मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?

युयुत्सु ·

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2025 - 12:06
जेमिनी सारांश : राजीव उपाध्ये यांचा "किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?" हा लेख मिसळपाववर प्रकाशित झाला आहे. हा लेख कृत्रिम जीवशास्त्रातील किमेरा संशोधनावर प्रकाश टाकतो, जे जागतिक स्तरावर, विशेषतः चीनसारख्या राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित होत आहे. किमेरा संशोधनाचा मुख्य उद्देश कृत्रिम अवयव निर्मिती आहे. वैज्ञानिकदृष्ट्या, किमेरा म्हणजे एकाच प्रजातीच्या दोन किंवा अधिक आनुवंशिकदृष्ट्या भिन्न व्यक्तींच्या पेशी एकत्र असलेला जीव. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या राष्ट्रांना "अनफेअर ॲडव्हाण्टेज" मिळेल, असे लेखक सुचवतात. 'किमेरा' या शब्दाला प्राचीन ग्रीक पौराणिक कथांमधील भयभीत करणाऱ्या राक्षसाशी जोडले जाते, ज्यामुळे या संशोधनाभोवती एक गूढ आणि अनैसर्गिकतेची भावना निर्माण होते.

गामा पैलवान Mon, 08/11/2025 - 20:11
युयुत्सु, माहितीपूर्ण व उद्बोधक लेखाबद्दल आभार! सदर तंत्रामुळे माणूस म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होतो. साहजिकंच उत्क्रांती ही संकल्पनाही अस्थिर होते. डुक्कर माणसापेक्षा अधिक उत्क्रांत मानावं का? आ.न., -गा.पै.

सुधीर कांदळकर Tue, 11/18/2025 - 21:05
कांही वर्षांपूर्वी वाचली होती.
खर्च आणि समानता (Cost and Equity): सुरुवातीला किमेरापासून मिळणारे अवयव खूप महाग असू शकतात, ज्यामुळे केवळ श्रीमंत लोकांनाच ते परवडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्य सेवेतील विषमतेचा मुद्दा उपस्थित होतो.
हा मजकूर वाचल्यावर त्या कादंबरीची आठवण झाली. लेख माहितीपूर्ण. धार्मिक उल्लेख वगळून आवडला. वैज्ञानिक लेखनात शक्यतो धार्मिक संदर्भ टाळावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2025 - 12:06
जेमिनी सारांश : राजीव उपाध्ये यांचा "किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?" हा लेख मिसळपाववर प्रकाशित झाला आहे. हा लेख कृत्रिम जीवशास्त्रातील किमेरा संशोधनावर प्रकाश टाकतो, जे जागतिक स्तरावर, विशेषतः चीनसारख्या राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित होत आहे. किमेरा संशोधनाचा मुख्य उद्देश कृत्रिम अवयव निर्मिती आहे. वैज्ञानिकदृष्ट्या, किमेरा म्हणजे एकाच प्रजातीच्या दोन किंवा अधिक आनुवंशिकदृष्ट्या भिन्न व्यक्तींच्या पेशी एकत्र असलेला जीव. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या राष्ट्रांना "अनफेअर ॲडव्हाण्टेज" मिळेल, असे लेखक सुचवतात. 'किमेरा' या शब्दाला प्राचीन ग्रीक पौराणिक कथांमधील भयभीत करणाऱ्या राक्षसाशी जोडले जाते, ज्यामुळे या संशोधनाभोवती एक गूढ आणि अनैसर्गिकतेची भावना निर्माण होते.

गामा पैलवान Mon, 08/11/2025 - 20:11
युयुत्सु, माहितीपूर्ण व उद्बोधक लेखाबद्दल आभार! सदर तंत्रामुळे माणूस म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होतो. साहजिकंच उत्क्रांती ही संकल्पनाही अस्थिर होते. डुक्कर माणसापेक्षा अधिक उत्क्रांत मानावं का? आ.न., -गा.पै.

सुधीर कांदळकर Tue, 11/18/2025 - 21:05
कांही वर्षांपूर्वी वाचली होती.
खर्च आणि समानता (Cost and Equity): सुरुवातीला किमेरापासून मिळणारे अवयव खूप महाग असू शकतात, ज्यामुळे केवळ श्रीमंत लोकांनाच ते परवडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्य सेवेतील विषमतेचा मुद्दा उपस्थित होतो.
हा मजकूर वाचल्यावर त्या कादंबरीची आठवण झाली. लेख माहितीपूर्ण. धार्मिक उल्लेख वगळून आवडला. वैज्ञानिक लेखनात शक्यतो धार्मिक संदर्भ टाळावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ? --राजीव उपाध्ये ए०आय० या तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जी राष्ट्रे अशा तंत्रज्ञानाला लवकर स्वीकारतील त्यांना एकूणच जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ’अनफेअर ॲडव्हाण्टेज’ मिळणार हे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाबरोबरच आणखी एक विज्ञानशाखा चीन सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित पावत आहे. ती म्हणजे कृत्रीम जीवशास्त्र. अलिकडेच वाचनात आलेल्या काही बातम्यावरून असे लक्षात येते की कृत्रीम जीवशास्त्रातील प्रगती काही राष्ट्रांना असाच अमर्याद फायदा मिळवून देईल.

नाग पंचमी

Bhakti ·

श्वेता२४ Tue, 07/29/2025 - 15:06
लेख थोडक्यात आटोपला अजून वाचायला आवडला असता. पुरणाचे दिंड हे प्रकार कधीही घरात झाले नाही. याच धाटणीचा कडबू हा प्रकार केला जायचा. म्हणजे पुरण चपातीच्या लाटीवर ठेवून करंजीसारखा आकार द्यायचा . हे करंजीपेक्षा छोटे कडबू तळायचे व तूपासोबत खायचे. याच काळात घरात होणारा पदार्य़ म्हणजे लाह्याचे पीठ. हे तूप, दूध व गुळाबरोबर मिक्स करुन प्यायचे किंवा त्याचे लाडूही बनत. लहानपणी आवडायचे नाहीत. पण आता हेल्दी रेसिपी म्हणून खूप मिस करते.

कर्नलतपस्वी Tue, 07/29/2025 - 17:15
नवीन माहीती मिळाली. ते जनुकीय वगैरे समजत नाही. नागपंचमी ही किती पुरातन आहे याची कल्पना आली. दिंड याच्या पाठिमागे चातुर्मासातील नागपंचमीची कहाणी मधे तवा आगीवर ठेवायचा नाही, भाज्या विळीने कापायच्या नाही, लांडोबा पुंडोबा असे बरेच काही आईकडून लहानपणी कळाले होते. गारुडी नाग टोपलीत घेऊन घर घर फिरायचे. मुलाना दहाचा आकडा बघायला मजा यायची. लाह्या दुध पाच पैशे एखादे दिंड असे गारूड्याला मिळायचे. पुंगी पण ऐकायला मिळायची. संध्याकाळ पर्यंत गारूड्याची झोळी भरायची पण नागोबाची वाट लागायची. काहिही म्हणा ,अंधश्रद्धा इ. पण सणावाराची मजा आता नाही. नोकरी,प्रपंच सांभाळून आणी वर हा लेखन प्रपंच केला यासाठी लेखिकेच्या उत्साहाला सॅल्युट व हा उत्साह दिन दुना रात चौगुना होत राहो. लेख आवडला. धन्यवाद.

श्वेता व्यास Tue, 07/29/2025 - 18:46
छान माहिती दिलीत, दिंडे छानच दिसत आहेत. आजी असेपर्यंत ती म्हणायची नागपंचमीला तवा ठेवू नये, म्हणून दिंडे व्हायचे घरात. तेव्हा विशेष आवडीचे नव्हते पण तुमच्या फोटोमुळे आजीच्या हातच्या पुरणाची आठवण आली. नागपंचमीच्या शुभेच्छा!

विवेकपटाईत Wed, 07/30/2025 - 09:53
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी दिंड आणि वडे हे बनतात. माझी सौ. छत्तीस वर्षांत न चुकता प्रत्येक सणात, सणाचे पदार्थ बनवते. आपले सणवार म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी.

सुबोध खरे Wed, 07/30/2025 - 10:23
तपशिलात चूक -- साप आणि इतर सरपटणारे प्राणी (काही अपवाद वगळता) पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत कारण यांच्या माशांसारखे गिल नसून त्यांना श्वसनासाठी फुप्फुसे असतात. एकंदर थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना श्वसनात ऑक्सिजनची गरज बरीच कमी असते आणि त्यामुळे ते बराच काळ श्वास रोखून धरू शकतात. तसेच काही अपवाद वगळता साप आणि बहुसंख्य सरपटणारे प्राणी जमिनीवरच अंडी घालतात. उदा मगरी, कासवं याचे कारण पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचे अंडे हे सच्छिद्र असते आणि त्यातून (अंड्याला) भ्रूणाला विकसित होण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळू शकतो. याउलट माशांची अंडी सच्छिद्र नसली तरी ती गॅस परमीएबल ( म्हणजेच वायू ला आरपार जाण्यास सक्षम) असतात. यामुळं मासे पाण्यात अंडी घालू शकतात.

श्वेता२४ Tue, 07/29/2025 - 15:06
लेख थोडक्यात आटोपला अजून वाचायला आवडला असता. पुरणाचे दिंड हे प्रकार कधीही घरात झाले नाही. याच धाटणीचा कडबू हा प्रकार केला जायचा. म्हणजे पुरण चपातीच्या लाटीवर ठेवून करंजीसारखा आकार द्यायचा . हे करंजीपेक्षा छोटे कडबू तळायचे व तूपासोबत खायचे. याच काळात घरात होणारा पदार्य़ म्हणजे लाह्याचे पीठ. हे तूप, दूध व गुळाबरोबर मिक्स करुन प्यायचे किंवा त्याचे लाडूही बनत. लहानपणी आवडायचे नाहीत. पण आता हेल्दी रेसिपी म्हणून खूप मिस करते.

कर्नलतपस्वी Tue, 07/29/2025 - 17:15
नवीन माहीती मिळाली. ते जनुकीय वगैरे समजत नाही. नागपंचमी ही किती पुरातन आहे याची कल्पना आली. दिंड याच्या पाठिमागे चातुर्मासातील नागपंचमीची कहाणी मधे तवा आगीवर ठेवायचा नाही, भाज्या विळीने कापायच्या नाही, लांडोबा पुंडोबा असे बरेच काही आईकडून लहानपणी कळाले होते. गारुडी नाग टोपलीत घेऊन घर घर फिरायचे. मुलाना दहाचा आकडा बघायला मजा यायची. लाह्या दुध पाच पैशे एखादे दिंड असे गारूड्याला मिळायचे. पुंगी पण ऐकायला मिळायची. संध्याकाळ पर्यंत गारूड्याची झोळी भरायची पण नागोबाची वाट लागायची. काहिही म्हणा ,अंधश्रद्धा इ. पण सणावाराची मजा आता नाही. नोकरी,प्रपंच सांभाळून आणी वर हा लेखन प्रपंच केला यासाठी लेखिकेच्या उत्साहाला सॅल्युट व हा उत्साह दिन दुना रात चौगुना होत राहो. लेख आवडला. धन्यवाद.

श्वेता व्यास Tue, 07/29/2025 - 18:46
छान माहिती दिलीत, दिंडे छानच दिसत आहेत. आजी असेपर्यंत ती म्हणायची नागपंचमीला तवा ठेवू नये, म्हणून दिंडे व्हायचे घरात. तेव्हा विशेष आवडीचे नव्हते पण तुमच्या फोटोमुळे आजीच्या हातच्या पुरणाची आठवण आली. नागपंचमीच्या शुभेच्छा!

विवेकपटाईत Wed, 07/30/2025 - 09:53
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी दिंड आणि वडे हे बनतात. माझी सौ. छत्तीस वर्षांत न चुकता प्रत्येक सणात, सणाचे पदार्थ बनवते. आपले सणवार म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी.

सुबोध खरे Wed, 07/30/2025 - 10:23
तपशिलात चूक -- साप आणि इतर सरपटणारे प्राणी (काही अपवाद वगळता) पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत कारण यांच्या माशांसारखे गिल नसून त्यांना श्वसनासाठी फुप्फुसे असतात. एकंदर थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना श्वसनात ऑक्सिजनची गरज बरीच कमी असते आणि त्यामुळे ते बराच काळ श्वास रोखून धरू शकतात. तसेच काही अपवाद वगळता साप आणि बहुसंख्य सरपटणारे प्राणी जमिनीवरच अंडी घालतात. उदा मगरी, कासवं याचे कारण पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचे अंडे हे सच्छिद्र असते आणि त्यातून (अंड्याला) भ्रूणाला विकसित होण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळू शकतो. याउलट माशांची अंडी सच्छिद्र नसली तरी ती गॅस परमीएबल ( म्हणजेच वायू ला आरपार जाण्यास सक्षम) असतात. यामुळं मासे पाण्यात अंडी घालू शकतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे. उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते. या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग?

क्विक कॉमर्स आणि आपण

आकाश खोत ·

विवेकपटाईत Mon, 07/21/2025 - 13:56
बहुधा स्वस्त मिळत नाही. या शिवाय आवश्यक वस्तु सोडल्यास बाकी किमान 35% नफे देणार्‍यांच्या वस्तु विकतात. भाज्या तर महाग आणि शिळ्या मिळतात. बाकी नवी पिढी आळशी झाली आहे.

गवि Mon, 07/21/2025 - 14:11
कोणतीही नवीन पद्धत रूढ होऊ लागली की अशा प्रकाराचे विचार आणि आक्षेप येत असतात. साहजिकच आहे ते. फेरीवाले, किराणा दुकान, किराणा दुकानाची होम डिलिव्हरी, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारी लहान दुकाने. मग त्यांच्या मोठाल्या शोरुम, तिथे जाऊन डिस्काउंट मधे खरेदी करण्याची क्रेझ, मॉल कल्चर, मग अमेझॉन ऑनलाईन, आणखी सवलत.. थेट घरपोच सामान, न आवडल्यास आठवड्याभरात वस्तू परत करता येण्याची सोय. आता दहा मिनिटांत बसल्याजागी वस्तू. या प्रत्येक टप्प्यावर आधीचे दुकानदार रडले. नवीन आलेल्या पद्धतीने आम्हाला संपवले, खाऊन टाकले वगैरे तक्रारी केल्या. पण चक्र चालूच राहते.

In reply to by गवि

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 14:28
बरोबर आहे.  नवनवीन यंत्रे आली तेव्हा मजुरांना नकोसं वाटलं असेल. संगणक आले तेव्हा बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते शिकणं नकोसं वाटलं असेल. आता एआय आलं तेव्हा आयटीवाल्यांना आणि काही काही क्षेत्रात लोकांना आपल्या रोजगाराला धोका वाटतो आहे.  सगळ्या बदलांचं असं होतंच. त्यामुळे मी त्या मुद्दयांवर फक्त वाचनात आलं तेवढाच उल्लेख केला.  मला स्वतःला चालणं फिरणं, व्यायाम आणि पेट्रोलचा अपव्यय टाळणं या मुद्द्यांमुळे जास्त वाटतं कि शक्य असेल तेव्हा किरकोळ खरेदी पायी जाऊन केलेली बरी.  शेवटी बदल तर होतच राहतील, पण जे आपल्यासाठी चांगलं वाटतं ते राबवावं. 

In reply to by आकाश खोत

गवि Mon, 07/21/2025 - 14:53
यातून होणारं दीर्घकालीन नुकसान किंवा अपाय हा वास्तव आहे. बटण दाबलं की वाट्टेल ती गोष्ट घडून यावी इथवर "प्रगती" होत आली की नुसते तोंडी हुकूम सोडून बटण देखील प्रत्यक्ष न दाबता कार्यवाही व्हावी असे तंत्र येते. मग तोंडाने आज्ञा तरी कशाला द्यायची? मनात विचार आला की तिकडे बटण दाबले जाईल असे पुढचे तंत्र. मग त्यानंतर मनात विचार देखील येण्याच्या आत, तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र...

In reply to by गवि

कुण्या शहाण्या माणसांना कळते की आपण सिम्युलेशन मधे राहत आहोत. समजा नसलो राहत तर: माणसाला हे भाकीत करता येत इथवर कमी काळात (उणी पुरी काही हजार वर्षे) पोचता येत असेल तर मिलियन वर्षे किंवा बिलियन वर्षे अस्तित्वात असलेल्या सूपर इंटेलिजन्स नी आपल्यासाठी सिम्युलेशन बनवली नसतील कशा वरून.
तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र
या ही पुढची पायरी-. तुमचा उपयोग काय? सध्या मुलं जन्माला घालणे सोपे आहे एखादा सोफेस्टिकेटेड बायो केमिकल रोबोट बनवण्या पेक्षा म्हणून तुम्हाला जन्माला घालणे. त्या पुढे, ते ही नाही. तुमचे सिंथेटिक वर्जन्स तयार करणे. एखादी टाइप २ संस्कृती बनवणे. त्या पुढे, बाहेर पडणे. सूर्यमालेतून.

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 14:40
सगळ्यांना समजतंय पण... सुखासीनतेची चटक लागली आहे. मी ४ थ्या मजल्यावर राहतो. तिथे चढत जाणं मला सहज शक्य आहे, जे मी बर्‍याचदा करतोही, पण कधी कधी लिप्ट वापरतो. समोर सोय आहे म्हटल्यावर ती टाळायला मानसिक श्रम पडतातच. पहिल्या मजल्यावर लिप्टने जाणारे धडधाकट महाभाग आहेत. त्यामुळे आपण कसं जगायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं हेच खरं.

अभ्या.. Mon, 07/21/2025 - 17:28
अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तम सुविधा आहे, काही कमी स्कील वाल्यांसाठी रोजगार मिळत्ओय ते खरंच पण आपण ग्राहक म्हणून काय काय मूल्य देतोय ह्याच विचार करायला हवा. नुसतेच वस्तूंचे पैसे की आपली सगळी खाजगी माहिती? डिलिव्हरी बॉईज हे फक्त साधन आहेत. तुमची सगळी माहीती अगदी तुम्हाला काय, कीती, कोणत्यावेळी लागते, तुम्ही पे कसे करता, तुमच्याकडे कोणते मोबाईल, लॅपटॉप, वाहने आहेत हे सगळे ऑनलाईन सेवा पुरवणार्‍या कंपन्यांकडे सेव्ह होत आहे. एआय च्या माध्यमातून त्याचे विश्लेषण होत आहे. त्यातून तुमचे, तुमच्या घराचे पूर्ण अ‍ॅनालिसिस उपलब्ध होत आहे. आर्थिक, शारिरिक, बौद्ध्दिक, मानसिक अगदी सगळे डिटेल्स. मग ह्या माहितीचा उपयोग तुमच्यासाठीच केला जाणार आहे. तेंव्हा बघा. राहता रहिलं अशा कंपन्यांना स्पर्धात्मक डिलिव्हरी वेळेची मर्यादा घालण्यापासून रोखणे गरजेचे आहे. डेडलाईनसाठी जीवाचा आकांत करीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत धावणार्‍या ह्या डिलिव्हरी बॉइज ना आत्ताच आळा घातला गेला पाहिजे.

In reply to by अभ्या..

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 20:53
हा एक आणखी वेगळाच आणि सखोल दृष्टिकोन आहे. असा विचारही चटकन मनात येत नाही. याचेही परिणाम भयावह असु शकतात.

In reply to by अभ्या..

बहुतेक वेळा आपण फुकटातली अ‍ॅप डाउन्लोड करताना अनेक प्रकारचे अ‍ॅक्सेस देत असतो. त्यात काँटॅक्ट लिस्ट, कॅमेरा, मायक्रोफोन, गूगल लोकेशन असे अनेक असतात. त्या अ‍ॅप च्या वापरासाठी ते सगळे अ‍ॅक्सेस खरेच आवश्यक आहेत का? हा विचार आपण करत नाही. यातुनच पुढे आयडेंटीटी थेफ्ट, डिजिटल अरेस्ट असे गंभीर किवा गेलाबाजार नकोसे मार्केटिंग कॉल्स, कायप्पा फॉरवर्ड्स असे प्रकार होउ शकतात. आजही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा केलीत तर तूनळीवर त्याचे व्हिडिओ दिसु लागतात. म्हणजे तुम्ही २४ तास तुमच्या फोनच्या निगराणीखाली आहात. अगदी झोपेत सुद्धा. आणि त्या साठलेल्या डेटाचे अ‍ॅनालिसिस करायला ए आय आहेच. त्यामुळे तुम्ही किती वाजता, कुठल्या रस्त्याने, कुठे जाता, काय खाता पिता,काय बोलता, कुठले कपडे घालता ,किती कॅलरी जाळता, तुमच्या आवडी निवडी,तुमचे रोग, त्यावरची औषधे, घरात माणसे किती, त्यांची माहिती वगैरे सगळे गूगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल,अ‍ॅमेझोन कडे आहे. त्याचा वापर कसा करायचा हाच काय तो मुद्दा आहे. यापुढे जाउन काही उदाहरणे -- ईटलीचे सरकार मस्कच्या स्टारलिंक शी इंटरनेट बॅकबोन सेवा घेण्याबद्दल करार करणार होते. पण ईतक्यात त्यांना समजले की अमुक तमुक देशाची ईंटरनेट सेवा, अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने खंडीत केली. तेव्हा हा धोका वेळीच ओळखुन त्यांनी करार रद्द केला. उद्या गूगलने जी पे, जी मॅप, जी मेल, तूनळी वगैरे भारतासाठी बंद केले किवा मायक्रोसॉफ्ट ने कायप्पा बंद केले तर आपल्यापुढे काय पर्याय आहेत हे बघायला पाहीजे.

