खोटे भासवून एकीकडे वहीच्या मागच्या पानांवर पेन अथवा पेन्सिलने अनेक गोष्टी लिहिल्या आणि चितारल्या जात. चित्रकलेच्या बाबतीत अगदी उजेड असल्यामुळे मास्तरांचे चित्र/ व्यंगचित्र काढणे काही कधी जमले नाही.

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

राघव ·

चित्रगुप्त Mon, 08/11/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि Tue, 08/12/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत Tue, 08/12/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव Wed, 08/13/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त Wed, 08/13/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?

चित्रगुप्त Mon, 08/11/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि Tue, 08/12/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत Tue, 08/12/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव Wed, 08/13/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त Wed, 08/13/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स! खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली. आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्‍याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं. म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.

Polymathic Aversion Syndrome चे निदान

युयुत्सु ·

विनोदी लेखन चालू आहे तर जोक सांगतो : एकदा एक माणूस असतो , तो डॉक्टर कडे जातो, डॉक्टर विचारतात " काय होतंय? " माणूस म्हणतो " अहो बेकार हगवण लागली आहे एकदम ढंडाळ ढंडाळ. काहीतरी औषध सुचवा. " डॉक्टर म्हणतात " अहो, सोपे आहे , तुम्ही लिंबू घ्या ना औषध म्हणून." तो माणूस म्हणतो " अहो डॉक्टर लिंबूच वापरतोय, पण काढलं की परत सुरू होते." =)))) असो . डॉक्टरला बहुतेक Polymathic Aversion Syndrome असावा . :))))

विनोदी लेखन चालू आहे तर जोक सांगतो : एकदा एक माणूस असतो , तो डॉक्टर कडे जातो, डॉक्टर विचारतात " काय होतंय? " माणूस म्हणतो " अहो बेकार हगवण लागली आहे एकदम ढंडाळ ढंडाळ. काहीतरी औषध सुचवा. " डॉक्टर म्हणतात " अहो, सोपे आहे , तुम्ही लिंबू घ्या ना औषध म्हणून." तो माणूस म्हणतो " अहो डॉक्टर लिंबूच वापरतोय, पण काढलं की परत सुरू होते." =)))) असो . डॉक्टरला बहुतेक Polymathic Aversion Syndrome असावा . :))))
लेखनविषय:
 Polymathic Aversion Syndrome चे निदान या विषयी मार्गदर्शन समजा अ ही व्यक्ती वेगवेगळ्या आवडीच्या विषयात रस घेते आणि जीवन आनंदाने व्यतीत करते. आणि ब ही अ हया व्यक्तीला सर्वज्ञ समजते आणि सतत किरकिर आणि ब चा द्वेष करत राहते ( ब ला अ चे अस्तित्व सहन होत नाही). अ च्या प्रत्येक पोस्ट्वर ब ला काही तरी शिटल्याशिवाय दिवस जात नाही. या विकृतीला वैद्यकीय परिभाषेत **"Polymathic Aversion Syndrome"** असे म्हणता येईल असे वाटते.