।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।
"अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?"
"अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?"
"हगवणीवर बहुगुणी
मीठ साखर पाणी"
अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको.
तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते.
वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही.
प्रेर्ना - मातीचे पाय
पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते
मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल
मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या
अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?
प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि
जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग शरीरभर पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात.
काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.
सैंधव मीठ ज्याला
हिमालयीन मीठ-हिमालयाच्या पायथ्याशी सापडतं
सैंधा /सैंधव मीठ -सिंधू नदीच्या भागात सापडते
खेवडा/खैबुर/लाहिरी मीठ-पाकिस्तानमधील खेवडा प्रांतात याच्या खाणी आहेत.
गुलाबी मीठ-रंगाने गुलाबी आहे.
Rock salt-खनिज पदार्थापासून मिळवलं जातं.
महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. एकादशीची लगबग ,पहाटे उठून सगळ्यांनी दूरदर्शनवर विठ्ठल महापूजा भक्तीभावाने पाहणे.अशा अनेक आठवणी मांडता येतील.जाणतेपणा आल्यावर आषाढी वारी कुतुहलाने,अभ्यासाने,शिस्तबद्धता जाणण्यासाठी अनुभवण्याची आस लागतेच.संत साहित्याचा अभ्यास करणारे डॉ.सदानंद मोरे यांनी या विषयी अनेक प्रकारे जागरुकता सामान्यापुढे सोप्या भाषेत मांडला आहे आणि ते कायम यावर काम करत आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं.
आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या
बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे
गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या
पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी
उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या.
अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या
वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या
लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल
नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या
गुढ वाट्याहून प्रेरित होऊन..
मोठ्या हौशीने
बरणी आणली
आधी पत्र्याचं
झाकण होतं
लोणचं घातलं
सतत तेलं खारं
संपर्कामुळे ते
झाकण गंजल...
मग खुप
शोधा शोध केली
बोरं आळी,गंज बाजार
त्याच मापाचं
प्लास्टिक झाकण
शोधून मिळवलं ..
आता लोणचं
नाही टाकलं
मुरांबा केलाय
आंबट गोड
वेलदोडे ,लवंग
स्वादाने भरलेला
बरणीत मुरांबा
आता चांगला
मुरलाय