श्वेता व्यास Mon, 07/21/2025 - 18:03
काय मागवावं आणि काय नाही याचं खरंच तारतम्य पाहिजे. लेख वाचून ही शॉर्ट फिल्म आठवली. बाकी पेट्रोलच्या मुद्याबाबत, मागच्या गल्लीत जाण्यासाठी सुद्धा स्कुटर वापरणारे लोक पाहीले आहेत, घरातही आहेत :)

कर्नलतपस्वी Mon, 07/21/2025 - 18:06
पटतयं, परंतू आजच्या तरूणाईची रॅट रेस बघता ही खरोखरच एक सोय आहे असे वाटते. सोमवार ते रविवार अखंड बिझी असलेल्यांना हे एक वरदानच म्हणावे लागेल. अर्थात मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी. इतर ठिकाणी हे प्रकार अजून सुरू झाले नसावेत. आमच्या सारखी रिकामटेकडी जुनी खोडं आजही चार पावले दुर जाऊन काही ताजं,स्वस्तात मिळतयं का हे शोधत असते. पण आजून थोडे दिवस गेले की आम्हांला पण सोय होणार आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 21:03
वयस्कर लोक अगदी एकटेच राहत असतील आणि चालणं फिरणं बंद झालेलं असेल तर खरंच चांगली सोय आहे.  नाही तर वयस्कर लोकांसाठी सुद्धा फेरफटका मारणं, खाली चार लोकांशी बोलणं हा चांगला विरंगुळा असतो. मी एका कुटुंबाला ओळखतो, त्यातला मुलगा सर्व सोयी वापरू शकतो, वापरतो. त्याचे बाबा मात्र रोज ठराविक वेळी भाजी आणि फुलं आणायला एक चक्कर मारतात म्हणजे मारतातच.  आपण हिंडू फिरू शकतो, छोटी मोठी कामं करू शकतो याने सुद्धा आत्मविश्वास आणि उभारी मिळते. माझे आजोबा ७५ वर्षांपर्यंत सकाळ संध्याकाळ मस्त फिरायचे. नंतर एक दोन दुखण्यांनी फिरणं कमी झालं आणि मग झपाट्याने कमी होत बंदच झालं. त्यामुळे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फिरावंच. 

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:38
खरंय,मी ऑनलाईन जास्त मागवत नाही.पण जवळ जायला देखील स्कुटी वापरते.जे मला आणखीन आळशी करत आहे हे जाणवते.मी आधी असं करत नसे, कदाचित मी वयस्कर व्हायला लागली आहे ;)

कर्नलतपस्वी Tue, 07/22/2025 - 14:57
खाजगी माहिती वेगवेगळ्या मार्गाने चव्हाट्यावर येत आहे. आगदी सुलभ शौचालयाचे शुल्क देताना यु पी आय मार्गे सुद्धा इथे मला तुकोबाराय यांचा अभंग आठवतो. संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।। तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।। पंताचिये गावी माहितीचा सुकाळ.|.नाही पळवाट लेशमात्र || रहावे लागेल मांजर होऊन| दावतील भिती तेच मज|| या चक्रव्यूहातून सुटका नाही. सारेच अभिमन्यू इथे नाही कोणी अर्जुन

लेख आवडला.
दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे.
याविषयी साशंक आहे. कारण झेप्टो आणि इतर कंपन्यांचे डिलिव्हरी देणारे लोक कुठून तरी एखादी वस्तू विकत घेऊन आपल्याला आणून देतात. त्या वस्तू ते कुठून आणतात? मला वाटते किराणा- छोटे व्यापारी आणि आपण यात घरी डिलीव्हरी देणारे ही आणखी एक पायरी आली आहे. ते डिलीव्हरी वाले त्या छोट्या व्यापार्‍यांकडूनच वस्तू विकत घेतात आणि आपल्याला आणून देतात. त्यामुळे झेप्टो आणि इतर कंपन्यांमुळे छोट्या व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल असे वाटत नाही. २०१८-१९ मध्ये स्विगी-झोमॅटोचा वापर वाढल्यावर एक व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड फिरत होता की बघा केवढी मंदी आली आहे. पूर्वी कोणत्याही हॉटेलमध्ये गर्दी दिसायची पण आता नाही. याचा अर्थ लोकांना अधिक खर्च करणे परवडत नाहीये वगैरे वगैरे. मात्र होत असे होते की हॉटेलांचा धंदा बसला नव्हता- फक्त विक्रीचे स्वरूप बदलले होते. पूर्वी जे लोक तिथे जाऊन खायचे ते आता स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर देऊन घरी बसून वेबसिरीज बघत खायला लागले.

विवेकपटाईत Mon, 07/21/2025 - 13:56
बहुधा स्वस्त मिळत नाही. या शिवाय आवश्यक वस्तु सोडल्यास बाकी किमान 35% नफे देणार्‍यांच्या वस्तु विकतात. भाज्या तर महाग आणि शिळ्या मिळतात. बाकी नवी पिढी आळशी झाली आहे.

गवि Mon, 07/21/2025 - 14:11
कोणतीही नवीन पद्धत रूढ होऊ लागली की अशा प्रकाराचे विचार आणि आक्षेप येत असतात. साहजिकच आहे ते. फेरीवाले, किराणा दुकान, किराणा दुकानाची होम डिलिव्हरी, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारी लहान दुकाने. मग त्यांच्या मोठाल्या शोरुम, तिथे जाऊन डिस्काउंट मधे खरेदी करण्याची क्रेझ, मॉल कल्चर, मग अमेझॉन ऑनलाईन, आणखी सवलत.. थेट घरपोच सामान, न आवडल्यास आठवड्याभरात वस्तू परत करता येण्याची सोय. आता दहा मिनिटांत बसल्याजागी वस्तू. या प्रत्येक टप्प्यावर आधीचे दुकानदार रडले. नवीन आलेल्या पद्धतीने आम्हाला संपवले, खाऊन टाकले वगैरे तक्रारी केल्या. पण चक्र चालूच राहते.

In reply to by गवि

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 14:28
बरोबर आहे.  नवनवीन यंत्रे आली तेव्हा मजुरांना नकोसं वाटलं असेल. संगणक आले तेव्हा बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते शिकणं नकोसं वाटलं असेल. आता एआय आलं तेव्हा आयटीवाल्यांना आणि काही काही क्षेत्रात लोकांना आपल्या रोजगाराला धोका वाटतो आहे.  सगळ्या बदलांचं असं होतंच. त्यामुळे मी त्या मुद्दयांवर फक्त वाचनात आलं तेवढाच उल्लेख केला.  मला स्वतःला चालणं फिरणं, व्यायाम आणि पेट्रोलचा अपव्यय टाळणं या मुद्द्यांमुळे जास्त वाटतं कि शक्य असेल तेव्हा किरकोळ खरेदी पायी जाऊन केलेली बरी.  शेवटी बदल तर होतच राहतील, पण जे आपल्यासाठी चांगलं वाटतं ते राबवावं. 

In reply to by आकाश खोत

गवि Mon, 07/21/2025 - 14:53
यातून होणारं दीर्घकालीन नुकसान किंवा अपाय हा वास्तव आहे. बटण दाबलं की वाट्टेल ती गोष्ट घडून यावी इथवर "प्रगती" होत आली की नुसते तोंडी हुकूम सोडून बटण देखील प्रत्यक्ष न दाबता कार्यवाही व्हावी असे तंत्र येते. मग तोंडाने आज्ञा तरी कशाला द्यायची? मनात विचार आला की तिकडे बटण दाबले जाईल असे पुढचे तंत्र. मग त्यानंतर मनात विचार देखील येण्याच्या आत, तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र...

In reply to by गवि

कुण्या शहाण्या माणसांना कळते की आपण सिम्युलेशन मधे राहत आहोत. समजा नसलो राहत तर: माणसाला हे भाकीत करता येत इथवर कमी काळात (उणी पुरी काही हजार वर्षे) पोचता येत असेल तर मिलियन वर्षे किंवा बिलियन वर्षे अस्तित्वात असलेल्या सूपर इंटेलिजन्स नी आपल्यासाठी सिम्युलेशन बनवली नसतील कशा वरून.
तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र
या ही पुढची पायरी-. तुमचा उपयोग काय? सध्या मुलं जन्माला घालणे सोपे आहे एखादा सोफेस्टिकेटेड बायो केमिकल रोबोट बनवण्या पेक्षा म्हणून तुम्हाला जन्माला घालणे. त्या पुढे, ते ही नाही. तुमचे सिंथेटिक वर्जन्स तयार करणे. एखादी टाइप २ संस्कृती बनवणे. त्या पुढे, बाहेर पडणे. सूर्यमालेतून.

स्वधर्म Mon, 07/21/2025 - 14:40
सगळ्यांना समजतंय पण... सुखासीनतेची चटक लागली आहे. मी ४ थ्या मजल्यावर राहतो. तिथे चढत जाणं मला सहज शक्य आहे, जे मी बर्‍याचदा करतोही, पण कधी कधी लिप्ट वापरतो. समोर सोय आहे म्हटल्यावर ती टाळायला मानसिक श्रम पडतातच. पहिल्या मजल्यावर लिप्टने जाणारे धडधाकट महाभाग आहेत. त्यामुळे आपण कसं जगायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं हेच खरं.

अभ्या.. Mon, 07/21/2025 - 17:28
अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तम सुविधा आहे, काही कमी स्कील वाल्यांसाठी रोजगार मिळत्ओय ते खरंच पण आपण ग्राहक म्हणून काय काय मूल्य देतोय ह्याच विचार करायला हवा. नुसतेच वस्तूंचे पैसे की आपली सगळी खाजगी माहिती? डिलिव्हरी बॉईज हे फक्त साधन आहेत. तुमची सगळी माहीती अगदी तुम्हाला काय, कीती, कोणत्यावेळी लागते, तुम्ही पे कसे करता, तुमच्याकडे कोणते मोबाईल, लॅपटॉप, वाहने आहेत हे सगळे ऑनलाईन सेवा पुरवणार्‍या कंपन्यांकडे सेव्ह होत आहे. एआय च्या माध्यमातून त्याचे विश्लेषण होत आहे. त्यातून तुमचे, तुमच्या घराचे पूर्ण अ‍ॅनालिसिस उपलब्ध होत आहे. आर्थिक, शारिरिक, बौद्ध्दिक, मानसिक अगदी सगळे डिटेल्स. मग ह्या माहितीचा उपयोग तुमच्यासाठीच केला जाणार आहे. तेंव्हा बघा. राहता रहिलं अशा कंपन्यांना स्पर्धात्मक डिलिव्हरी वेळेची मर्यादा घालण्यापासून रोखणे गरजेचे आहे. डेडलाईनसाठी जीवाचा आकांत करीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत धावणार्‍या ह्या डिलिव्हरी बॉइज ना आत्ताच आळा घातला गेला पाहिजे.

In reply to by अभ्या..

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 20:53
हा एक आणखी वेगळाच आणि सखोल दृष्टिकोन आहे. असा विचारही चटकन मनात येत नाही. याचेही परिणाम भयावह असु शकतात.

In reply to by अभ्या..

बहुतेक वेळा आपण फुकटातली अ‍ॅप डाउन्लोड करताना अनेक प्रकारचे अ‍ॅक्सेस देत असतो. त्यात काँटॅक्ट लिस्ट, कॅमेरा, मायक्रोफोन, गूगल लोकेशन असे अनेक असतात. त्या अ‍ॅप च्या वापरासाठी ते सगळे अ‍ॅक्सेस खरेच आवश्यक आहेत का? हा विचार आपण करत नाही. यातुनच पुढे आयडेंटीटी थेफ्ट, डिजिटल अरेस्ट असे गंभीर किवा गेलाबाजार नकोसे मार्केटिंग कॉल्स, कायप्पा फॉरवर्ड्स असे प्रकार होउ शकतात. आजही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा केलीत तर तूनळीवर त्याचे व्हिडिओ दिसु लागतात. म्हणजे तुम्ही २४ तास तुमच्या फोनच्या निगराणीखाली आहात. अगदी झोपेत सुद्धा. आणि त्या साठलेल्या डेटाचे अ‍ॅनालिसिस करायला ए आय आहेच. त्यामुळे तुम्ही किती वाजता, कुठल्या रस्त्याने, कुठे जाता, काय खाता पिता,काय बोलता, कुठले कपडे घालता ,किती कॅलरी जाळता, तुमच्या आवडी निवडी,तुमचे रोग, त्यावरची औषधे, घरात माणसे किती, त्यांची माहिती वगैरे सगळे गूगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल,अ‍ॅमेझोन कडे आहे. त्याचा वापर कसा करायचा हाच काय तो मुद्दा आहे. यापुढे जाउन काही उदाहरणे -- ईटलीचे सरकार मस्कच्या स्टारलिंक शी इंटरनेट बॅकबोन सेवा घेण्याबद्दल करार करणार होते. पण ईतक्यात त्यांना समजले की अमुक तमुक देशाची ईंटरनेट सेवा, अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने खंडीत केली. तेव्हा हा धोका वेळीच ओळखुन त्यांनी करार रद्द केला. उद्या गूगलने जी पे, जी मॅप, जी मेल, तूनळी वगैरे भारतासाठी बंद केले किवा मायक्रोसॉफ्ट ने कायप्पा बंद केले तर आपल्यापुढे काय पर्याय आहेत हे बघायला पाहीजे.

श्वेता व्यास Mon, 07/21/2025 - 18:03
काय मागवावं आणि काय नाही याचं खरंच तारतम्य पाहिजे. लेख वाचून ही शॉर्ट फिल्म आठवली. बाकी पेट्रोलच्या मुद्याबाबत, मागच्या गल्लीत जाण्यासाठी सुद्धा स्कुटर वापरणारे लोक पाहीले आहेत, घरातही आहेत :)

कर्नलतपस्वी Mon, 07/21/2025 - 18:06
पटतयं, परंतू आजच्या तरूणाईची रॅट रेस बघता ही खरोखरच एक सोय आहे असे वाटते. सोमवार ते रविवार अखंड बिझी असलेल्यांना हे एक वरदानच म्हणावे लागेल. अर्थात मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी. इतर ठिकाणी हे प्रकार अजून सुरू झाले नसावेत. आमच्या सारखी रिकामटेकडी जुनी खोडं आजही चार पावले दुर जाऊन काही ताजं,स्वस्तात मिळतयं का हे शोधत असते. पण आजून थोडे दिवस गेले की आम्हांला पण सोय होणार आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

आकाश खोत Mon, 07/21/2025 - 21:03
वयस्कर लोक अगदी एकटेच राहत असतील आणि चालणं फिरणं बंद झालेलं असेल तर खरंच चांगली सोय आहे.  नाही तर वयस्कर लोकांसाठी सुद्धा फेरफटका मारणं, खाली चार लोकांशी बोलणं हा चांगला विरंगुळा असतो. मी एका कुटुंबाला ओळखतो, त्यातला मुलगा सर्व सोयी वापरू शकतो, वापरतो. त्याचे बाबा मात्र रोज ठराविक वेळी भाजी आणि फुलं आणायला एक चक्कर मारतात म्हणजे मारतातच.  आपण हिंडू फिरू शकतो, छोटी मोठी कामं करू शकतो याने सुद्धा आत्मविश्वास आणि उभारी मिळते. माझे आजोबा ७५ वर्षांपर्यंत सकाळ संध्याकाळ मस्त फिरायचे. नंतर एक दोन दुखण्यांनी फिरणं कमी झालं आणि मग झपाट्याने कमी होत बंदच झालं. त्यामुळे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फिरावंच. 

Bhakti Mon, 07/21/2025 - 19:38
खरंय,मी ऑनलाईन जास्त मागवत नाही.पण जवळ जायला देखील स्कुटी वापरते.जे मला आणखीन आळशी करत आहे हे जाणवते.मी आधी असं करत नसे, कदाचित मी वयस्कर व्हायला लागली आहे ;)

कर्नलतपस्वी Tue, 07/22/2025 - 14:57
खाजगी माहिती वेगवेगळ्या मार्गाने चव्हाट्यावर येत आहे. आगदी सुलभ शौचालयाचे शुल्क देताना यु पी आय मार्गे सुद्धा इथे मला तुकोबाराय यांचा अभंग आठवतो. संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।। तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।। पंताचिये गावी माहितीचा सुकाळ.|.नाही पळवाट लेशमात्र || रहावे लागेल मांजर होऊन| दावतील भिती तेच मज|| या चक्रव्यूहातून सुटका नाही. सारेच अभिमन्यू इथे नाही कोणी अर्जुन

लेख आवडला.
दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे.
याविषयी साशंक आहे. कारण झेप्टो आणि इतर कंपन्यांचे डिलिव्हरी देणारे लोक कुठून तरी एखादी वस्तू विकत घेऊन आपल्याला आणून देतात. त्या वस्तू ते कुठून आणतात? मला वाटते किराणा- छोटे व्यापारी आणि आपण यात घरी डिलीव्हरी देणारे ही आणखी एक पायरी आली आहे. ते डिलीव्हरी वाले त्या छोट्या व्यापार्‍यांकडूनच वस्तू विकत घेतात आणि आपल्याला आणून देतात. त्यामुळे झेप्टो आणि इतर कंपन्यांमुळे छोट्या व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल असे वाटत नाही. २०१८-१९ मध्ये स्विगी-झोमॅटोचा वापर वाढल्यावर एक व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड फिरत होता की बघा केवढी मंदी आली आहे. पूर्वी कोणत्याही हॉटेलमध्ये गर्दी दिसायची पण आता नाही. याचा अर्थ लोकांना अधिक खर्च करणे परवडत नाहीये वगैरे वगैरे. मात्र होत असे होते की हॉटेलांचा धंदा बसला नव्हता- फक्त विक्रीचे स्वरूप बदलले होते. पूर्वी जे लोक तिथे जाऊन खायचे ते आता स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर देऊन घरी बसून वेबसिरीज बघत खायला लागले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते. पण आता गेल्या २-४ वर्षात आणखी एक प्रकार सुरु झाला तो म्हणजे "क्विक कॉमर्स".

कथा एका पीएचडीची...

युयुत्सु ·
लेखनविषय:
कथा एका पीएचडीची... पूर्वप्रसिद्धी- https://aisiakshare.com/node/1747 http://www.loksatta.com/sampadkiya-news/ph-d-very-easy-20848/ वरील लेख नुकताच वाचला. तो वाचल्यावर मला एका पीएचडी प्रबंधांची आठवण झाली. गोपनीयतेच्या कारणास्तव सर्व तपशील देत नाही पण बाकी सर्व घटना पूर्ण सत्य आहेत. मी संगणकीय संगीतावर काम करत असताना डॉ. किरण रेगे (प्रा. मे. पु. रेगे यांचे चिरंजीव) माझे सहकारी आणि एका अर्थाने माझे बॉस पण होते. त्यांनी त्यांच्या शेजारीच माझी बसायची व्यवस्था केली होती. आमच्यामध्ये बरेच विषय समान असल्याने बर्‍याच गप्पा चालायच्या. आम्ही जेवायला पण एकत्र असायचो.

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व १ गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट! #मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

गवि ·

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:32
क्रॅश होतानाच्या शेवटच्या क्षणांचा जो व्हिडिओ सर्वत्र दिसतोय (AI वाला नाही किंवा जुना फेक नाही असे गृहीत धरून) त्यात कोणतीही आग किंवा मिसिंग पार्ट दिसत नाही. फ्लॅप्स, जे टेक ऑफच्या वेळी डिप्लॉय केले जातात तेही झालेले दिसत नाहीत. आणखी एक लिहायचं राहून गेलं की ड्रीमलायनरचा हा पहिलाच "हल लॉस" - पूर्ण विमान नष्ट होण्याचा अपघात.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:47
महत्वाचे निरीक्षण. त्याची संगती पुढे लागेलच. विमान साधारण सहाशे फूट उंचीवर पोचून मग खाली आलं आहे. व्हिडिओ ओरिजनल असेल तर या स्टेजला लँडिंग गियर (चाके असेम्ब्ली) वर आणि फ्लॅप्स खाली, असे दिसले पाहिजे. इथे उलट दिसते आहे. फ्लॅप्स वर आणि चाके खाली.

In reply to by गवि

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 19:31
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का? म्हणजे विमान उतरण्याच्या वेळी वेग कमी होऊन चाके उघडतात असं काही झालं असेल. या कार्यावळीत इतर काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम घुसेल असं वाटतं नाही. समजा वैमानिकाच्या लक्षात आलं की हवे तेवढे इंधन पुरवले जात नाही तर तो काय करेल? आहे त्या उंचीलाच विमान ठेवून वळवून उतरेल आणि त्यासाठी चाके परत उघडून तयार ठेवेल.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:14
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का?
नाही. तसे करता येणे फारच कठीण. जवळपास अशक्य. आणि इंधन बंद झालेले नाही.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 06/12/2025 - 19:36
कोणता व्हिडिओ नक्की? तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तो नेपाळ मधे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ असावा असे वाटत आहे. तो व्हिडिओ सध्या फिरत आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण होते अशी बातमी पाहिली. अत्यंत दु:खद घटना. सर्व मृतांना श्रध्दांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:12
नाही. नेपाळ वाला नाही. हा आजचाच आहे. मुख्य वर्तमानपत्रे आणि मिडियात आलाय. इथे टाकता येत नाहीये.

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 18:52
दुःखद घटना. >>>इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.>> नेमकं. सुखसोयीच्या इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवू नयेत किंवा त्यांचे पॅनेल बोर्ड केबिनमध्ये नसावेत. बोइंगवाले यात शोध घेतीलच. मागच्या काही महिन्यांत बोईंगचे स्पेस स्टेशन शटल अडकले होते याची आठवण झाली.

आनंद गुरुवार, 06/12/2025 - 19:30
फ्लाइट रडार २४ चेक केले असता टेक ऑफ च्या वेळी वेग कमी होता१२० किलो नॉट्स असावा. शेवटचा डाटा हा १७४ किलो नॉट्स आणि हाइट ६२५ फुट आहे.

In reply to by आनंद

गवि Fri, 06/13/2025 - 11:40
६२५ म्हणजे समुद्र सपाटीपासून असते. त्यातून विमानतळाची १७४ वजा करा. जमिनीपासून तितकी. इंजिन बंद नसल्याचा पुरावा.

मारवा गुरुवार, 06/12/2025 - 19:55
मानवी चुकीच्या कारणाने असे झाले तर अधिकच वाईट वाटते. म्हणजे जे टाळणे हातात आहे मानवाच्या ते किमान टाळले पाहिजे.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:17
विमानाचे वजन सर्वाधिक अलाउड टेक ऑफ वेट पेक्षा जास्त असेल आणि हवा अत्यंत गरम म्हणजे विरळ असेल तर टेक ऑफ घ्यायला बराच अंतर आणि वेळ लागू शकतो. (औरंगाबाद क्रॅश). त्यामुळे वर चढत जाण्याचा दर देखील खूप मंदावू शकतो. पण इथे विमान खाली खाली येताना दिसत आहे. त्यामुळे ही कारणमीमांसा तूर्त रद्द करावी लागेल.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 06/12/2025 - 22:18
विमानाचे उड्डाण झाल्यापासून काही सेकंदात ते कोसळले. उड्डाणापासून कोसळेपर्यंतचा सगळा प्रवास अहमदाबाद विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे. तो https://youtube.com/shorts/DEjkiah6_JY?si=CJTq6VCB2TwOARFX वर बघता येईल. न्यूज चॅनेलवर अधिक स्पष्ट व्हिडिओ दाखवत होते. तो युट्यूबवर मिळाला नाही. त्या विमानाच्या मागेच दुसरे इंडिगोचे विमान उड्डाण करणार होते. ते रनवेवर जात असतानाच मागे (इंडिगोच्या विमानाच्या वैमानिकासाठी पुढे) काळ्या धुराचे लोट दिसायला लागले. ते बघून त्याला केवढा धक्का बसला असेल. तसेच ध्यानीमनी नसताना अचानक अवाढव्य विमान अंगावर येताना समजा त्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमधील कोणी बघितले असेल तर त्या व्यक्तीच्या काळजाचे पाणी पाणी झाले असेल :(

स्वधर्म गुरुवार, 06/12/2025 - 22:29
अपघातातील लोकांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो. या अपघातामुळे एअर ईंडीयाला मोठा तोटा तर होणारच आहे. जगभरातील लोकांना भारताच्या हवाई क्षेत्राविषयी आत्तापर्यंत विश्वास वाटत आला आहे. तो अबाधित रहावा व या अपघातामागे सुरक्षा व्यवस्था व देखभाल व्यवस्था यातील ढिसाळपणा समोर येऊ नये ही अपेक्षा. बोईंगचे समभाग प्रिमार्केट ८% तर एअर ईंडियाचे ४% कोसळले.

कंजूस Fri, 06/13/2025 - 06:52
Ac बंद होते. याच विमानातून एका प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केला होता. त्यात सर्व एसी बंद होते तसेच टीवीसुद्धा. ती खरड त्याने x वर टाकली आहे. तर यावर झटपट दुरुस्ती करून लंडनला पाठवले. त्या दुरुस्तीचा परिणाम असावा. सगळी वीज खेचली गेली असावी आणि .....

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:10
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Sat, 06/14/2025 - 23:47
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. जुहू बीचवरून? कनिष्क विमान खलिस्तान अतिरेक्यांनी बाँबस्फोट करून १९८५ ला उडवले , आणि ते अटलांटिक महासागरात कोसळले होते.

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:11
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

अतिशय र्‍हदयद्रावक घटना. कालपासून जे जे व्हीडीयो पाहण्यात आले ते पाहुन अधिकच दु;खच केवळ. आयुष्याचा कोणताच प्रवास सुरक्षित नाही. घटना घडणार होती म्हणून घडली म्हणून सोडून देताही येईल पण तांत्रिक गोष्टींनी जी जीवीत हानी झाली ती कधीही भरुन निघणार नाही. आपण घटना यंव घडली आणि त्यंव घडली म्हणून उद्या कदाचित काही निष्कर्ष काढूही, त्यात सुधारणाही होईल पण अपघात थांबतील याची शास्वती अजिबातच वाटत नाही. विमान उडतंय आणि काही क्षणात हळुहळु खाली येत शेपटीच्या बाजूने इमारतीला धडकते. आपण काही यातले जाणकार नाही, पण ज्या बातम्या येताहेत त्यात दोन्हीही इंजीन्स अचानक बंद पडली अशी स्थिती झाली. "मे डे" हा जीवघेणा शब्द बाहेर पडला तितकाच बाकी सर्वत्र शांतता. वस्तीगृहातील शिकाऊ डॉक्टरर्सना आपलाही जीव नाहक गमवावा लागला. दूरचं उडान आहे म्हणून टँक भरलेले असेल आणि कदाचित त्याच्या स्फोटामुले इतकी जिवीत हानी झाली. भविष्यात इंधनविरहित इतक्या ताकदीच्या वीजेच्या ताकदीवर किंवा इंधन टाकी इतकी मजबूत की ती आदळली, स्फोट झाला तरी ती फूटू नये इतका काही बंदोबस्त झाल्याशिवाय अशा अपघातात होणारी जिवीत हानी कमी होणार नाही, हा विचार फारच तकलादू असू शकेल पण अशा अपघातातील हानी कमी करण्याचा विचार भविष्यात होऊ शकेल असे वाटते. विमान अपघातातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 10:24
बरीच अधिकची माहिती मिळते आहे. टेकऑफचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. टेक ऑफ व्यवस्थित झाला होता. तोपर्यंत इंजिन्स व्यवस्थित चालू होती. नंतर लगेच इंजिनची पॉवर नाहीशी झाली असे म्हणावे तरी देखील एकदम दोन्ही इंजिने बंद पडणे हे या विमानाच्या बाबतीत केवळ तात्विक दृष्ट्याच शक्य आहे. प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य. आणि एक इंजिन पूर्ण बंद पडले तरी उरलेल्या एका इंजिनावर विमान हवेत वर चढून योग्य उंची प्राप्त करून पुन्हा गोल फिरत लँड करू शकते. पायलटला ते ट्रेनिंग दिलेले असते. आणि एक इंजिनावर पूर्ण प्रवास देखील करता येईल अशीच रचना असते. पक्षी आदळून किंवा अडकून दोन्ही इंजिने पूर्ण बंद होणे हे देखील फार दुर्मिळ. आणि तसे असते तर थोडा तरी धूर, काजळी, कदाचित आगीचा बारीकसा तरी लोळ असे दिसायला हवे. तसे काही दिसत नाही. पक्षीही बऱ्याच संख्येने आणि मोठाले असतील तरच दोन्ही इंजिने एकावेळी भरून जातील. पण पक्षीही दिसत नाहीत टेकऑफच्या वेळी. दोन प्रकार असतात. लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट. पॉवर पूर्णपणे उपलब्ध असूनही लिफ्ट नाहीशी होऊ शकते. यासाठी दोन तीन शक्यता आहेत. त्यातलीच एक बाहेर येईल असे वाटते. थोडे नंतर सवडीने यावर लिहीन.

In reply to by गवि

प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य.
आपण या विषयातले जाणकार आहात त्यामुळे आपण जी शक्यता नगण्य म्हणत आहात तीच शक्यता अधिक आहे. आम्ही जाणकार नाही पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही. एकही चालू नाही म्हणजे दोन्हीही बंद पडले उडण्याची क्षमता गमावली आहे. आपल्या यंत्र तंत्राच्या भाषेत लॉस ऑफ पॉवर हतबल ही स्थिती त्यामुळे जे तांत्रिक फेल्युअर झालं ते मशीनचं. एकदा उडून ही स्थिती यावी हे जे जरा तर्कापलिकडे जातंय. उडतंय म्हणजे पॉवर सुरु होतं आणि हळुहळु खाली येतंय म्हणजे अचानक पॉवर लॉस हतबल स्थिती, हा यांत्रिक बिघाड सापडला पाहिजे. दुसरं यात पायलटचा दोष दिसत नाही. विमान वर उडते राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावे. आता लँडींग झालं तर धोका तितकाच होता म्हणून त्याचं प्राधान्य विमान वर उडवायला असणार पण दुर्दैवाने विमान उंच झेप घेऊ शकले नाही. आज उद्या विमान कंपन्यावर येणारं बालट, कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पायलटवर खापर फोडतात काय इतकंच पाहणे बाकी आहे. एक्सपर्ट लोकांनी तर्क पटणारा केला पाहिजे. इतकी माफक अपेक्षा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 11:35
पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही.
बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडलात. मी वर म्हटलंच आहे की लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट असे दोन वेगळे भाग आहेत. फुल पॉवर इंजिन चालू असतानाही लॉस ऑफ लिफ्ट होतो आणि विमान अगदी असेच खाली येते. यासाठी आपल्याला विमान कसे उडते याबद्दल माहिती घ्यायला हवी. तुमची शेवटची काही वाक्ये मला हे सर्व लिहिण्यापासून परावृत्त करत आहेत पण इतर सर्व (खवचट नसलेल्या) मिपाकरांच्या माहितीसाठी कदाचित हे उपयुक्त ठरेल म्हणून लिहीत आहे. विमानाच्या पंखावर जी लिफ्ट (उचल) उत्पन्न होते त्यासाठी पंखाच्या वरून आणि खालून वेगवेगळ्या वेगाने आणि दाबाने वाहणारी हवा कारणीभूत असते. दाबात असा फरक निर्माण व्हावा अशी पंखांची रचना आणि आकार असतो (aerofoil). आता असे पहा, की पंखाचा हवेच्या प्रवाहाशी एक कोन असतो. आणि तो वेगवेगळ्या वेळी बदलतो. टेक ऑफ घेताना आणि वर चढताना तो जास्त असतो. त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो जसा वाढत जातो तसा एका मर्यादेनंतर हवेचा अवरोध वाढायला लागतो. आणि लिफ्ट निर्माण करणारे प्रवाह बिघडू लागतात. अशा वेळी विमानाला वर वर जाणे अधिक अवघड होऊ लागते. मग पॉवर वाढवून ही स्थिती काहीशी नियंत्रणात आणता येते. पण.. फुल पॉवर असताना देखील अँगल ऑफ अटॅकची मर्यादा ओलांडली जाऊ लागली की विमानाच्या पंखावरची लिफ्ट नाहीशी होते. एक लक्षात घ्या की विमानाचे इंजिन कारच्या इंजिनासारखे चाकांना संचालित करत नसून ते हवेला मागे आणि पर्यायाने विमानाला पुढे ढकलत असते. मात्र "लिफ्ट" उत्पन्न करण्याचे कार्य इंजिन करत नसून विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट कोनात पुढे सरकणारे पंख करत असतात. त्यांचा अँगल ऑफ अटॅक मर्यादा ओलांडून गेला की इंजिने पूर्ण ताकदीने फुरफुर करत राहतील, हवा मागे फेकतील, पण लिफ्ट उत्पन्न होऊ शकणार नाही. या स्थितीला स्टॉल असे म्हणतात. अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे. इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे. हवेत उचलले गेल्यावर ज्या पद्धतीने विमान खाली येत आहे (pancaking) त्यावरून हेच दिसते की लॉस ऑफ लिफ्ट आहे. लॉस ऑफ पॉवरमुळेही लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकते, तेही एक वैध कारण आहे. पण या बाबतीत दोन्ही इंजिने एकदम बंद पडावीत आणि तीही टेक ऑफ ठीकठाक झालेला असताना त्यानंतर लगेच, हे अशक्य आहे. आता नेमके झाले काय असावे हे नीट मांडायला वेळ लागेल. प्रयत्न करतो एका ब्रेकनंतर. यात लँडिंग गियर खालीच असणे हा मुख्य क्लू आहे. आणि फ्लॅप्स खाली नसणे हाही. इंजिन बंद पडो, लिफ्ट जावो, आग लागो किंवा अन्य काही कारणाने विमान कोसळू लागो, यातील प्रत्येक केसमध्ये लँडिंग गियर विमानाच्या पोटातच असायला हवेत. पहिल्या सहा ते दहा सेकंदांत ते पोटात घेतले जातात आणि वस्तीत क्रॅश होणार म्हणून चाके पुन्हा बाहेर काढणे असे होत नसते. ती आतच ठेवली जातात. हे लिहायला स्फूर्ती दिल्याबद्दल धन्यवाद. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपला आदर आहेच. बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. असो. गंभीर धाग्यावर अवांतर टाळतो.

In reply to by गवि

गवि Fri, 06/13/2025 - 11:45
क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे डे शब्द वापरला गेला) बिचाऱ्या पायलट्सनी मरताना देखील प्रोसेस फॉलो करून इंजिने आयडल केली असणार. लँडिंग गियर वर का घेतला नाही माहीत नाही. पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत: इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) वेग किमान ठेवणे : हे दिसते आहे. पंख जमिनीला समांतर लेव्हलमधे ठेवणे. हेही केलेले आहे. लँडिंग गियर राहून गेला असावा किंवा तेवढ्या वेळात रिट्रॅक्ट होऊ शकला नसावा.

In reply to by गवि

पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत:
मला स्वतःला ही शक्यता फार कमी वाटते की जमीनीवर लँडींग करावे वगैरे. पहिलं प्राधान्य झेप घेणे इतर प्राधान्याचा विचार फार कमी वेळा येत असावा. यावरुन आठवण झाली. लॉस ऑफ पॉवर आणि जमीनीवर लँडींगचा हा व्हीडीयो आपण पाहिलाच असेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

मारवा Sat, 06/14/2025 - 06:56
इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ? कृपया खुलासा करावा ? प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात असताना काही माणसे जे असामान्य धैर्य आणि हानी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ही गोष्टच मला नेहमी भावूक करते.

In reply to by मारवा

गवि Sat, 06/14/2025 - 08:04
समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ?
मुख्यतः मोकळ्या भूभागावर किंवा पाण्यावर जाऊन गोल फिरत राहून इंधन जाळून संपवणे. लँडिंग वेट अचिव्ह करण्यासाठी. किंवा क्रॅश लँडिंगमध्ये हानी कमी करण्यासाठी.

In reply to by गवि

अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे.
इथपर्यंत आपली मतं बरोबर वाटत आहेत.
इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे.
मुद्दा हाच आहे की, विमानाने टेक ऑफ पूर्ण वेगाने व्यवस्थित केलेला आहे, मग असे काय घडले की ते खाली खाली येत गेले. लॉस ऑफ लिफ्ट असो की लॉस ऑफ पॉवर असो, हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे. तपशीलवार निबंधाबद्दल आभारी आहे. लिहिते राहा. वाचतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 12:00
हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे.
या स्टेजला सर्वच गोष्टी अंदाज या कॅटेगरीत येतात. पण काही अंदाज सहज नाकारता येतात, इंजिन बिघाड किंवा तांत्रिक बिघाड हा या बाबतीत सकृत्दर्शनी शक्य दिसत नाही. १. फ्लॅप्स वर २. लँडिंग गियर खालती. ३. स्टॉल सदृश अटीट्युड (विमानाचे ओरिएंटेशन म्हणा) ४. यशस्वी टेक ऑफ ५. उड्डाणाच्या आधी फ्लॅप्स खाली करणे विसरावे हे विमान होऊ देणेच अशक्य अशी यंत्रणा (ड्रीमलाइनरची) ६. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा अभाव (दोन्ही इंजिने तातडीने बंद पडण्याइतके मोठे पक्षी थव्याने असणे आवश्यक) ७. धूर, काजळी, आगीचा लोळ नसणे (पक्षी आत गेले की यातले काहीतरी होणार) ८. सर्वात महत्वाचे. टेक ऑफ घेताना सर्वात जास्त इंजिन पॉवर आणि लिफ्ट मिळण्यास सर्वाधिक अनुकूल स्थिती असते. त्यामुळे पंखाचा आकार काही प्रमाणात बदललेला नजरेला दिसतो. पुरेशी लिफ्ट मिळत असते तेव्हा पंखांची टोके वर वळतात. पंखात लवचिकता ठेवलेली असल्याने हे वाकणे स्पष्ट दिसते (स्नायू तटतटतात तसे). इथे लिफ्ट नसल्याचे दिसते आहे. पंख सरळ आणि पडके आहेत. या सर्व मुद्द्यांमुळे ठळक शक्यता हीच उरते की लिफ्ट कमी पडली. का? - उड्डाणाच्या नंतर लगेच फ्लॅप्स वर घेतले जाणे. - उड्डाणाच्या नंतर लगेच चाके वर घेतली जाणे. या दोन्हींमुळे विमानाची लिफ्ट पुरती निकामी लेव्हलला येऊ शकते. हे असे होण्यात कुठेतरी मानवी चूक वाटते. अंदाजच असला तरी तो सध्याच्या स्थितीत सर्वाधिक शक्यतावाला अंदाज आहे. पुढे तो चुकीचा ठरला तर करेक्शन करूच.

In reply to by गवि

आनंद Fri, 06/13/2025 - 14:39
मानवी चुक असण्याचीच शक्यता जास्ती आहे. लँडिंग गियर वर घेण्या ऐवजी फ्लॅप्स वर घेतले असावेत का? अस होन्याची शक्यता अनुभवी पायलट कढुन अशक्य आहे पण सांगता येत नाही.

In reply to by गवि

सहज आठवले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणल्यावर त्याकाळी एक लॉजिकचा मुद्दा असा होता की मग पक्षी आपल्या घरट्यात कसे परत येतात? बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. याच्याशी सहमत आहे काही समविचारी विद्वान सहमती व्यक्त करताना देखील पुरेशी तुच्छता बाळगतात.त्याशिवाय त्यांना विद्वतेचा "फील" येत नाही. हे अनुभवल आहे

गवि Fri, 06/13/2025 - 10:29
आणखी एक. अमेरिकन बनावटीचे विमान असल्याने NTSB या चौकशीत सामील होणार. इतरही देशांच्या एजन्सीज येणार. विशेषतः ब्रिटिश. भारतीय लोकांच्या नंतर तिथले सर्वाधिक नागरिक प्रवाशांत होते

पॉवर होती पण लॉस ऑफ लिफ्ट.. एका अनुभवी वैमानिकाचा व्हिडियो पाहिला. सहवैमानिकाकडुन चूक झाली असावी असा त्याचा अंदाज आहे. 'गियर अप'च्या ऐवजी सहवैमानिकाने 'फ्लॅप रेझ' हॅंडल वापरले. युट्युबर 'कॅप्टन स्टीव'

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पायलट अनुभवी होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे वृत्तपत्र बातम्यानुसार ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तर सहपायलट यांच्याकडे अकराशे तासांचा अनुभव होता. अवघ्या एका मिनिटात मे डे कॉल दिला पण त्या नंतर ते काहीही करु शकले नाहीत. ज्या काही शक्यता येत आहेत त्यात, विमानाचे लॅंडीग गिअर आत घेतले गेले नाही. टेक ऑफ झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटे झाली तरी, दहा पंधरा सेकंदाच्या आत हे गीअर आत घेतल्या जातात पण हे आत घेतले गेले नाही, आता ही मानवी चूक की यंत्रांची चूक आणि ते यामुळेच झाले की अन्य काही अजून काही कळायला मार्ग नाही. -दिलीप बिरुटे

कंजूस Fri, 06/13/2025 - 12:37
आपण चर्चा करत आहोत. एखादा मुद्दा पटला नाही तर खोडाला जात आहे. पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही. माझा मुद्दा असा_ दिल्लीवरून येताना एसी बंदच होते. इकडे विमानाने टेकऑफ केल्यावर एसी लगेचच चालू केले गेले असतील तर बरीच पावर खेचली गेली असेल. ती पावर फ्लॅप्स वळवण्यासही लागत असेल. म्हणजे तिथे प्रेफरन्स प्राधान्य देण्याची काही व्यवस्था असेल तर ती बंद पडली असेल. एंजिने फुल पावर/इंधन मिळूनही फ्लॅप्स वळून हवा खाली ढकलली न गेल्याने उंची दाखवणारे दर्शक उंची वाढत जात आहे/ नाही यामध्ये ' जात नाही' हे दाखवू लागल्यावर वैमानिकाने मदतीचा भोंगा वाजवला असणार. विमान जमिनीवर उभे असताना फ्लॅप्स वळवण्यास फारशी शक्ती लागत नाही ( ते तपासले असणारच) पण विमान उचलताना मोठा हवेचा झोत खाली वळताना फ्लॅप्स बरीच वीज खेचतील. तर इकडे एसी बरेच तास बंद असल्याने आतील तापमान वाढलेले असणार व ते एकदम वीस अंशावर आणायला खूप वीज खाणार.

In reply to by कंजूस

पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही.
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे. काळ बदलला आहे आधुनिक आणि अद्ययावत माहितीची नवनवीन साधने आलेली आहेत त्यामुळे विविध विषयांची आणि अद्ययावत माहिती कोणाकडेही असू शकते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 13:01
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे.
अगदी बरोबर. पण.. मुख्य उद्देश आणि उत्साह माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आहे की पूर्ण परिश्रम एखाद्याला चूक ठरवण्यासाठी करायचे आहेत हे आधी ठरवून घेतल्यास ध्येय साध्य करणे सोपे होते. अर्थात हे तुम्हाला आम्ही काय सांगावे. जुने जाणते तुम्ही... :-) शुभेच्छा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 12:58
फ्लॅप्सचे कार्य तुम्ही म्हणताय तसे चालत नाही. विमान टॅक्सी आऊट होण्यापूर्वीच हे सर्व सेट आणि लॉक झालेले असते. फ्लाईट चालू असताना अर्थातच ऐनवेळी फ्लॅप्स वरखाली करता येतातच. पण टेक ऑफ झाल्यावर अचानक वीज कमी पडली (हे मेकॅनिकल कंट्रोल हायड्रॉलिक पद्धतीने चालतात पण तरीही तात्विक दृष्ट्या वीज कमी पडलीच) तर ती फ्लॅप्स वर घेण्यास अटकाव करेल. इथे फ्लॅप्स खाली न करता टेक ऑफ घडणे हे अशक्य आहे. ७८७ ड्रीमलायनर मध्ये अशा वेळी प्रचंड वॉर्निंग अलार्म वाजणे आणि सर्वात धोक्याची मास्टर वॉर्निंग वाजून कॉकपिटमध्ये ठणाणा आवाज आणि लाईट फ्लॅश येत राहतात. राहता राहिला टेक ऑफ नंतर फ्लॅप्स न चालण्याचा भाग (तुम्ही म्हणता तसे वीज खेचली गेल्याने.. तसे होत नसते, तरी पण..) तर अशा वेळी ऑलरेडी खाली असलेले फ्लॅप्स वर येण्यास अडचण होईल. पण फ्लॅप्स तर वर गेलेले दिसत आहेत. म्हणजे टेक ऑफ नंतर वेळेआधीच ते वर घेतले गेले असणे हीच एक शक्यता. शिवाय पॉझिटिव्ह रेट (वर जाण्याचा) ज्या क्षणी दिसतो त्या क्षणी चाके आत घेतली जातात. ती घेतली गेली नाहीत. कोणाला वाटेल की टेक ऑफ होताच विमान परत खाली (उतरायला) येत आहे म्हणून चाके आत घेतली नसतील. तर तसे नसते. चाके आत घ्यावीच लागतात. अवरोध टाळण्यासाठी. अगदी क्रॅश होत असला तरी चाके बाहेर ठेवायची नसतात. Pancaking हा शब्द मी वर वापरला आहे त्याची माहिती बघा. फरक इतकाच की इथे मूव्हमेंट pancaking ची होती फक्त लँडिंग गियर आत घेतलेला नव्हता.

In reply to by गवि

कंजूस Fri, 06/13/2025 - 13:04
ठीक आहे. कार्यप्रणाली जर अशी असेल तर मग दुसरे काही कारण असेल. फळ्यावरचे दर्शक काही वेगळीच धोकादायक सूचना देऊ लागल्याने मदतीचा भोंगा वाजवला असेल. पण कोणता दर्शक धोकादायक सूचना देतोय हे वाक्य वैमानिक बोलला ते ब्लॅक बॉक्सच सांगेल. आणि हेच बोइंग कंपनीला हवे असेल.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 13:18
विमानाच्या सुरक्षित उड्डाणाच्या मध्ये अडथळा ठरेल अशी कोणतीही गोष्ट घडू न देण्याच्या दृष्टीनेच पूर्ण रचना असते. इतकी बेसिक साधी चूक सिस्टीम मधे राहून गेली तर अकरा वर्षे विना अपघात जात नाहीत.

चौथा कोनाडा Fri, 06/13/2025 - 14:13
खुपच दु:खद घटना ..... सगळे गेले ... किती दुर्दवी !!! लवकरात लवकर दोषांची उकल होऊन डिझाईन / प्रोसेस मध्ये तातडीने सुधारण व्हावी ,,, पुन्हा असले क्लेशदायक वृत्त ऐकण्याची वेळ न येवो !

काल विमान अपघात झाला तेव्हा इथे वाचलेले पुर्वीचे काही लेख आठवले होते. भयंकर अपघात. कालपासुन काहीच सुचत नाहिये विविध व्हिडिओ . टेक ऑफ पुर्वी काढलेले सेल्फी बघुन जीव तुटतोय.. एक साधा टर्ब्युलन्स जाणवला तरी जीव घशात येतो.. इथे विमान थेट खाली जाताना प्रवाशांचं काय झालं असेल या विचारनं थरकाप उडतोय.. मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेल मधे जेवणाच्या ताटावर बसलेल्या डॉक्टरांचा तर काहीच संबंध नसताना त्यांना मृत्युला सामोरं जावं लागलं.. सुन्न झालंय डोकं कालपासुन. त्या मृताम्यांना शांती मिळो असं तरी कसं म्हणायचं ? सगळी स्वप्नं आणि जवळची मंडळी मागे सोडुन गेलेल्या जीवांना खरच शांती मिळेल ? ( या प्रसंगातही इथे वाद घालणारी लोकं कशाची बनली असतील ? वेळ काय आणि आपण कशावर वाद घालावा ? असो.. मानवीवृत्ती समजणं बुद्धीच्या पलिकडचे आहे )

अभ्या.. Fri, 06/13/2025 - 15:04
फारच वाईट. दोन आठवड्यापूर्वीच ३० मे ला असल्याच ७८७ ड्रीम्लायनरने (दिल्ली - झुरिक ए १५१) प्रवास केला तेंव्हा भीती नाही वाटली पण ही बातमी कळल्यावर जास्त भीती वाटली. अर्थात आमच्यावेळी ही एसी चालु नसणे, स्क्रीन्स आणि त्याचे कंट्रोल पॅनल्स काम करत नसणे ह्या समस्या होत्याच. एअर ईंडीयावाले इतर एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते दुर्घटनेला अशी शंका उगाच चाटून गेली.

In reply to by अभ्या..

गवि Fri, 06/13/2025 - 15:20
एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते
शक्यता अगदीच नाकारता आली नसती एरवी. उन्हाळी हवेचे प्रचंड उच्च तापमान आणि त्यामुळे विरळ झालेली हवा. लिफ्ट पुरेशी मिळायला अधिक लांब अंतर लागते. पण इथे टेक ऑफ योग्य जागी योग्य रित्या झाला आहे. वर चढत जाण्याचा दर केवळ कमी नसून ते खालीच येताना दिसत आहे. स्टॉल सदृश स्थितीही दिसून येत आहे. त्यामुळे परमिटेड लिमिटपेक्षा जास्त सामान घेऊन गरम वातावरणात उड्डाण हा औरंगाबाद क्रॅशच्या वेळचा सीन इथे नव्हता.

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 15:30
एक्स वर एकाने लिहिलेली पोस्ट आता पाहिली त्याचा सारांश हा घातपात असावा. इंजिनल इंधन पुरवणारी यंत्रणा खराब केली असेल. त्यामुळे सुरुवातीला असलेल्या इंधनामुळे इंजीन व्यवस्थित चालू होऊन टेक ऑफ झाला पण नंतर पुरेसे इंधन न मिळाल्याने इंजिन बंद झाली. मला तरी ही शक्याता बाळबोध वाटली पण यावर आपले काही मत @ गवि

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Fri, 06/13/2025 - 15:36
अगदीच दूरस्थ शक्यता. इतक्या लगेच नसता झाला अपघात. आणि घातपात करायचा झाला तर विमानाच्या सिस्टीम मधे "टायमर"वाला बिघाड करणे एखाद दुसऱ्या व्यक्तीला खूपच अवघड.

In reply to by अभ्या..

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 16:32
अगदी अगदी त्याने हीच अनॉलॉजी पण पोस्ट मधे दिली आहे.

Bhakti Fri, 06/13/2025 - 16:53
गवि तुम्ही लॉस ऑफ लिफ्ट विषयी बरेच लिहिले,ते समजले ,बरे झाले.नाहीतर त्या X वरच्या मुलाच्या पोस्ट/व्हिडिओ मुळे मलाही लॉस ऑफ पॉवर च अपघाताच्या जवळ जाणारे कारण वाटतं होतं.खरे कारण समोर येईलच.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 17:09
वाहिन्यांवरच्या बातम्यांच्या चित्रफिती पाहून किती भयानक झालंय हे कळतंय. नुसता काळा कोळसा दिसतोय सगळीकडे. एक निरीक्षण नोंदवतो. बर्‍यापैकी युरोपियन देशांमध्ये विमानतळ हे गावापासून बाहेर आणि विमानतळाच्या बाजूला लोकवस्ती नाही असे पाहण्यात आहे. भारतातच काय लोकांना विमानतळाजवळ मालमत्ता घ्यायचा चस्का आहे. धावपट्टीपुढे मोकळी जागा किंवा जंगल असते तर कदाचित इतका मोठा अपघात घडला नसता. थोड्या थोडक्या नुकसानीवर भागले असते अशी भाबडी आशा.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 18:42
https://www.youtube.com/watch?v=z7EZkungFEE लॅण्डींग गेअर ऐवजी चूकून फ्लॅप वर झाल्याची शक्यता दिसतेय. अर्थात हे अनुमान आहे. गवि, पण अशी चुकी होऊ शकते ही शक्यता गॄहीत धरली गेली नाहीये कां ?

In reply to by अकिलिज

अनुभवी वैमानिकांना हाच संशय आहे. पण फ्लॅपवर झाल्यावर मुख्य वैमानिकाला कळले असणार.. की ४/५ सेकंदात सगळे बदलु शकते? ब्रेकऐवजी चुकुन अ‍ॅक्सिलरेटरवर पाय पडतो.. असे काहीसे आहे का?

सिद्धार्थ ४ Fri, 06/13/2025 - 19:38
Dear Colleagues, This is a very difficult moment. What occurred yesterday was inexplicable, and we are in shock and mourning. To lose a single person we know is a tragedy, but for so many deaths to occur at once is incomprehensible. This is one of the darkest days in the Tata Group’s history. Words are no consolation right now, but my thoughts are with the families and loved ones of the people who died and were injured in the crash. We are here for them. I want to say that, like you, we want to understand what happened. We don’t know right now, but we will. You know that in the past 24 hours, investigative teams from India, UK, and the US have arrived in Ahmedabad to investigate the crash. They have our full cooperation, and we will be completely transparent about the findings. We owe it to the families and loved ones, to our pilots and crew, and to you. The Tata Group takes its responsibility to society seriously, and that includes being open about what occurred yesterday. Right now, our very human instinct is to look for explanations that make sense of the calamity. There is plenty of speculation all around us. Some of it may be right, some of it may be wrong. I want to urge patience. We witnessed an enormous loss of life yesterday. Why this routine flight turned into a calamity is something trained investigators will help us understand when their work is complete. Once we have verified facts, we will be transparent in our communication about how this tragedy took place. As a Group trusted by so many, when we took over Air India, ensuring the safety of its passengers was our first and foremost priority. There was no compromising on it. None of this matters to the people who suffered devastating losses yesterday. At this time, we can only assure them of our full support. We will pull together as a Group and find ways to help them. We built this Group on trust and care. It is a difficult moment, but we will not retreat from our responsibilities, from doing what is right. We will carry this loss. We will not forget. Sincerely, Chandra

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 09:56
हे समजते ,पण कसे करतात, काय उपकरणे वापरतात. प्रत्येक उड्डाणा आगोदर हे अनिवार्य आहे का? का प्रवासी संख्या व त्यांचे सामान,केबीन क्रू व इतर सामान याचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जातो? गवी भाऊ यावर प्रकाश टाकू शकतील. लोड टेबल बनवताना या विषयाबद्दल थोडीफार माहीती कळाली होती,आता विसरलो.

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे, कुटूंबाच्या अपेक्षांसहित प्रवास करणारे प्रवासी, इच्छित स्थळी जाणारे, वाट पाहणारे प्रवासी, त्या सर्व बातम्या वर्णने वेदनादायक आहेत. विमान कोसळले तेथील डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय त्या सर्वांच्या भावनाही तितक्याच दु:ख पिळवटून टाकणा-या आहेत. कालच्या भीषण अपघातानंतरन सरकार बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ ताफ्यांचे उड्डाण स्थगित करण्याचा विचार करीत आहे. इंजिनची ताकद कमी का झाली त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातग्रस्त एअर इंडियांचे ड्रीमलायनर विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीने बनवलेले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रतिष्ठीत तपास संस्था नॅशनल ट्रान्सपोर्ट्शन सेफ्टी बोर्ड तपासणी पथक पोहचले आहे. विमान उडण्यापूर्वी सर्व सीस्टीम तपासल्या जाते तरीही असे काहीच मिनिटात असे काय घडले त्याचा तपास ही संस्था करणार आहे. तपास यंत्रणेचे प्रमुख ग्रेग फिथ यांच्या मतानुसार टेकऑफचं कॉन्फिगर केले गेले असावे का ? विमान जड आणि वेग हळु असतांना विमान वर उचलण्यासाठी जी ताकद लागते ती पंखाचा भाग खाली करुन मिळवली जाते ती स्थिती योग्य असूनही का मिळाली नाही ? हायड्रॉलिक प्रणाली, लँडिग गियर यातली नेमकी काय समस्या होती याचा आणि इतरही अभ्यास ते करणार आहेत. पिच टीट्यूड अर्थात विमानाचा पुढील भाग वर जरी दिसत असला तरी विमान खाली खाली का येत गेले याचा अर्थ अपूरी ताकद मिळत गेल्यामुळे तसे घडले असावे असे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे. पायलट विमान वर उचलण्याचा प्रयत्न करत होता परंतु उंची गाठण्यासाठी ते कमी उंचावर येत गेले त्यामुळे ते वर उचलले गेले नाही. विमान उंच उडवणे आणि पुढे ढकलणे व्हीडीयो पाहता पूर्ण प्रयत्न केल्याचे दिसते असेही ते म्हणाले. अपघात घडला आता यापुढे असे अपघात घडू नयेत यासाठी काय बदल करता येतील ते अशा चुका शोधण्यातून व्हावेत. विमान प्रवास अधिक सुखाचा होत जावा याशिवाय अधिक अपेक्षा त्या करु शकतील. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/14/2025 - 10:36
समजा प्रत्येक प्रवासी ऐंशी किलो वजनाचा आहे असे धरू, आणि १५+७ किलो वजन नेत असेल तर २५० प्रवाशांचे वजन अंदाजे २५० गुणिले शंभर पंचवीस हजार किलो होईल. विमान धावपट्टीवर जाण्यापूर्वी एका वजन काट्यावरून गेल्यास विमानाचे वजन नोंद करता येईल.

In reply to by विजुभाऊ

कंजूस Sat, 06/14/2025 - 21:41
अगदी कमी धरले तरचा हिशोब घेतला.पण सर्वच प्रवासी पन्नास किलो एवढं नेतील तर खूपच होईल. आणि पूर्वी कधी विमानाचे पूर्ण वजन किती असे यांची नोंद तपासायला हवी. -------------------- 11A सीटवरचा प्रवासी बाहेर पडून दूर पळाला आणि वाचला . पण विमान एका पाच मजली इमारतीवर पडले तर कसे काय पळाला? ही 11A seat शेपटात असते काय? विमानाचे नाक वर होते आणि शेपूट खाली होते ते जमिनीला टेकले का? आता या सीटवर बसण्यासाठी प्राधान्य मागू लागले तर याचा नंबर १३ करतील बहुतेक. (परदेशांत १३ संख्या वर्ज्य असते).

तज्ञांच्या विश्लेषणानुसार- व्हिडियोत रॅट(रॅम एयर टर्बाईन) बाहेर आलेला दिसत आहे. दोन्ही ईन्जिन्स बंद पडल्यावरच हा रॅट बाहेर येतो असे म्हंटले जाते. दोन्ही इंजिन्स बंद का पडली? दोन्ही इंजिन्सना लागणारा इंधन पुरवठा बंद झाला. इंधन पुरवठा बंद का झाला? पटणारी एक थियरी-विमानात आधीपासुनच ईलेक्ट्रिकल समस्या असावी. विमान टेक-ऑफ घेण्याआधी ते तीन तास उन्हात होते(३८ डिग्री). विमान पूर्णपणे भरलेले होते(शक्यता आहे). Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवण्याचा आदेश गेला. तो का गेला? उष्ण्ता, पूर्ण भरलेले विमान, टेक ऑफ झाल्या झाल्याच काही यंत्रणा 'रेसेट' झाल्या असाव्यात त्यामुळे Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवला गेला. दोन्ही इंजिन्स बंद पडली मग रॅट बाहेर आला. https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गवि Sun, 06/15/2025 - 10:03
रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही. धूसर उभी दांडी हे नोज व्हील किंवा अन्य काही असू शकते. किंवा आर्टिफॅक्ट. ते खाली आले असे स्पष्ट दिसले किंवा ब्लॅक बॉक्समध्ये कळले तर पुढे बोलता येईल.

In reply to by गवि

"In the middle of the circle, you see kind of a protrusion on the belly of the aircraft... just underneath that you see a little grey dot... that little grey dot is the RAT.” A survivor in seat 11A, near an emergency exit, also reported hearing “a loud bang” and seeing lights flicker before the crash, consistent with RAT deployment https://www.cnbctv18.com/business/aviation/former-us-navy-pilot-now-points-to-engine-failure-in-air-india-boeing-787-crash-after-new-video-evidence-19621409.htm

गवि Sun, 06/15/2025 - 19:38
हो. रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झाल्याचे अधिक स्पष्ट दिसणारा व्हिडिओ आता उपलब्ध आहे. गच्चीतून घेतलेल्या व्हिडिओची खराब कॉपी आतापर्यंत फिरत होती. त्याची मूळ प्रत आता बघायला मिळत असल्याने ते नक्कीच RAT असावे असे म्हणता येईल. शिवाय त्या क्लिपमध्ये आवाजही आहे. इतर क्लिप या क्लिपवरून पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलेल्या असल्याने त्यात मूळ आवाज नव्हते. या नवीन मूळ क्लिप नुसार RAT चा "भ्रूम"सदृश आवाज ऐकू येतो आहे. हे रॅम एअर टरबाईन इंजिन फेल्युअर (सर्व इंजिने) किंवा इलेक्ट्रिक/ हायड्रॉलिक यंत्रणा बंद पडली की खाली येते. टेक ऑफ पर्यंत सर्व चांगले होते पण नंतर या तिन्हीपैकी एक यंत्रणा बंद पडली असे दिसते आहे. वर प्रा डॉ यांनी म्हटलेल्या तांत्रिक बिघडाच्या शक्यतेत यामुळे काहीशी भर पडली आहे. हे फेल्युअर कोणाच्या चुकीने झाले का हे ब्लॅक बॉक्समध्ये कळेलच.

सुबोध खरे Sun, 06/15/2025 - 23:51
आपण भारतीय लोक निवाडा देण्यात फार पुढे असतो(JUDGEMENTAL). एखाद्या विषयात आपल्याला ज्ञान आहे कि नाही, आपला त्या विषयाचा अभ्यास किती आहे, ज्ञान असले तरी आपल्याकडे पुरेशी माहीती आहे कि नाही हा विचार ना करता त्यावर आपले विशेष मत ठोकून द्यायचे. ऑपरेशन सिंदूर नि आता अहमदाबाद विमान अपघात यात हे प्रकर्षाने जाणवते आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदींनी लष्कर जिंकत असताना एकदम शस्त्रसंधी कशी केली. कारण मुळात हिम्मत नाही पासून बिहारच्या निवडणुकांवर डोळा आहे पर्यंत आता विमानात काही तरी घातपात किंवा सायबर हल्ला पासून तुर्की कंपनीच्या कर्म चार्याने घातपात केल्या पर्यंत सर्व तर्हेची षडयंत्र असल्याची गृहीतके मोठ्या हिरीरीने पुढे आणली जात आहेत. अर्थात शेवटी एखाद्याचे असे ठोकून दिलेले गृहीतक बरोबर येईल आणि तो मोठ्या विजयी मुद्रेने तुम्हाला सांगेल कि बघा मी पहिल्यांदाच म्हणत होतो. मग आपण उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी चालेल कि आपल्याला विमान मुळात उडते का आणि कसे याची सुतराम माहिती नसली तरी चालेल. हि शक्यता गृहीत धरून. गवि साहेब तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले विश्लेषण चालू ठेवा. कारण आपल्या विश्लषणातून आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या अनेक लोकांना बरीच माहिती मिळू शकेल

In reply to by सुबोध खरे

>>>आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या... डॉक्टर साहेब, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. हे म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाने आम्ही काय बॉ.. 'गरीब माणसं' अशा पद्धतीचं वाक्य वाटलं. चराचर सृष्टीचं ज्ञान असलेल्या माणसाने 'जुजबी' माहिती आहे असे म्हणने पटले नाही. आत्ता पर्यंत आपण जे जगाला सॉरी मिपाला जे ( दिव्य ) ज्ञान दिले आहे त्याला 'उपमा' नाही. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हे आपलं ध्येय आहे. महाभारतातला संजय आणि आपण दिव्यदृष्टी असलेली माणसं नुसता कटाक्ष टाकला की सगळे गुंतागुंतीचे विषय क्षणात मोकळे होऊन जातात. आपणास जुजबी माहिती असते असे कृपया म्हणू नये, माझा मुड ऑफ़ होतो.. :( -दिलीप बिरुटे ( डॉ.खरे साहेबाचा फॅन ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 06/17/2025 - 11:49
बिरुटे सर एखाद्या विषयात महारथ मिळवायची असेल तर त्यात किमान १० हजार तास घालवायला लागतात असे आम्हाला शिकवले आहे. मी दोन वर्षे विक्रांत या विमानवाहू जहाजावर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होतोय यानंतर साडे चार वर्षे गोव्यातील नौदलाच्या हंस या तळाशी संलग्न रुग्णालयात "डॉक्टर" म्हणून काम करत होतो असे असले तरी प्रत्यक्ष विमानाचं संरचना आणि त्याचे कार्य याची माहिती फार तर जुजबीच राहील नव्हे का? अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास किंवा कोसला कादंबरीतील सौंदर्य स्थळे यात पी एच डी केलं असतं तर मला संपूर्ण ज्ञान आलं असतं. मग ड्रीम लायनारच कशाला मी फ ३५, चँगडू J २०, चेंगडू J ३६, सुखोई ५७ यांच्या एव्हियॉनिक्स आणि ल्युनबर्गर लेन्स वर विशेष टिप्पणी करू शकलो असतो. पाहू या आपल्या सारखा कोणी गाईड मिळाला तर अशाच एखाद्या विषयात AI चा वापर करून दोन चार महिन्यात पी एच डी मिळवता येईल का असा विचार चालू आहे ?

'यु-ट्युब'स्थित पत्रकार/तज्ञ/आजी/माजी पायलट ज्या बोइंगवरील माहितीपटाचा हवाला देत आहेत तो माहितीपट नेटफ्लिक्सवर पाहिला. सुरक्षा आणि दर्जा ह्याबाबत बोइंग ९०च्या दशकापर्यंत अग्रगण्य होती. If it's Boeing, I'm not going. असे म्हंटले जायचे. २०००च्या दशकापासुन एयरबसच्या विमानांचा खप वाढला आणि स्पर्धेत टिकण्यासाठी बोइंगचे धोरण मग फक्त नफा आणि लवकरात लवकर विमानांची डिलिवरी हे झाले. कंपनीचे मुख्यालय एव्हरेटमधुन शिकागोला हलवण्यात आले.व्यवस्थापनात सैन्याचे माजी अधिकारी आले, वॉल स्ट्रीटवर लक्ष आणि फक्त नफा.. हे धोरण ठरले. मग बोइंग-७३७ मॅक्सचे दोन मोठे अपघात झाले आणि सगळी ७३७-मॅ़क्सच्या उड्डाणांवर जगभर बंदी आली. ७८७-ड्रीमलायनरचा गेल्या १४ वर्षातला पहिला अपघात. पण दोन्ही इंजिन्स एकाच्वेळी अकार्यरत कशी काय झाली? हे अजूनही कोडे आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, एयर इंंडियातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रसरकारने नेमलेली अशी सर्वांची मिळून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समिती पुढील तीन महिने या घटनेचा तपास करुन अहवाल सादर करणार आहे. तीन महिन्यानंतर अपघाताची कारणे समजतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 20:08
पण आता ताक फुंकून पित आहेत हे नैसर्गिक नव्हे का? अपघात विमानांच्या प्रणालीत काही चूक राहून गेली असेल त्यामुळे आहे कि वैमानिकाच्या चुकीमुळे आहे कि विमानाच्या नियतकालिक तपासणी आणि दुरुस्ती मध्ये आहे हे नक्की होईपर्यंत कोणताही धोका पत्करणे चूकच ठरेल. मोटार गाड्यांच्या ब्रेक किंवा इंजिन किंवा तत्सम गाड्यांमध्ये दोष आढळल्यास हजारो लाखो गाडयांना परत बोलावून ती प्रणाली बदलली जाते किंवा दुरुस्त केली जातेच. आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये काही सॉफ्टवेअर मध्ये glich किंवा बग आल्यास सिक्युरिटी पॅच पाठवला जातोच कि.

गवि Wed, 06/18/2025 - 21:13
सध्या तरी, दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद कशी झाली (तीही टेक ऑफ व्यवस्थित झालेला असताना), हा एकच मुख्य प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्समधून बहुधा उत्तर मिळेल. म्हणजे बंद पडली होती की नाही हे तर मिळेलच, पण नेमके का ?, याबद्दल काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्लूज मिळतील.

कंजूस Wed, 06/18/2025 - 21:44
असं ऐकून आहे की.... कारच्या इंधन टाकीत साखर टाकली की चालू झालेली कार लगेच आचके देऊ लागते. म्हणजे काही घातपात झाला का आतल्या माणसांचे लक्ष नसताना .किंवा असं काही करताच येत नाही विमानाच्या इंधन टाकीत. सगळं बंदिस्त असते.

मार्गी गुरुवार, 06/19/2025 - 18:06
गविजींकडून आणखी अपडेटसच्या प्रतीक्षेत. हा धागा रोज वाचतोय.

स्वधर्म गुरुवार, 06/19/2025 - 21:03
आले होते. त्यात ए ए आय बी चा रिपोर्टचा हवाला देऊन असे सांगितले आहे की पायलटच्या सीटचा बोल्ट फेल झाल्यामुळे विमानाने टेक ऑफ घेताच त्याची खुर्ची मागे ओढली गेली व त्यामुळे थ्रस्ट लिव्हर पाहिजे त्याच्या ऊलट दिशेला म्हणजे मागे खेचली गेली. परिणामी थ्रस्ट गेला व विमान वर उडू शकले नाही. कोपायलटने ती लिव्हर पुढे करण्यासाठी ताकद लावली पण पायलटचे वजन व 'मेक्॑निकल फोर्स' मुळे काही होऊ शकले नाही. ए ए एफ बी एव्हिएशन अ‍ॅक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो इतर कुठेच असे काही वाचनात आले नाही, त्यामुळे कितपत विश्वासार्ह आहे ते माहित नाही.

गवि गुरुवार, 06/19/2025 - 22:04
एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा पूर्ण बंद झालं असावं. कारण लिफ्ट ऑफ (हवेत उचलले जाणे) यासाठी नेहमीपेक्षा अधिक अंतर लागले आहे. हे अंतर पूर्ण वजनासहित लागणाऱ्या अंतरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे एकाच इंजिनावर टेक ऑफ झाला असावा. दुसरे इंजिन टेक ऑफ होताच बंद पडले आणि त्या उसळीच्या जडत्वावर विमान आणखी थोडे वर पोचून मग खाली आले. असे सध्या सर्वाधिक शक्य वाटू लागले आहे. दोन्ही इंजिने बंद पडल्यावर विमानाची चाके वर उचलणारी यंत्रणा देखील अर्थात बंद पडते. रॅम एअर टरबाईनमध्ये जेमतेम काही अत्यावश्यक उपकरणे आणि कंट्रोल चालू ठेवण्याइतकी पॉवर असते. चाके आत घेणे त्यात अंतर्भूत नसते.

In reply to by गवि

टेकऑफ़ला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला हे त्या अपघाताचे कारण नाही होऊ शकत असे वाटते. विमान धावपट्टीवर धावते उड़ते तेव्हा हवेचा दाब विमानाचे वजन आणि वर उडण्यासाठीची स्थिती याचं धावपट्टीवर धावण्याचं अचूक कॅल्क्यूलेशन असतं तेव्हाच ते वर उड़ते. विमान धावपट्टीवर धावले योग्य क्षणी ६२५ फूट उंचीवर पोहोचते आणि १७४ नॉट्सचा कमाल वेग गाठते, याचा अर्थ या क्षणापर्यन्त दोन्ही इंजिन्स काम करीत आहेत आणि आत्ता ते वेगाने खाली उतरण्यास सुरुवात सुरुवात करते, इथे दोन्हीही इंजिन्सन काम करीत नाहीत विमानाचं नाक वर आहे पण विमान झेप घेत नाही. विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले. -दिलीप बिरूटे

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:32
क्रॅश होतानाच्या शेवटच्या क्षणांचा जो व्हिडिओ सर्वत्र दिसतोय (AI वाला नाही किंवा जुना फेक नाही असे गृहीत धरून) त्यात कोणतीही आग किंवा मिसिंग पार्ट दिसत नाही. फ्लॅप्स, जे टेक ऑफच्या वेळी डिप्लॉय केले जातात तेही झालेले दिसत नाहीत. आणखी एक लिहायचं राहून गेलं की ड्रीमलायनरचा हा पहिलाच "हल लॉस" - पूर्ण विमान नष्ट होण्याचा अपघात.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:47
महत्वाचे निरीक्षण. त्याची संगती पुढे लागेलच. विमान साधारण सहाशे फूट उंचीवर पोचून मग खाली आलं आहे. व्हिडिओ ओरिजनल असेल तर या स्टेजला लँडिंग गियर (चाके असेम्ब्ली) वर आणि फ्लॅप्स खाली, असे दिसले पाहिजे. इथे उलट दिसते आहे. फ्लॅप्स वर आणि चाके खाली.

In reply to by गवि

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 19:31
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का? म्हणजे विमान उतरण्याच्या वेळी वेग कमी होऊन चाके उघडतात असं काही झालं असेल. या कार्यावळीत इतर काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम घुसेल असं वाटतं नाही. समजा वैमानिकाच्या लक्षात आलं की हवे तेवढे इंधन पुरवले जात नाही तर तो काय करेल? आहे त्या उंचीलाच विमान ठेवून वळवून उतरेल आणि त्यासाठी चाके परत उघडून तयार ठेवेल.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:14
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का?
नाही. तसे करता येणे फारच कठीण. जवळपास अशक्य. आणि इंधन बंद झालेले नाही.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 06/12/2025 - 19:36
कोणता व्हिडिओ नक्की? तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तो नेपाळ मधे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ असावा असे वाटत आहे. तो व्हिडिओ सध्या फिरत आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण होते अशी बातमी पाहिली. अत्यंत दु:खद घटना. सर्व मृतांना श्रध्दांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:12
नाही. नेपाळ वाला नाही. हा आजचाच आहे. मुख्य वर्तमानपत्रे आणि मिडियात आलाय. इथे टाकता येत नाहीये.

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 18:52
दुःखद घटना. >>>इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.>> नेमकं. सुखसोयीच्या इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवू नयेत किंवा त्यांचे पॅनेल बोर्ड केबिनमध्ये नसावेत. बोइंगवाले यात शोध घेतीलच. मागच्या काही महिन्यांत बोईंगचे स्पेस स्टेशन शटल अडकले होते याची आठवण झाली.

आनंद गुरुवार, 06/12/2025 - 19:30
फ्लाइट रडार २४ चेक केले असता टेक ऑफ च्या वेळी वेग कमी होता१२० किलो नॉट्स असावा. शेवटचा डाटा हा १७४ किलो नॉट्स आणि हाइट ६२५ फुट आहे.

In reply to by आनंद

गवि Fri, 06/13/2025 - 11:40
६२५ म्हणजे समुद्र सपाटीपासून असते. त्यातून विमानतळाची १७४ वजा करा. जमिनीपासून तितकी. इंजिन बंद नसल्याचा पुरावा.

मारवा गुरुवार, 06/12/2025 - 19:55
मानवी चुकीच्या कारणाने असे झाले तर अधिकच वाईट वाटते. म्हणजे जे टाळणे हातात आहे मानवाच्या ते किमान टाळले पाहिजे.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:17
विमानाचे वजन सर्वाधिक अलाउड टेक ऑफ वेट पेक्षा जास्त असेल आणि हवा अत्यंत गरम म्हणजे विरळ असेल तर टेक ऑफ घ्यायला बराच अंतर आणि वेळ लागू शकतो. (औरंगाबाद क्रॅश). त्यामुळे वर चढत जाण्याचा दर देखील खूप मंदावू शकतो. पण इथे विमान खाली खाली येताना दिसत आहे. त्यामुळे ही कारणमीमांसा तूर्त रद्द करावी लागेल.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 06/12/2025 - 22:18
विमानाचे उड्डाण झाल्यापासून काही सेकंदात ते कोसळले. उड्डाणापासून कोसळेपर्यंतचा सगळा प्रवास अहमदाबाद विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे. तो https://youtube.com/shorts/DEjkiah6_JY?si=CJTq6VCB2TwOARFX वर बघता येईल. न्यूज चॅनेलवर अधिक स्पष्ट व्हिडिओ दाखवत होते. तो युट्यूबवर मिळाला नाही. त्या विमानाच्या मागेच दुसरे इंडिगोचे विमान उड्डाण करणार होते. ते रनवेवर जात असतानाच मागे (इंडिगोच्या विमानाच्या वैमानिकासाठी पुढे) काळ्या धुराचे लोट दिसायला लागले. ते बघून त्याला केवढा धक्का बसला असेल. तसेच ध्यानीमनी नसताना अचानक अवाढव्य विमान अंगावर येताना समजा त्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमधील कोणी बघितले असेल तर त्या व्यक्तीच्या काळजाचे पाणी पाणी झाले असेल :(

स्वधर्म गुरुवार, 06/12/2025 - 22:29
अपघातातील लोकांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो. या अपघातामुळे एअर ईंडीयाला मोठा तोटा तर होणारच आहे. जगभरातील लोकांना भारताच्या हवाई क्षेत्राविषयी आत्तापर्यंत विश्वास वाटत आला आहे. तो अबाधित रहावा व या अपघातामागे सुरक्षा व्यवस्था व देखभाल व्यवस्था यातील ढिसाळपणा समोर येऊ नये ही अपेक्षा. बोईंगचे समभाग प्रिमार्केट ८% तर एअर ईंडियाचे ४% कोसळले.

कंजूस Fri, 06/13/2025 - 06:52
Ac बंद होते. याच विमानातून एका प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केला होता. त्यात सर्व एसी बंद होते तसेच टीवीसुद्धा. ती खरड त्याने x वर टाकली आहे. तर यावर झटपट दुरुस्ती करून लंडनला पाठवले. त्या दुरुस्तीचा परिणाम असावा. सगळी वीज खेचली गेली असावी आणि .....

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:10
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Sat, 06/14/2025 - 23:47
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. जुहू बीचवरून? कनिष्क विमान खलिस्तान अतिरेक्यांनी बाँबस्फोट करून १९८५ ला उडवले , आणि ते अटलांटिक महासागरात कोसळले होते.

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:11
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

अतिशय र्‍हदयद्रावक घटना. कालपासून जे जे व्हीडीयो पाहण्यात आले ते पाहुन अधिकच दु;खच केवळ. आयुष्याचा कोणताच प्रवास सुरक्षित नाही. घटना घडणार होती म्हणून घडली म्हणून सोडून देताही येईल पण तांत्रिक गोष्टींनी जी जीवीत हानी झाली ती कधीही भरुन निघणार नाही. आपण घटना यंव घडली आणि त्यंव घडली म्हणून उद्या कदाचित काही निष्कर्ष काढूही, त्यात सुधारणाही होईल पण अपघात थांबतील याची शास्वती अजिबातच वाटत नाही. विमान उडतंय आणि काही क्षणात हळुहळु खाली येत शेपटीच्या बाजूने इमारतीला धडकते. आपण काही यातले जाणकार नाही, पण ज्या बातम्या येताहेत त्यात दोन्हीही इंजीन्स अचानक बंद पडली अशी स्थिती झाली. "मे डे" हा जीवघेणा शब्द बाहेर पडला तितकाच बाकी सर्वत्र शांतता. वस्तीगृहातील शिकाऊ डॉक्टरर्सना आपलाही जीव नाहक गमवावा लागला. दूरचं उडान आहे म्हणून टँक भरलेले असेल आणि कदाचित त्याच्या स्फोटामुले इतकी जिवीत हानी झाली. भविष्यात इंधनविरहित इतक्या ताकदीच्या वीजेच्या ताकदीवर किंवा इंधन टाकी इतकी मजबूत की ती आदळली, स्फोट झाला तरी ती फूटू नये इतका काही बंदोबस्त झाल्याशिवाय अशा अपघातात होणारी जिवीत हानी कमी होणार नाही, हा विचार फारच तकलादू असू शकेल पण अशा अपघातातील हानी कमी करण्याचा विचार भविष्यात होऊ शकेल असे वाटते. विमान अपघातातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 10:24
बरीच अधिकची माहिती मिळते आहे. टेकऑफचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. टेक ऑफ व्यवस्थित झाला होता. तोपर्यंत इंजिन्स व्यवस्थित चालू होती. नंतर लगेच इंजिनची पॉवर नाहीशी झाली असे म्हणावे तरी देखील एकदम दोन्ही इंजिने बंद पडणे हे या विमानाच्या बाबतीत केवळ तात्विक दृष्ट्याच शक्य आहे. प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य. आणि एक इंजिन पूर्ण बंद पडले तरी उरलेल्या एका इंजिनावर विमान हवेत वर चढून योग्य उंची प्राप्त करून पुन्हा गोल फिरत लँड करू शकते. पायलटला ते ट्रेनिंग दिलेले असते. आणि एक इंजिनावर पूर्ण प्रवास देखील करता येईल अशीच रचना असते. पक्षी आदळून किंवा अडकून दोन्ही इंजिने पूर्ण बंद होणे हे देखील फार दुर्मिळ. आणि तसे असते तर थोडा तरी धूर, काजळी, कदाचित आगीचा बारीकसा तरी लोळ असे दिसायला हवे. तसे काही दिसत नाही. पक्षीही बऱ्याच संख्येने आणि मोठाले असतील तरच दोन्ही इंजिने एकावेळी भरून जातील. पण पक्षीही दिसत नाहीत टेकऑफच्या वेळी. दोन प्रकार असतात. लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट. पॉवर पूर्णपणे उपलब्ध असूनही लिफ्ट नाहीशी होऊ शकते. यासाठी दोन तीन शक्यता आहेत. त्यातलीच एक बाहेर येईल असे वाटते. थोडे नंतर सवडीने यावर लिहीन.

In reply to by गवि

प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य.
आपण या विषयातले जाणकार आहात त्यामुळे आपण जी शक्यता नगण्य म्हणत आहात तीच शक्यता अधिक आहे. आम्ही जाणकार नाही पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही. एकही चालू नाही म्हणजे दोन्हीही बंद पडले उडण्याची क्षमता गमावली आहे. आपल्या यंत्र तंत्राच्या भाषेत लॉस ऑफ पॉवर हतबल ही स्थिती त्यामुळे जे तांत्रिक फेल्युअर झालं ते मशीनचं. एकदा उडून ही स्थिती यावी हे जे जरा तर्कापलिकडे जातंय. उडतंय म्हणजे पॉवर सुरु होतं आणि हळुहळु खाली येतंय म्हणजे अचानक पॉवर लॉस हतबल स्थिती, हा यांत्रिक बिघाड सापडला पाहिजे. दुसरं यात पायलटचा दोष दिसत नाही. विमान वर उडते राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावे. आता लँडींग झालं तर धोका तितकाच होता म्हणून त्याचं प्राधान्य विमान वर उडवायला असणार पण दुर्दैवाने विमान उंच झेप घेऊ शकले नाही. आज उद्या विमान कंपन्यावर येणारं बालट, कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पायलटवर खापर फोडतात काय इतकंच पाहणे बाकी आहे. एक्सपर्ट लोकांनी तर्क पटणारा केला पाहिजे. इतकी माफक अपेक्षा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 11:35
पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही.
बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडलात. मी वर म्हटलंच आहे की लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट असे दोन वेगळे भाग आहेत. फुल पॉवर इंजिन चालू असतानाही लॉस ऑफ लिफ्ट होतो आणि विमान अगदी असेच खाली येते. यासाठी आपल्याला विमान कसे उडते याबद्दल माहिती घ्यायला हवी. तुमची शेवटची काही वाक्ये मला हे सर्व लिहिण्यापासून परावृत्त करत आहेत पण इतर सर्व (खवचट नसलेल्या) मिपाकरांच्या माहितीसाठी कदाचित हे उपयुक्त ठरेल म्हणून लिहीत आहे. विमानाच्या पंखावर जी लिफ्ट (उचल) उत्पन्न होते त्यासाठी पंखाच्या वरून आणि खालून वेगवेगळ्या वेगाने आणि दाबाने वाहणारी हवा कारणीभूत असते. दाबात असा फरक निर्माण व्हावा अशी पंखांची रचना आणि आकार असतो (aerofoil). आता असे पहा, की पंखाचा हवेच्या प्रवाहाशी एक कोन असतो. आणि तो वेगवेगळ्या वेळी बदलतो. टेक ऑफ घेताना आणि वर चढताना तो जास्त असतो. त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो जसा वाढत जातो तसा एका मर्यादेनंतर हवेचा अवरोध वाढायला लागतो. आणि लिफ्ट निर्माण करणारे प्रवाह बिघडू लागतात. अशा वेळी विमानाला वर वर जाणे अधिक अवघड होऊ लागते. मग पॉवर वाढवून ही स्थिती काहीशी नियंत्रणात आणता येते. पण.. फुल पॉवर असताना देखील अँगल ऑफ अटॅकची मर्यादा ओलांडली जाऊ लागली की विमानाच्या पंखावरची लिफ्ट नाहीशी होते. एक लक्षात घ्या की विमानाचे इंजिन कारच्या इंजिनासारखे चाकांना संचालित करत नसून ते हवेला मागे आणि पर्यायाने विमानाला पुढे ढकलत असते. मात्र "लिफ्ट" उत्पन्न करण्याचे कार्य इंजिन करत नसून विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट कोनात पुढे सरकणारे पंख करत असतात. त्यांचा अँगल ऑफ अटॅक मर्यादा ओलांडून गेला की इंजिने पूर्ण ताकदीने फुरफुर करत राहतील, हवा मागे फेकतील, पण लिफ्ट उत्पन्न होऊ शकणार नाही. या स्थितीला स्टॉल असे म्हणतात. अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे. इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे. हवेत उचलले गेल्यावर ज्या पद्धतीने विमान खाली येत आहे (pancaking) त्यावरून हेच दिसते की लॉस ऑफ लिफ्ट आहे. लॉस ऑफ पॉवरमुळेही लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकते, तेही एक वैध कारण आहे. पण या बाबतीत दोन्ही इंजिने एकदम बंद पडावीत आणि तीही टेक ऑफ ठीकठाक झालेला असताना त्यानंतर लगेच, हे अशक्य आहे. आता नेमके झाले काय असावे हे नीट मांडायला वेळ लागेल. प्रयत्न करतो एका ब्रेकनंतर. यात लँडिंग गियर खालीच असणे हा मुख्य क्लू आहे. आणि फ्लॅप्स खाली नसणे हाही. इंजिन बंद पडो, लिफ्ट जावो, आग लागो किंवा अन्य काही कारणाने विमान कोसळू लागो, यातील प्रत्येक केसमध्ये लँडिंग गियर विमानाच्या पोटातच असायला हवेत. पहिल्या सहा ते दहा सेकंदांत ते पोटात घेतले जातात आणि वस्तीत क्रॅश होणार म्हणून चाके पुन्हा बाहेर काढणे असे होत नसते. ती आतच ठेवली जातात. हे लिहायला स्फूर्ती दिल्याबद्दल धन्यवाद. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपला आदर आहेच. बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. असो. गंभीर धाग्यावर अवांतर टाळतो.

In reply to by गवि

गवि Fri, 06/13/2025 - 11:45
क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे डे शब्द वापरला गेला) बिचाऱ्या पायलट्सनी मरताना देखील प्रोसेस फॉलो करून इंजिने आयडल केली असणार. लँडिंग गियर वर का घेतला नाही माहीत नाही. पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत: इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) वेग किमान ठेवणे : हे दिसते आहे. पंख जमिनीला समांतर लेव्हलमधे ठेवणे. हेही केलेले आहे. लँडिंग गियर राहून गेला असावा किंवा तेवढ्या वेळात रिट्रॅक्ट होऊ शकला नसावा.

In reply to by गवि

पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत:
मला स्वतःला ही शक्यता फार कमी वाटते की जमीनीवर लँडींग करावे वगैरे. पहिलं प्राधान्य झेप घेणे इतर प्राधान्याचा विचार फार कमी वेळा येत असावा. यावरुन आठवण झाली. लॉस ऑफ पॉवर आणि जमीनीवर लँडींगचा हा व्हीडीयो आपण पाहिलाच असेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

मारवा Sat, 06/14/2025 - 06:56
इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ? कृपया खुलासा करावा ? प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात असताना काही माणसे जे असामान्य धैर्य आणि हानी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ही गोष्टच मला नेहमी भावूक करते.

In reply to by मारवा

गवि Sat, 06/14/2025 - 08:04
समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ?
मुख्यतः मोकळ्या भूभागावर किंवा पाण्यावर जाऊन गोल फिरत राहून इंधन जाळून संपवणे. लँडिंग वेट अचिव्ह करण्यासाठी. किंवा क्रॅश लँडिंगमध्ये हानी कमी करण्यासाठी.

In reply to by गवि

अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे.
इथपर्यंत आपली मतं बरोबर वाटत आहेत.
इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे.
मुद्दा हाच आहे की, विमानाने टेक ऑफ पूर्ण वेगाने व्यवस्थित केलेला आहे, मग असे काय घडले की ते खाली खाली येत गेले. लॉस ऑफ लिफ्ट असो की लॉस ऑफ पॉवर असो, हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे. तपशीलवार निबंधाबद्दल आभारी आहे. लिहिते राहा. वाचतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 12:00
हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे.
या स्टेजला सर्वच गोष्टी अंदाज या कॅटेगरीत येतात. पण काही अंदाज सहज नाकारता येतात, इंजिन बिघाड किंवा तांत्रिक बिघाड हा या बाबतीत सकृत्दर्शनी शक्य दिसत नाही. १. फ्लॅप्स वर २. लँडिंग गियर खालती. ३. स्टॉल सदृश अटीट्युड (विमानाचे ओरिएंटेशन म्हणा) ४. यशस्वी टेक ऑफ ५. उड्डाणाच्या आधी फ्लॅप्स खाली करणे विसरावे हे विमान होऊ देणेच अशक्य अशी यंत्रणा (ड्रीमलाइनरची) ६. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा अभाव (दोन्ही इंजिने तातडीने बंद पडण्याइतके मोठे पक्षी थव्याने असणे आवश्यक) ७. धूर, काजळी, आगीचा लोळ नसणे (पक्षी आत गेले की यातले काहीतरी होणार) ८. सर्वात महत्वाचे. टेक ऑफ घेताना सर्वात जास्त इंजिन पॉवर आणि लिफ्ट मिळण्यास सर्वाधिक अनुकूल स्थिती असते. त्यामुळे पंखाचा आकार काही प्रमाणात बदललेला नजरेला दिसतो. पुरेशी लिफ्ट मिळत असते तेव्हा पंखांची टोके वर वळतात. पंखात लवचिकता ठेवलेली असल्याने हे वाकणे स्पष्ट दिसते (स्नायू तटतटतात तसे). इथे लिफ्ट नसल्याचे दिसते आहे. पंख सरळ आणि पडके आहेत. या सर्व मुद्द्यांमुळे ठळक शक्यता हीच उरते की लिफ्ट कमी पडली. का? - उड्डाणाच्या नंतर लगेच फ्लॅप्स वर घेतले जाणे. - उड्डाणाच्या नंतर लगेच चाके वर घेतली जाणे. या दोन्हींमुळे विमानाची लिफ्ट पुरती निकामी लेव्हलला येऊ शकते. हे असे होण्यात कुठेतरी मानवी चूक वाटते. अंदाजच असला तरी तो सध्याच्या स्थितीत सर्वाधिक शक्यतावाला अंदाज आहे. पुढे तो चुकीचा ठरला तर करेक्शन करूच.

In reply to by गवि

आनंद Fri, 06/13/2025 - 14:39
मानवी चुक असण्याचीच शक्यता जास्ती आहे. लँडिंग गियर वर घेण्या ऐवजी फ्लॅप्स वर घेतले असावेत का? अस होन्याची शक्यता अनुभवी पायलट कढुन अशक्य आहे पण सांगता येत नाही.

In reply to by गवि

सहज आठवले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणल्यावर त्याकाळी एक लॉजिकचा मुद्दा असा होता की मग पक्षी आपल्या घरट्यात कसे परत येतात? बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. याच्याशी सहमत आहे काही समविचारी विद्वान सहमती व्यक्त करताना देखील पुरेशी तुच्छता बाळगतात.त्याशिवाय त्यांना विद्वतेचा "फील" येत नाही. हे अनुभवल आहे

गवि Fri, 06/13/2025 - 10:29
आणखी एक. अमेरिकन बनावटीचे विमान असल्याने NTSB या चौकशीत सामील होणार. इतरही देशांच्या एजन्सीज येणार. विशेषतः ब्रिटिश. भारतीय लोकांच्या नंतर तिथले सर्वाधिक नागरिक प्रवाशांत होते

पॉवर होती पण लॉस ऑफ लिफ्ट.. एका अनुभवी वैमानिकाचा व्हिडियो पाहिला. सहवैमानिकाकडुन चूक झाली असावी असा त्याचा अंदाज आहे. 'गियर अप'च्या ऐवजी सहवैमानिकाने 'फ्लॅप रेझ' हॅंडल वापरले. युट्युबर 'कॅप्टन स्टीव'

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पायलट अनुभवी होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे वृत्तपत्र बातम्यानुसार ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तर सहपायलट यांच्याकडे अकराशे तासांचा अनुभव होता. अवघ्या एका मिनिटात मे डे कॉल दिला पण त्या नंतर ते काहीही करु शकले नाहीत. ज्या काही शक्यता येत आहेत त्यात, विमानाचे लॅंडीग गिअर आत घेतले गेले नाही. टेक ऑफ झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटे झाली तरी, दहा पंधरा सेकंदाच्या आत हे गीअर आत घेतल्या जातात पण हे आत घेतले गेले नाही, आता ही मानवी चूक की यंत्रांची चूक आणि ते यामुळेच झाले की अन्य काही अजून काही कळायला मार्ग नाही. -दिलीप बिरुटे

कंजूस Fri, 06/13/2025 - 12:37
आपण चर्चा करत आहोत. एखादा मुद्दा पटला नाही तर खोडाला जात आहे. पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही. माझा मुद्दा असा_ दिल्लीवरून येताना एसी बंदच होते. इकडे विमानाने टेकऑफ केल्यावर एसी लगेचच चालू केले गेले असतील तर बरीच पावर खेचली गेली असेल. ती पावर फ्लॅप्स वळवण्यासही लागत असेल. म्हणजे तिथे प्रेफरन्स प्राधान्य देण्याची काही व्यवस्था असेल तर ती बंद पडली असेल. एंजिने फुल पावर/इंधन मिळूनही फ्लॅप्स वळून हवा खाली ढकलली न गेल्याने उंची दाखवणारे दर्शक उंची वाढत जात आहे/ नाही यामध्ये ' जात नाही' हे दाखवू लागल्यावर वैमानिकाने मदतीचा भोंगा वाजवला असणार. विमान जमिनीवर उभे असताना फ्लॅप्स वळवण्यास फारशी शक्ती लागत नाही ( ते तपासले असणारच) पण विमान उचलताना मोठा हवेचा झोत खाली वळताना फ्लॅप्स बरीच वीज खेचतील. तर इकडे एसी बरेच तास बंद असल्याने आतील तापमान वाढलेले असणार व ते एकदम वीस अंशावर आणायला खूप वीज खाणार.

In reply to by कंजूस

पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही.
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे. काळ बदलला आहे आधुनिक आणि अद्ययावत माहितीची नवनवीन साधने आलेली आहेत त्यामुळे विविध विषयांची आणि अद्ययावत माहिती कोणाकडेही असू शकते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 13:01
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे.
अगदी बरोबर. पण.. मुख्य उद्देश आणि उत्साह माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आहे की पूर्ण परिश्रम एखाद्याला चूक ठरवण्यासाठी करायचे आहेत हे आधी ठरवून घेतल्यास ध्येय साध्य करणे सोपे होते. अर्थात हे तुम्हाला आम्ही काय सांगावे. जुने जाणते तुम्ही... :-) शुभेच्छा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 12:58
फ्लॅप्सचे कार्य तुम्ही म्हणताय तसे चालत नाही. विमान टॅक्सी आऊट होण्यापूर्वीच हे सर्व सेट आणि लॉक झालेले असते. फ्लाईट चालू असताना अर्थातच ऐनवेळी फ्लॅप्स वरखाली करता येतातच. पण टेक ऑफ झाल्यावर अचानक वीज कमी पडली (हे मेकॅनिकल कंट्रोल हायड्रॉलिक पद्धतीने चालतात पण तरीही तात्विक दृष्ट्या वीज कमी पडलीच) तर ती फ्लॅप्स वर घेण्यास अटकाव करेल. इथे फ्लॅप्स खाली न करता टेक ऑफ घडणे हे अशक्य आहे. ७८७ ड्रीमलायनर मध्ये अशा वेळी प्रचंड वॉर्निंग अलार्म वाजणे आणि सर्वात धोक्याची मास्टर वॉर्निंग वाजून कॉकपिटमध्ये ठणाणा आवाज आणि लाईट फ्लॅश येत राहतात. राहता राहिला टेक ऑफ नंतर फ्लॅप्स न चालण्याचा भाग (तुम्ही म्हणता तसे वीज खेचली गेल्याने.. तसे होत नसते, तरी पण..) तर अशा वेळी ऑलरेडी खाली असलेले फ्लॅप्स वर येण्यास अडचण होईल. पण फ्लॅप्स तर वर गेलेले दिसत आहेत. म्हणजे टेक ऑफ नंतर वेळेआधीच ते वर घेतले गेले असणे हीच एक शक्यता. शिवाय पॉझिटिव्ह रेट (वर जाण्याचा) ज्या क्षणी दिसतो त्या क्षणी चाके आत घेतली जातात. ती घेतली गेली नाहीत. कोणाला वाटेल की टेक ऑफ होताच विमान परत खाली (उतरायला) येत आहे म्हणून चाके आत घेतली नसतील. तर तसे नसते. चाके आत घ्यावीच लागतात. अवरोध टाळण्यासाठी. अगदी क्रॅश होत असला तरी चाके बाहेर ठेवायची नसतात. Pancaking हा शब्द मी वर वापरला आहे त्याची माहिती बघा. फरक इतकाच की इथे मूव्हमेंट pancaking ची होती फक्त लँडिंग गियर आत घेतलेला नव्हता.

In reply to by गवि

कंजूस Fri, 06/13/2025 - 13:04
ठीक आहे. कार्यप्रणाली जर अशी असेल तर मग दुसरे काही कारण असेल. फळ्यावरचे दर्शक काही वेगळीच धोकादायक सूचना देऊ लागल्याने मदतीचा भोंगा वाजवला असेल. पण कोणता दर्शक धोकादायक सूचना देतोय हे वाक्य वैमानिक बोलला ते ब्लॅक बॉक्सच सांगेल. आणि हेच बोइंग कंपनीला हवे असेल.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 13:18
विमानाच्या सुरक्षित उड्डाणाच्या मध्ये अडथळा ठरेल अशी कोणतीही गोष्ट घडू न देण्याच्या दृष्टीनेच पूर्ण रचना असते. इतकी बेसिक साधी चूक सिस्टीम मधे राहून गेली तर अकरा वर्षे विना अपघात जात नाहीत.

चौथा कोनाडा Fri, 06/13/2025 - 14:13
खुपच दु:खद घटना ..... सगळे गेले ... किती दुर्दवी !!! लवकरात लवकर दोषांची उकल होऊन डिझाईन / प्रोसेस मध्ये तातडीने सुधारण व्हावी ,,, पुन्हा असले क्लेशदायक वृत्त ऐकण्याची वेळ न येवो !

काल विमान अपघात झाला तेव्हा इथे वाचलेले पुर्वीचे काही लेख आठवले होते. भयंकर अपघात. कालपासुन काहीच सुचत नाहिये विविध व्हिडिओ . टेक ऑफ पुर्वी काढलेले सेल्फी बघुन जीव तुटतोय.. एक साधा टर्ब्युलन्स जाणवला तरी जीव घशात येतो.. इथे विमान थेट खाली जाताना प्रवाशांचं काय झालं असेल या विचारनं थरकाप उडतोय.. मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेल मधे जेवणाच्या ताटावर बसलेल्या डॉक्टरांचा तर काहीच संबंध नसताना त्यांना मृत्युला सामोरं जावं लागलं.. सुन्न झालंय डोकं कालपासुन. त्या मृताम्यांना शांती मिळो असं तरी कसं म्हणायचं ? सगळी स्वप्नं आणि जवळची मंडळी मागे सोडुन गेलेल्या जीवांना खरच शांती मिळेल ? ( या प्रसंगातही इथे वाद घालणारी लोकं कशाची बनली असतील ? वेळ काय आणि आपण कशावर वाद घालावा ? असो.. मानवीवृत्ती समजणं बुद्धीच्या पलिकडचे आहे )

अभ्या.. Fri, 06/13/2025 - 15:04
फारच वाईट. दोन आठवड्यापूर्वीच ३० मे ला असल्याच ७८७ ड्रीम्लायनरने (दिल्ली - झुरिक ए १५१) प्रवास केला तेंव्हा भीती नाही वाटली पण ही बातमी कळल्यावर जास्त भीती वाटली. अर्थात आमच्यावेळी ही एसी चालु नसणे, स्क्रीन्स आणि त्याचे कंट्रोल पॅनल्स काम करत नसणे ह्या समस्या होत्याच. एअर ईंडीयावाले इतर एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते दुर्घटनेला अशी शंका उगाच चाटून गेली.

In reply to by अभ्या..

गवि Fri, 06/13/2025 - 15:20
एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते
शक्यता अगदीच नाकारता आली नसती एरवी. उन्हाळी हवेचे प्रचंड उच्च तापमान आणि त्यामुळे विरळ झालेली हवा. लिफ्ट पुरेशी मिळायला अधिक लांब अंतर लागते. पण इथे टेक ऑफ योग्य जागी योग्य रित्या झाला आहे. वर चढत जाण्याचा दर केवळ कमी नसून ते खालीच येताना दिसत आहे. स्टॉल सदृश स्थितीही दिसून येत आहे. त्यामुळे परमिटेड लिमिटपेक्षा जास्त सामान घेऊन गरम वातावरणात उड्डाण हा औरंगाबाद क्रॅशच्या वेळचा सीन इथे नव्हता.

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 15:30
एक्स वर एकाने लिहिलेली पोस्ट आता पाहिली त्याचा सारांश हा घातपात असावा. इंजिनल इंधन पुरवणारी यंत्रणा खराब केली असेल. त्यामुळे सुरुवातीला असलेल्या इंधनामुळे इंजीन व्यवस्थित चालू होऊन टेक ऑफ झाला पण नंतर पुरेसे इंधन न मिळाल्याने इंजिन बंद झाली. मला तरी ही शक्याता बाळबोध वाटली पण यावर आपले काही मत @ गवि

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Fri, 06/13/2025 - 15:36
अगदीच दूरस्थ शक्यता. इतक्या लगेच नसता झाला अपघात. आणि घातपात करायचा झाला तर विमानाच्या सिस्टीम मधे "टायमर"वाला बिघाड करणे एखाद दुसऱ्या व्यक्तीला खूपच अवघड.

In reply to by अभ्या..

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 16:32
अगदी अगदी त्याने हीच अनॉलॉजी पण पोस्ट मधे दिली आहे.

Bhakti Fri, 06/13/2025 - 16:53
गवि तुम्ही लॉस ऑफ लिफ्ट विषयी बरेच लिहिले,ते समजले ,बरे झाले.नाहीतर त्या X वरच्या मुलाच्या पोस्ट/व्हिडिओ मुळे मलाही लॉस ऑफ पॉवर च अपघाताच्या जवळ जाणारे कारण वाटतं होतं.खरे कारण समोर येईलच.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 17:09
वाहिन्यांवरच्या बातम्यांच्या चित्रफिती पाहून किती भयानक झालंय हे कळतंय. नुसता काळा कोळसा दिसतोय सगळीकडे. एक निरीक्षण नोंदवतो. बर्‍यापैकी युरोपियन देशांमध्ये विमानतळ हे गावापासून बाहेर आणि विमानतळाच्या बाजूला लोकवस्ती नाही असे पाहण्यात आहे. भारतातच काय लोकांना विमानतळाजवळ मालमत्ता घ्यायचा चस्का आहे. धावपट्टीपुढे मोकळी जागा किंवा जंगल असते तर कदाचित इतका मोठा अपघात घडला नसता. थोड्या थोडक्या नुकसानीवर भागले असते अशी भाबडी आशा.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 18:42
https://www.youtube.com/watch?v=z7EZkungFEE लॅण्डींग गेअर ऐवजी चूकून फ्लॅप वर झाल्याची शक्यता दिसतेय. अर्थात हे अनुमान आहे. गवि, पण अशी चुकी होऊ शकते ही शक्यता गॄहीत धरली गेली नाहीये कां ?

In reply to by अकिलिज

अनुभवी वैमानिकांना हाच संशय आहे. पण फ्लॅपवर झाल्यावर मुख्य वैमानिकाला कळले असणार.. की ४/५ सेकंदात सगळे बदलु शकते? ब्रेकऐवजी चुकुन अ‍ॅक्सिलरेटरवर पाय पडतो.. असे काहीसे आहे का?

सिद्धार्थ ४ Fri, 06/13/2025 - 19:38
Dear Colleagues, This is a very difficult moment. What occurred yesterday was inexplicable, and we are in shock and mourning. To lose a single person we know is a tragedy, but for so many deaths to occur at once is incomprehensible. This is one of the darkest days in the Tata Group’s history. Words are no consolation right now, but my thoughts are with the families and loved ones of the people who died and were injured in the crash. We are here for them. I want to say that, like you, we want to understand what happened. We don’t know right now, but we will. You know that in the past 24 hours, investigative teams from India, UK, and the US have arrived in Ahmedabad to investigate the crash. They have our full cooperation, and we will be completely transparent about the findings. We owe it to the families and loved ones, to our pilots and crew, and to you. The Tata Group takes its responsibility to society seriously, and that includes being open about what occurred yesterday. Right now, our very human instinct is to look for explanations that make sense of the calamity. There is plenty of speculation all around us. Some of it may be right, some of it may be wrong. I want to urge patience. We witnessed an enormous loss of life yesterday. Why this routine flight turned into a calamity is something trained investigators will help us understand when their work is complete. Once we have verified facts, we will be transparent in our communication about how this tragedy took place. As a Group trusted by so many, when we took over Air India, ensuring the safety of its passengers was our first and foremost priority. There was no compromising on it. None of this matters to the people who suffered devastating losses yesterday. At this time, we can only assure them of our full support. We will pull together as a Group and find ways to help them. We built this Group on trust and care. It is a difficult moment, but we will not retreat from our responsibilities, from doing what is right. We will carry this loss. We will not forget. Sincerely, Chandra

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 09:56
हे समजते ,पण कसे करतात, काय उपकरणे वापरतात. प्रत्येक उड्डाणा आगोदर हे अनिवार्य आहे का? का प्रवासी संख्या व त्यांचे सामान,केबीन क्रू व इतर सामान याचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जातो? गवी भाऊ यावर प्रकाश टाकू शकतील. लोड टेबल बनवताना या विषयाबद्दल थोडीफार माहीती कळाली होती,आता विसरलो.

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे, कुटूंबाच्या अपेक्षांसहित प्रवास करणारे प्रवासी, इच्छित स्थळी जाणारे, वाट पाहणारे प्रवासी, त्या सर्व बातम्या वर्णने वेदनादायक आहेत. विमान कोसळले तेथील डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय त्या सर्वांच्या भावनाही तितक्याच दु:ख पिळवटून टाकणा-या आहेत. कालच्या भीषण अपघातानंतरन सरकार बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ ताफ्यांचे उड्डाण स्थगित करण्याचा विचार करीत आहे. इंजिनची ताकद कमी का झाली त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातग्रस्त एअर इंडियांचे ड्रीमलायनर विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीने बनवलेले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रतिष्ठीत तपास संस्था नॅशनल ट्रान्सपोर्ट्शन सेफ्टी बोर्ड तपासणी पथक पोहचले आहे. विमान उडण्यापूर्वी सर्व सीस्टीम तपासल्या जाते तरीही असे काहीच मिनिटात असे काय घडले त्याचा तपास ही संस्था करणार आहे. तपास यंत्रणेचे प्रमुख ग्रेग फिथ यांच्या मतानुसार टेकऑफचं कॉन्फिगर केले गेले असावे का ? विमान जड आणि वेग हळु असतांना विमान वर उचलण्यासाठी जी ताकद लागते ती पंखाचा भाग खाली करुन मिळवली जाते ती स्थिती योग्य असूनही का मिळाली नाही ? हायड्रॉलिक प्रणाली, लँडिग गियर यातली नेमकी काय समस्या होती याचा आणि इतरही अभ्यास ते करणार आहेत. पिच टीट्यूड अर्थात विमानाचा पुढील भाग वर जरी दिसत असला तरी विमान खाली खाली का येत गेले याचा अर्थ अपूरी ताकद मिळत गेल्यामुळे तसे घडले असावे असे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे. पायलट विमान वर उचलण्याचा प्रयत्न करत होता परंतु उंची गाठण्यासाठी ते कमी उंचावर येत गेले त्यामुळे ते वर उचलले गेले नाही. विमान उंच उडवणे आणि पुढे ढकलणे व्हीडीयो पाहता पूर्ण प्रयत्न केल्याचे दिसते असेही ते म्हणाले. अपघात घडला आता यापुढे असे अपघात घडू नयेत यासाठी काय बदल करता येतील ते अशा चुका शोधण्यातून व्हावेत. विमान प्रवास अधिक सुखाचा होत जावा याशिवाय अधिक अपेक्षा त्या करु शकतील. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/14/2025 - 10:36
समजा प्रत्येक प्रवासी ऐंशी किलो वजनाचा आहे असे धरू, आणि १५+७ किलो वजन नेत असेल तर २५० प्रवाशांचे वजन अंदाजे २५० गुणिले शंभर पंचवीस हजार किलो होईल. विमान धावपट्टीवर जाण्यापूर्वी एका वजन काट्यावरून गेल्यास विमानाचे वजन नोंद करता येईल.

In reply to by विजुभाऊ

कंजूस Sat, 06/14/2025 - 21:41
अगदी कमी धरले तरचा हिशोब घेतला.पण सर्वच प्रवासी पन्नास किलो एवढं नेतील तर खूपच होईल. आणि पूर्वी कधी विमानाचे पूर्ण वजन किती असे यांची नोंद तपासायला हवी. -------------------- 11A सीटवरचा प्रवासी बाहेर पडून दूर पळाला आणि वाचला . पण विमान एका पाच मजली इमारतीवर पडले तर कसे काय पळाला? ही 11A seat शेपटात असते काय? विमानाचे नाक वर होते आणि शेपूट खाली होते ते जमिनीला टेकले का? आता या सीटवर बसण्यासाठी प्राधान्य मागू लागले तर याचा नंबर १३ करतील बहुतेक. (परदेशांत १३ संख्या वर्ज्य असते).

तज्ञांच्या विश्लेषणानुसार- व्हिडियोत रॅट(रॅम एयर टर्बाईन) बाहेर आलेला दिसत आहे. दोन्ही ईन्जिन्स बंद पडल्यावरच हा रॅट बाहेर येतो असे म्हंटले जाते. दोन्ही इंजिन्स बंद का पडली? दोन्ही इंजिन्सना लागणारा इंधन पुरवठा बंद झाला. इंधन पुरवठा बंद का झाला? पटणारी एक थियरी-विमानात आधीपासुनच ईलेक्ट्रिकल समस्या असावी. विमान टेक-ऑफ घेण्याआधी ते तीन तास उन्हात होते(३८ डिग्री). विमान पूर्णपणे भरलेले होते(शक्यता आहे). Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवण्याचा आदेश गेला. तो का गेला? उष्ण्ता, पूर्ण भरलेले विमान, टेक ऑफ झाल्या झाल्याच काही यंत्रणा 'रेसेट' झाल्या असाव्यात त्यामुळे Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवला गेला. दोन्ही इंजिन्स बंद पडली मग रॅट बाहेर आला. https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गवि Sun, 06/15/2025 - 10:03
रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही. धूसर उभी दांडी हे नोज व्हील किंवा अन्य काही असू शकते. किंवा आर्टिफॅक्ट. ते खाली आले असे स्पष्ट दिसले किंवा ब्लॅक बॉक्समध्ये कळले तर पुढे बोलता येईल.

In reply to by गवि

"In the middle of the circle, you see kind of a protrusion on the belly of the aircraft... just underneath that you see a little grey dot... that little grey dot is the RAT.” A survivor in seat 11A, near an emergency exit, also reported hearing “a loud bang” and seeing lights flicker before the crash, consistent with RAT deployment https://www.cnbctv18.com/business/aviation/former-us-navy-pilot-now-points-to-engine-failure-in-air-india-boeing-787-crash-after-new-video-evidence-19621409.htm

गवि Sun, 06/15/2025 - 19:38
हो. रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झाल्याचे अधिक स्पष्ट दिसणारा व्हिडिओ आता उपलब्ध आहे. गच्चीतून घेतलेल्या व्हिडिओची खराब कॉपी आतापर्यंत फिरत होती. त्याची मूळ प्रत आता बघायला मिळत असल्याने ते नक्कीच RAT असावे असे म्हणता येईल. शिवाय त्या क्लिपमध्ये आवाजही आहे. इतर क्लिप या क्लिपवरून पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलेल्या असल्याने त्यात मूळ आवाज नव्हते. या नवीन मूळ क्लिप नुसार RAT चा "भ्रूम"सदृश आवाज ऐकू येतो आहे. हे रॅम एअर टरबाईन इंजिन फेल्युअर (सर्व इंजिने) किंवा इलेक्ट्रिक/ हायड्रॉलिक यंत्रणा बंद पडली की खाली येते. टेक ऑफ पर्यंत सर्व चांगले होते पण नंतर या तिन्हीपैकी एक यंत्रणा बंद पडली असे दिसते आहे. वर प्रा डॉ यांनी म्हटलेल्या तांत्रिक बिघडाच्या शक्यतेत यामुळे काहीशी भर पडली आहे. हे फेल्युअर कोणाच्या चुकीने झाले का हे ब्लॅक बॉक्समध्ये कळेलच.

सुबोध खरे Sun, 06/15/2025 - 23:51
आपण भारतीय लोक निवाडा देण्यात फार पुढे असतो(JUDGEMENTAL). एखाद्या विषयात आपल्याला ज्ञान आहे कि नाही, आपला त्या विषयाचा अभ्यास किती आहे, ज्ञान असले तरी आपल्याकडे पुरेशी माहीती आहे कि नाही हा विचार ना करता त्यावर आपले विशेष मत ठोकून द्यायचे. ऑपरेशन सिंदूर नि आता अहमदाबाद विमान अपघात यात हे प्रकर्षाने जाणवते आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदींनी लष्कर जिंकत असताना एकदम शस्त्रसंधी कशी केली. कारण मुळात हिम्मत नाही पासून बिहारच्या निवडणुकांवर डोळा आहे पर्यंत आता विमानात काही तरी घातपात किंवा सायबर हल्ला पासून तुर्की कंपनीच्या कर्म चार्याने घातपात केल्या पर्यंत सर्व तर्हेची षडयंत्र असल्याची गृहीतके मोठ्या हिरीरीने पुढे आणली जात आहेत. अर्थात शेवटी एखाद्याचे असे ठोकून दिलेले गृहीतक बरोबर येईल आणि तो मोठ्या विजयी मुद्रेने तुम्हाला सांगेल कि बघा मी पहिल्यांदाच म्हणत होतो. मग आपण उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी चालेल कि आपल्याला विमान मुळात उडते का आणि कसे याची सुतराम माहिती नसली तरी चालेल. हि शक्यता गृहीत धरून. गवि साहेब तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले विश्लेषण चालू ठेवा. कारण आपल्या विश्लषणातून आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या अनेक लोकांना बरीच माहिती मिळू शकेल

In reply to by सुबोध खरे

>>>आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या... डॉक्टर साहेब, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. हे म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाने आम्ही काय बॉ.. 'गरीब माणसं' अशा पद्धतीचं वाक्य वाटलं. चराचर सृष्टीचं ज्ञान असलेल्या माणसाने 'जुजबी' माहिती आहे असे म्हणने पटले नाही. आत्ता पर्यंत आपण जे जगाला सॉरी मिपाला जे ( दिव्य ) ज्ञान दिले आहे त्याला 'उपमा' नाही. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हे आपलं ध्येय आहे. महाभारतातला संजय आणि आपण दिव्यदृष्टी असलेली माणसं नुसता कटाक्ष टाकला की सगळे गुंतागुंतीचे विषय क्षणात मोकळे होऊन जातात. आपणास जुजबी माहिती असते असे कृपया म्हणू नये, माझा मुड ऑफ़ होतो.. :( -दिलीप बिरुटे ( डॉ.खरे साहेबाचा फॅन ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 06/17/2025 - 11:49
बिरुटे सर एखाद्या विषयात महारथ मिळवायची असेल तर त्यात किमान १० हजार तास घालवायला लागतात असे आम्हाला शिकवले आहे. मी दोन वर्षे विक्रांत या विमानवाहू जहाजावर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होतोय यानंतर साडे चार वर्षे गोव्यातील नौदलाच्या हंस या तळाशी संलग्न रुग्णालयात "डॉक्टर" म्हणून काम करत होतो असे असले तरी प्रत्यक्ष विमानाचं संरचना आणि त्याचे कार्य याची माहिती फार तर जुजबीच राहील नव्हे का? अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास किंवा कोसला कादंबरीतील सौंदर्य स्थळे यात पी एच डी केलं असतं तर मला संपूर्ण ज्ञान आलं असतं. मग ड्रीम लायनारच कशाला मी फ ३५, चँगडू J २०, चेंगडू J ३६, सुखोई ५७ यांच्या एव्हियॉनिक्स आणि ल्युनबर्गर लेन्स वर विशेष टिप्पणी करू शकलो असतो. पाहू या आपल्या सारखा कोणी गाईड मिळाला तर अशाच एखाद्या विषयात AI चा वापर करून दोन चार महिन्यात पी एच डी मिळवता येईल का असा विचार चालू आहे ?

'यु-ट्युब'स्थित पत्रकार/तज्ञ/आजी/माजी पायलट ज्या बोइंगवरील माहितीपटाचा हवाला देत आहेत तो माहितीपट नेटफ्लिक्सवर पाहिला. सुरक्षा आणि दर्जा ह्याबाबत बोइंग ९०च्या दशकापर्यंत अग्रगण्य होती. If it's Boeing, I'm not going. असे म्हंटले जायचे. २०००च्या दशकापासुन एयरबसच्या विमानांचा खप वाढला आणि स्पर्धेत टिकण्यासाठी बोइंगचे धोरण मग फक्त नफा आणि लवकरात लवकर विमानांची डिलिवरी हे झाले. कंपनीचे मुख्यालय एव्हरेटमधुन शिकागोला हलवण्यात आले.व्यवस्थापनात सैन्याचे माजी अधिकारी आले, वॉल स्ट्रीटवर लक्ष आणि फक्त नफा.. हे धोरण ठरले. मग बोइंग-७३७ मॅक्सचे दोन मोठे अपघात झाले आणि सगळी ७३७-मॅ़क्सच्या उड्डाणांवर जगभर बंदी आली. ७८७-ड्रीमलायनरचा गेल्या १४ वर्षातला पहिला अपघात. पण दोन्ही इंजिन्स एकाच्वेळी अकार्यरत कशी काय झाली? हे अजूनही कोडे आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, एयर इंंडियातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रसरकारने नेमलेली अशी सर्वांची मिळून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समिती पुढील तीन महिने या घटनेचा तपास करुन अहवाल सादर करणार आहे. तीन महिन्यानंतर अपघाताची कारणे समजतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 20:08
पण आता ताक फुंकून पित आहेत हे नैसर्गिक नव्हे का? अपघात विमानांच्या प्रणालीत काही चूक राहून गेली असेल त्यामुळे आहे कि वैमानिकाच्या चुकीमुळे आहे कि विमानाच्या नियतकालिक तपासणी आणि दुरुस्ती मध्ये आहे हे नक्की होईपर्यंत कोणताही धोका पत्करणे चूकच ठरेल. मोटार गाड्यांच्या ब्रेक किंवा इंजिन किंवा तत्सम गाड्यांमध्ये दोष आढळल्यास हजारो लाखो गाडयांना परत बोलावून ती प्रणाली बदलली जाते किंवा दुरुस्त केली जातेच. आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये काही सॉफ्टवेअर मध्ये glich किंवा बग आल्यास सिक्युरिटी पॅच पाठवला जातोच कि.

गवि Wed, 06/18/2025 - 21:13
सध्या तरी, दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद कशी झाली (तीही टेक ऑफ व्यवस्थित झालेला असताना), हा एकच मुख्य प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्समधून बहुधा उत्तर मिळेल. म्हणजे बंद पडली होती की नाही हे तर मिळेलच, पण नेमके का ?, याबद्दल काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्लूज मिळतील.

कंजूस Wed, 06/18/2025 - 21:44
असं ऐकून आहे की.... कारच्या इंधन टाकीत साखर टाकली की चालू झालेली कार लगेच आचके देऊ लागते. म्हणजे काही घातपात झाला का आतल्या माणसांचे लक्ष नसताना .किंवा असं काही करताच येत नाही विमानाच्या इंधन टाकीत. सगळं बंदिस्त असते.

मार्गी गुरुवार, 06/19/2025 - 18:06
गविजींकडून आणखी अपडेटसच्या प्रतीक्षेत. हा धागा रोज वाचतोय.

स्वधर्म गुरुवार, 06/19/2025 - 21:03
आले होते. त्यात ए ए आय बी चा रिपोर्टचा हवाला देऊन असे सांगितले आहे की पायलटच्या सीटचा बोल्ट फेल झाल्यामुळे विमानाने टेक ऑफ घेताच त्याची खुर्ची मागे ओढली गेली व त्यामुळे थ्रस्ट लिव्हर पाहिजे त्याच्या ऊलट दिशेला म्हणजे मागे खेचली गेली. परिणामी थ्रस्ट गेला व विमान वर उडू शकले नाही. कोपायलटने ती लिव्हर पुढे करण्यासाठी ताकद लावली पण पायलटचे वजन व 'मेक्॑निकल फोर्स' मुळे काही होऊ शकले नाही. ए ए एफ बी एव्हिएशन अ‍ॅक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो इतर कुठेच असे काही वाचनात आले नाही, त्यामुळे कितपत विश्वासार्ह आहे ते माहित नाही.

गवि गुरुवार, 06/19/2025 - 22:04
एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा पूर्ण बंद झालं असावं. कारण लिफ्ट ऑफ (हवेत उचलले जाणे) यासाठी नेहमीपेक्षा अधिक अंतर लागले आहे. हे अंतर पूर्ण वजनासहित लागणाऱ्या अंतरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे एकाच इंजिनावर टेक ऑफ झाला असावा. दुसरे इंजिन टेक ऑफ होताच बंद पडले आणि त्या उसळीच्या जडत्वावर विमान आणखी थोडे वर पोचून मग खाली आले. असे सध्या सर्वाधिक शक्य वाटू लागले आहे. दोन्ही इंजिने बंद पडल्यावर विमानाची चाके वर उचलणारी यंत्रणा देखील अर्थात बंद पडते. रॅम एअर टरबाईनमध्ये जेमतेम काही अत्यावश्यक उपकरणे आणि कंट्रोल चालू ठेवण्याइतकी पॉवर असते. चाके आत घेणे त्यात अंतर्भूत नसते.

In reply to by गवि

टेकऑफ़ला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला हे त्या अपघाताचे कारण नाही होऊ शकत असे वाटते. विमान धावपट्टीवर धावते उड़ते तेव्हा हवेचा दाब विमानाचे वजन आणि वर उडण्यासाठीची स्थिती याचं धावपट्टीवर धावण्याचं अचूक कॅल्क्यूलेशन असतं तेव्हाच ते वर उड़ते. विमान धावपट्टीवर धावले योग्य क्षणी ६२५ फूट उंचीवर पोहोचते आणि १७४ नॉट्सचा कमाल वेग गाठते, याचा अर्थ या क्षणापर्यन्त दोन्ही इंजिन्स काम करीत आहेत आणि आत्ता ते वेगाने खाली उतरण्यास सुरुवात सुरुवात करते, इथे दोन्हीही इंजिन्सन काम करीत नाहीत विमानाचं नाक वर आहे पण विमान झेप घेत नाही. विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले. -दिलीप बिरूटे
लेखनप्रकार
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.

महाजनस्य संसर्गः

युयुत्सु ·

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 19:32
दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते,तेव्हा बलिष्ठ संस्कृतीच्या चालीरीती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात; आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. मुळात संस्कृती म्हणजे काय? मानवी मनावर केलेल्या संस्कारातून तयार होणारी एक सामाजिक मनोवृत्ती आहे. उदा अमेरिकन बालकाला महाराष्ट्रातील एका घरात लहानाचा मोठा केला तर ते बालक मराठी म्हणूनच आयुष्यभर वाढेल. संस्कृती हि अनुवांशिक नाही. मराठी मुलाला उत्तर ध्रुवावरील एस्किमो लोकांनी वाढवले तर ते एस्किमो संस्कुर्ती आत्मसात करेल पण त्याचे मूळ परत महाराष्ट्रात वाढवले तर ते मराठीच होईल. म्हणजेच संस्कृती हि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात नाही. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात ती गुणसूत्रे आणि जनुके. आता जनुकीय रोपणाने मानवी जनुके कुत्र्याच्या घातली तर तो कुत्रा माणसाच्या थोडाफार जास्त जवळ येईल. संकरित वनस्पती किंवा प्राण्यात असे होते उदा. खेचर पण असे जनुकीय वैविध्य असणारे बहुतेक प्राणी पुनरुत्पादनास असमर्थ असतात उदा लायगर, खेचर त्यामुळे हि जनुके पुढच्या पिढीत जातील अशी शक्यता सध्यातरी नाही. पुढे मागे जनुकीय अभियांत्रिकीत काय काय घडेल/ घडवले जाईल हे सांगणे कठीण आहे कुत्रा जनुकीय बदल/ संकरामुळे माणसाच्या थोडाफार जास्त जवळ येईल. त्याचा संस्कृतीशी संबंध नाही. लेख पारच विस्कळीत आणि गंडलेला आहे

अनामिक सदस्य Wed, 06/11/2025 - 10:34
प्राणी (वेगाने) उत्क्रांत होण्यासाठी ते पाळले जाण्याची आवश्यकता का आहे? तुम्ही दिलेली कुत्र्याच्या कामगिरीची उदाहरणे ही उत्क्रांती आहे का त्यान्च्या अन्गात आधीपासून असलेल्या बुद्धीचा आणि कौशल्यान्चा विविध प्रकारे करून घेतला गेलेला उपयोग?

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 11:24
कुत्र्यांच्या प्रजननात मानवी हस्त़क्षेप मोठ्या प्रमाणावर असतो. सध्याचा कुत्रा आणी त्याचा काही हजारवर्षापूर्वीचा पूर्वज यांची तूलना केली तर त्यांच्यातील बुद्धी आणि कौशल्ये ही एकप्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे आलेली आहेत. पाळले गेल्यामुळे अन्न, निवारा आणि सुरक्षा या महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे उत्क्रांतीला चालना मिळाली आहे.

सुबोध खरे Wed, 06/11/2025 - 12:00
पाळले गेल्यामुळे अन्न, निवारा आणि सुरक्षा या महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे उत्क्रांतीला चालना मिळाली आहे. आश्चर्य आहे. असे काही मांजर, गाय, बैल, बोकड, मेंढी, म्हशीच्या बाबतीत का झाले नसावे?

कर्नलतपस्वी Wed, 06/11/2025 - 12:38
आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (नियर ह्युमन बिहेवियर) बघितल्यावर कुत्रा हा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे ही एक प्रकारची लबाडी आहे, असे मानावे लागते. माणसाशी जुळवून घेणाऱ्या कुत्र्यांचा हा विकास कुछ भी.......माना की हम हुच्च शिक्षित नही है मगर...... संगति दोष न पंडितनि, रह खलनि के संग। बिषधर विष ससि ईस में, अपने-अपने रंग॥ अधुनिक कुत्र्यांचे वागणे ही उत्क्रांती नसून मानवाने त्यांना आपल्या सोयीनुसार प्रशिक्षण दिलेले असते. उत्क्रांती समस्त जमाती मधे होते सिलेक्टिव्ह उत्क्रांती निसर्गाला मान्य नाही. जसे अफ्रिकन हात्तींचे दात गेले किंवा माणसाची शेपटी.... भटकी कुत्री अतीशय आक्रमक असतात तर पाळीव कुत्री मालकाचे ऐकतात. बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडचे,किंवा पोलीस श्वान एका विशेष उद्देशासाठी प्रशिक्षीत असतात तशी पाळीव किंवा भटकी कुत्री नसतात. त्यामुळे इथे उतक्रांतीवाद लागू पडत नाही. मानवाचे नवजात अर्भक जंगलात माकडं,कोल्हे यांनी वाढवले तर ते तसेच बनेल. याची उदाहरणे आहेत. ही कुठली उत्क्रांती म्हणता येईल? हुच्च शिक्षित हुशार व अशिक्षित आडाणी याला उत्क्रांती म्हणता येईल का? हा फरक केवळ मिळालेल्या किंवा न मिळालेल्या शिक्षणा मुळे असतो.

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 16:02
श्री० कर्नलतपस्वी आधुनिक कुत्र्यांचे वागणे ही उत्क्रांती नसून मानवाने त्यांना आपल्या सोयीनुसार प्रशिक्षण दिलेले असते. उत्क्रांती समस्त जमाती मधे होते सिलेक्टिव्ह उत्क्रांती निसर्गाला मान्य नाही. जसे अफ्रिकन हात्तींचे दात गेले किंवा माणसाची शेपटी. मी काय म्हणतो, तुम्ही माझे दावे कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणारा लेख म०टा० मध्ये लिहून का टाकत नाही. म्हणजे प्रश्न मिटेल. लोकांना पण नवे आणि अचूक ज्ञान मिळेल. बाय द वे - ते घट्ट बूचाच्या बाटलीचं आठवणीने बघा. आपल्याला प्रयोग करण्यासाठी तुमच्या आत्म्यासारखा योग्य आत्मा नाही. हा प्रयोग पण आपण पेपरमध्ये, गेला बाजार मिपावर नक्की प्रसिद्ध करू.

In reply to by युयुत्सु

कर्नलतपस्वी Wed, 06/11/2025 - 16:34
नाही त्यांचे लेख आपण आपल्या नावावर मिपावर ढकलत आहात म्हणून म्हणतो. आम्ही साधी भोळी माणसं चुकीला चुक म्हणणारी.आमची काय बिशाद की म टा आमचे लेख छापेल. मिपाच्या संपादकांचे आभार की त्यांनी सदस्यत्व दिले. बाकी चुकीला चुक म्हटलं हे मान्य करायला जिगरा लागतो आणी तो आपल्याकडे नाही हे मान्य करा. बाकी पेकाटात बसली की केकाटयला होतय बघा.....

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Wed, 06/11/2025 - 16:45
आमचा आत्मा फार चिकट आहे. आतापर्यंत तीन वेळा यमदूत येवून गेले.एकदा तर दस्तुरखुद्द यमराज आले होते. पण नाही येत म्हणला. त्यामुळे आपली इच्छा सध्यातरी पुर्ण होणे कठीण आहे. आता आपण व्यक्तिगत पातळीवर उतरलाय,त्यामुळे अशा परिस्थितीत फाट्यावर मारणे हेच योग्य असे तात्या विंX महाराज म्हणतात. जय रामजी की......

विवेकपटाईत Wed, 06/11/2025 - 16:15
कुत्र्यांना कसे पाळावे त्यांना आपला आज्ञेत राहणारा गुलाम कसे बनवावे या वर हिस्टरी चॅनल वर पूर्ण सिरिज आली होती. त्या सिरिजचे निष्कर्ष कुत्रे पाळीव नसून जंगली असतात. ते पॅक मध्ये राहतात. आणि ज्या पॅक मध्ये राहतात ते त्याप्रति निष्ठावंत असतात. (ह्या गुणाचा फायदा माणूस घेतो) पॅक मध्ये कुत्रा आपला दर्जा वाढविण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. कुत्र्याला सतत जाणीव दिली पाहिजे की पॅक मध्ये त्याचा दर्जा सर्वात खालचा आहे. बाकी कुत्र्याला कुत्र्यासारखी वागणूक दिली पाहिजे, माणसा सारखी नाही.

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 16:26
त्या सिरिजचे निष्कर्ष कुत्रे पाळीव नसून जंगली असतात. रोचक प्रतिसाद. सदर मालिकेचा दुवा शक्य असल्यास द्यावा. सहसा पाळीव कुत्रे (आणि माकडे आणि इ तर पाळीअव प्राणी पण) जंगलात सोडून दिल्यास जगू शकत नाहीत. कारण त्यांची जंगलात राहाण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये नष्ट झालेली असतात. त्यामुळे कुत्रे पाळीव नसून जंगली असतात हे विधान निकालात काढावे लागते.

सुबोध खरे Wed, 06/11/2025 - 21:27
मानवी संपर्कात येऊन मोठ्या प्रमाणावर उत्क्रांत होत असलेला प्राणी म्हणजे कुत्रा आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (नियर ह्युमन बिहेवियर) बघितल्यावर कुत्रा हा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे. आपल्या जीवशास्त्राच्या बेसिक्स मध्येच काही तरी जोरदार राडा आहे असे खेदाने म्हणावे लागते. GENOTYPE AND PHENOTYPE यात गल्लत झालेलीआहे त्यातून LEARNED BEHAVIOUR/ ACQUIRED SKILL आणि GENETICALLY ACQUIRED QUALITIES यात हि गल्लत झालेली आहे. आपल्याला उत्क्रांतीचा अर्थच समजलेला नाही असे दिसते. इंग्लंड मध्ये जन्माला आलेलं मूल आजू बाजूच्यांकडे पाहून बोलून इंग्रजी बोलू शकतं मग ते काळ्या वंशाचे असो कि गोरे. कारण हे ACQUIRED SKILL आहे. हा अनुवांशिक रित्या मिळालेला गुण नाही. पण गोऱ्या माणसाचे मूल काही वर्षे आफ्रिकेत राहीलं तरी ते गोरंच राहतं कारण हा वर्ण त्याला अनुवंशिकतेने मिळालेला आहे आणि हा त्याच्या गुणसूत्रात अंतर्भूत झालेला आहे. आणि त्याच्या पुढच्या काही पिढ्या तरी त्याची मुलं गौरीच राहतात. दक्षिण आफ्रिकेत असलेले गोरे लोक हे निदान साडे तीनशे वर्षांपासून आलेले आहेत पण अजून गोरेच राहिले. कारण हा वर्ण त्याला अनुवंशिकतेने मिळालेला आहे कुत्रे माणसाच्या संपर्कात आले तरी त्यांच्या गुणसूत्रात असा कोणताही बदल दिसत नाही. त्यामुळे कुत्र्याला कितीही शिकवा त्य्याच्या पिल्लामध्ये ते गुण उतरत नाहीत. कुत्र्यांचा मेंदू का मांजर कुळातील प्राण्यांपेक्षा जास्त उत्क्रांत आहे. म्हणून कुत्र्याला जास्त गोष्टी शिकवता येतात इतकंच आहे. मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही हे म्हणणें म्हणजे आपल्याला उत्क्रांती मुळातूनच न समजलेली आहे याचा ढळढळीत पुरावा आहे. बाकी सर्व साधारण चिंपांझी कोणत्याही अतिसुशिक्षित कुत्र्यापेक्षा नक्कीच जास्त हुशार असतं. तेंव्हा कुत्रा हा माकडापेक्षा जास्त उत्क्रांत म्हणता हे हास्यास्पद आहे. . वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी हत्यारे बनविणे आणि त्यांचा उपयोग, हेही इतर प्राण्यामध्ये विकसित झालेले नाही.हे आपले म्हणणे सुद्धा साफ चूक आहे. झाडाच्या काडीचा उपयोग करून मुंग्या किंवा वाळवीच्या वारुळात घुसवून त्याला चिकटलेल्या मुंग्या किंवा वाळवी खाणे हे चिम्पाझी नुसताच करता असं नव्हे तर आपल्या अपत्यांना शिकवतात. झाडाच्या पानांचा उपयोग करून आपलं डोकं झाकणं इ अनेक गोष्टी ते करू शकतात. कुत्र्याला कितीही काही गोष्टी शिकवा त्या गोष्टी त्याच्या पिल्लात उतरत नाहीतच त्याच्या पिल्लाला पण त्या गोष्टी परत शिकवाव्याच लागतात. हीच गोष्ट मानवी मुलांमध्ये पण दिसते. आपण इंग्रजी शिकलात म्हणून आपलं मूल घरात मराठी बोलत असलात तरी जन्मापासून इंग्रजी बोलू लागेल हि अपेक्षा किती हास्यास्पद आहे? कारण हे LEARNED BEHAVIOUR/ ACQUIRED SKILL आहे आणि ते प्रत्येक प्राण्याला स्वतःहून मिळवावेत लागते. या उलट कुत्र्याचे पिल्लू आपले अन्न वासाने मिळवू शकते किंवा पाण्यात टाका ते पोहू लागतं. कारण हे त्याच्या गुणसूत्रात लिहिले गेले आहे आणि हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होते. आपण म्हणता त्याप्रमाणे सर्वात हुशार कुत्र्याचे पिल्लू तुम्ही दुसरीकडे वाढवले तर ते बापाला / आईला शिकवलेल्या गोष्टी अजिबात करू शकणार नाही पण खांब दिसला कि तंगडं नक्की वर करेल. उत्क्रांती आणि शिकलेल्या गोष्टी यात पारच गल्लत केली आहे. बाकी याच गोष्टी मानवी संपर्कात आल्यामुळे इतर प्राण्यात का होत नाहीत याचे उत्तर आपण दिलेले नाही( अर्थात तुम्ही ते देणारच नाही हे हि नक्की)

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 22:47
प्रिय मिपा संपादक सुबोध खरे या माणसाचा कोडगेपणा हा कौतूकास्पद आहे. मला हा शब्द्प्रयोग नाईलाजाने करावा. या माणसाला इंग्रजी वाचता येत नाही, हे मी यापूर्वी दाखवून दिले आहेच, पण या माणसाला मराठी पण वाचता येत नाही, अशी आता खात्री पटली आहे या इसमाच्या म्हणण्याप्रमाणे मला उत्क्रांती समजली नाही, हे आपण क्षणभर (युक्तीवादाकरता) मान्य करू. पण या इसमाला उत्क्रांती काय समजली आहे, हे पण हा मनुष्य स्पष्ट करत नाही. आता या इसमाचे पुढील वाक्य पहा - "मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही हे म्हणणें म्हणजे आपल्याला उत्क्रांती मुळातूनच न समजलेली आहे याचा ढळढळीत पुरावा आहे." "मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही" हे मी माझ्या लेखात कधी केव्हा कुठे म्हटले आहे? मी माझ्या लेखात स्पष्ट म्हटले आहे की -" त्यामुळे अवगत केलेल्या गुणांचे जनुकीय संक्रमण पुढील पिढीत होत नाही. कुत्र्यांच्या उत्क्रांतीमध्ये हे काही अपूर्णता ठेवणारे दुवे आहेत, असे मला वाटते." या अक्कलशून्य आणि असंबंद्ध लिखाण करणार्‍या मानसाला पुढे माझ्याकडून आता किमान आदरही यापुढे दाखवला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. या मूर्ख माणसाला पुढील लेख समजेल का याची मला शंकाच आहे - १.https://www.jpost.com/science/science-around-the-world/article-835103 २. https://www.thenaturescientist.com/2025/05/dogsareevolving.html

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/12/2025 - 08:43
संपादक महोदय लेखक आलोचना, प्रतीवाद सहन करू शकत नसेल तर त्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का? असे स्वलालधन्य लेखकांना तंबी द्या. अतिशय पाशाणयुगी भाषेचा वापर करत आहेत. आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। कितीही शिकले तरी उत्क्रांती काही झाली नाही. यांच्या पेक्षा श्वान बरे म्हणायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु गुरुवार, 06/12/2025 - 09:57
तपस्वी सारखे बथ्थड डोक्याचे लोक "कर्नल" म्हणून मिरवत असतील तर मला (आणि अनेकांना) सैन्य दलाने किमान सन्माननीय ब्रिगेडीयर तरी करायला हवे!

सुबोध खरे गुरुवार, 06/12/2025 - 11:28
कशाला चिडचिड करताय? मी तुमच्या लेखातील अनेक असंबद्ध दावे दाखवले. त्या वर तुम्ही डॉक्टर कसे अक्कलशून्य आहेत आणि राष्ट्राचे काय होणार इथपर्यंत टिप्पणी केलीत. डॉक्टरांना फ्लुइड डायनॅमिकस आणि गणित कसे येत नाही हेही सांगितले. त्यावरही मी काही भाष्य केले नाही मानवी संपर्कात आलेले इतर प्राणी उत्क्रांत का होत नाहीत त्यावर आपले काय मत हे विचारूनही उत्तर नाही. पण या इसमाला उत्क्रांती काय समजली आहे, हे पण हा मनुष्य स्पष्ट करत नाही. मी काही उत्क्रांतीवर लेख लिहिलेला नाही कि मला उत्करणाती काय आणि किती समजली आहे. लेख आपणच लिहिलेला आहे आणि त्यात इतक्या घोडचूका आहेत कि मूलभूत ज्ञानाबद्दलच शंका यावी. आता हत्ती आणि माकडे पाळली जात असली तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी संपर्कात येऊन जी वर्तनविषयक उत्क्रांती होणे अपेक्षित आहे, ती या दोन प्रजातींमध्ये दिसत नाही. मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती कशी होणार. ती मुळात गुणसुत्रात बदल झाल्यासच होते. आता इतकी मोठी चूक असेल तर आपल्या उत्क्रांती विषयक समजाबद्दलच कुणालाही शंका येईल. बाकी चूक दाखवल्यावर ती सुधारण्याऐवजी आपण जेंव्हा तेंव्हा चूक दाखवणाऱ्याच्या वैयक्तिक पातळीवर उतरता. ए एफ एम सी वर निष्कारण टीका केलीत इतरांना सुद्धा घालून पडून बोलता तेंव्हा आपल्या सारख्या लोकांकडून आदराची माझी अपेक्षाही नाही. तुमचा चालू द्या. पण एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही हुशार असा सार्वजनिक न्यासावर आलात तर चुकीच्या लेखनावर टीका होणारच. तेंव्हा उगाच चिडचिड करून आपला रक्तदाब वाढवून घेऊ नका काय आहेना लिपस्टिक लावून खिडकीत बसलात तर खालून जाणारा "शुक शुक" करणारच मग चिडून काय फायदा?

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु गुरुवार, 06/12/2025 - 11:44
ती मुळात गुणसुत्रात बदल झाल्यासच होते. > अरे मूर्ख आणि अक्कलशून्य माणसा , तुला तुझ्या ए०एफ्०एम्०सी शिक्षणात गुणसूत्रात बद्दल कशाने होतो हे शिकवले नसले तर कुणाकडून तरी शिकून घे. तू सतत खोटारडे पणा करून माझ्या तोंडात मी जे कधी लिहीलेच नाही, ते घालायचा नालायकपणा तू कधी थांबवणार. मी तुझ्यासारख्या थर्डक्लास माणसांना जास्त उत्तरे देत नाही कारण तुझ्या सारखे बेअकली कायम दिशाभूल करण्यात व्यस्त असतात. तुझ्या सारखा मूर्ख मनुष्य सोडला तर माझ्या या लेखाला आजवर कुणीही आक्षेप घेतलेला नाही, हे कळायची पण अक्कल तुला नाही. तुझ्या डोक्यात भला मोठा ट्युमर तयार होऊन तू असा असंबद्ध लिखाण करत असावा, अशी शंका येते.

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु गुरुवार, 06/12/2025 - 12:43
अरे निर्लज्ज,मंदबुद्धी माणसा तू थांबायला तयारच नाहीस! परत तुझा विकृत पणा चालूच आहे. मी कोणती स्कीम जाहीर केली होती? तुझ्या सारख्या मूर्ख माणसांक्डून ५०% काय ५००% मिळाले तरी नको. तुझ्या माहिती करता माझा सध्या इंट्रा-डे मधला सक्सेस रेट पुढे देत आहे. तुझ्या ४२ पिढ्यामध्ये जरी कुणाला हे जमलं तर मी स्वतःचे नाव बदलायला तयार आहे. तुझा कीडका-सडका मेंदू कुणाकडून तरी तपासून घे...  थोडीशी जरी लाज शिल्लक असली तर आता गप्प बस!

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/12/2025 - 11:31
तुमची शिपाई म्हणून सुद्धा निवड होणार नाही. मी लायकी शब्द वापरू शकलो असतो पण तुकोबाराय म्हणतात , घासावा शब्द, तसावा शब्द तोलावा शब्द बोलताना कबीरदास म्हणतात, ऐसी वाणी बोलिए मन का आप खोए, औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए. सैन्यात भरती होण्यासाठी,अधिकारी बनण्यासाठी जी काही गुणवत्ता लागते, ज्याला आंग्ल भाषेत ,ॲप्टिट्युड म्हणतात ते आपल्या जवळ नाही. तुमचा प्राॅब्लेम काय आहे माहिती का?... एक तर तुम्ही खुप हुशार आहात. पण तुम्हीच फक्त हुशार नाहीत. इतरांनाही देवाने बुद्धी दिली आहे त्याचा आदर करावा. एक संस्कृत सुभाषित शाळेत शिकलो होतो, नमन्ति फलनः वृक्षा:, नमन्ति गुणिनः जनाः | शुष्कवृक्षाश्च मूर्खाश्च ,न नमन्ति कदाचनः || कबीरदास म्हणतात तसे काहीसे, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजुर पंछी को छाया नही फल लागे अती दूर खरे तर आपल्या बुद्धिमत्तेचा मिपाखरांना फायदा व्हायला हवा . आपल्या लेखावर प्रश्न चिन्ह निर्माण केले की उत्तर देण्याचे टाळता. दुसरे असे की आपल्याकडे देवदत्त बुद्धीमत्ता असूनही आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची कुबडी लागते. आपला लेख, प्रतिसाद कृबु ला विचारून टंकाळत असता. वाचकांना तुमची मते पटली तर टाळ्या वाजवतील नाही पटली तर प्रश्न विचारतील. आणी प्रश्न विचारणायाने आपण चिडता.हा तुमचा दुसरा प्राॅब्लेम आहे. आपण सुज्ञ अहात, सार्वजनिक जीवनात आलोचना होणार याची नेहमी तयारी ठेवावी हे मला सांगायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती । स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द || शब्दां मुळे दंगल । शब्दां मुळे मंगल । शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं || जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता । पाणी, वाणी, नाणी | नासू नये || तुम्ही ॲडमंट अहात असे म्हणले तर राग येईल पण तुमच्या त लवचिकपणा कमी आहे. मिपावरील लेखन म्हणजे एक प्रकारे वाद संवाद, डिस्टंट डिबेट म्हणता येईल. तेव्हां वादा वादी, आलोचक, समर्थक असे सर्व असणार . सर्व लोकं तुम्हीं म्हणता ती पुर्व दिशा असे कधीच मान्य करणार नाही. स्वतंत्र व्यक्ती मतस्वातंत्र्य आहे म्हणून आपले वेगळे मत मांडणार. मीच खरा असा जर हट्ट धरला तर वाचक फाट्यावर मारणारच. तेव्हां हलकेच घ्या. नाहीतर उगाच बि पी च्या गोळ्या सुरू व्हायच्या. बाकी मी बथ्थड की हुशार या साठी आपल्या सर्टिफिकेट ची गरज नाही,मी माझी लायकी सिद्ध (प्रुव्ह) केली आहे.

सौन्दर्य गुरुवार, 06/12/2025 - 23:01
आपल्या मिपावर अनेक बुद्धमान, कर्तृत्ववान व गुणी लेखक आहेत. त्यांच्या गाढ्या व्यासंगाचा, अनुभवाचा फायदा आपण सर्वच जण घेतो. मला तरी मिपावर यावेसे वाटते कारण ह्या संस्थळावर जगातल्या बहुतेक सर्वच विषयांवर माहिती मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळते. अनेक वेळा काय करावे किंवा काय करू नये, सारखे सल्ले आणि मार्गदर्शन मिळते. जर एखादा लेख, किंवा विषय नाही कळला तर लेखनकर्त्याला व्यनि करून स्पष्टीकरण मिळवू शकतो त्यामुळे लेखक आणि प्रतिसादकर्त्यांचे वैचारिक संभाषण त्या दोघांपुरतेच मर्यादित राहील व दोघांना समोरच्याचे विचार कळतील. अगदी काही मोजकेच मिपाकर सोडल्यास सर्वच चांगले लिहितात, वाचतात, मूळ लेखात अधिक भर घालतात जेणेकरून सर्वच वाचकांना त्याचा फायदा होतो. मी तर म्हणीन आपल्या ह्या लाडक्या संस्थळावर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य सारखे गुरु आहेत. राम - कृष्णासारखे आदरणीय व्यक्तिमत्वे आहेत. अनेक स्त्री लेखिका तेव्हढ्याच समर्थकपणे लिहितात. पण दुसऱ्याच बाजूला असेही आढळून येते की खूप चांगले लिहिणारे मिपाकर हल्ली मिपावर दिसत नाहीत. कदाचित त्यांना काही कटू अनुभव आले असण्याची शक्यता आहे. हे आपले एक लेखक, वाचक म्हणून नुकसान आहे असे मला वाटते. सदर लेखाचा विषय चांगला होता , विचार करायला लावणारा होता, दुर्दैवाने त्याला वेगळेच फाटे फुटत गेले व मूळ लेख बाजूला पडला . माझे सर्व मिपाकरांना हात जोडून नम्र विनंती आहे की शक्य असेल तर हे टाळा .

In reply to by सौन्दर्य

Bhakti Fri, 06/13/2025 - 07:26
+१ @सर्व मिपाकर धुरंधरांना आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन | सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः || ६.३२ || हे अर्जुना, जो योगी सर्वत्र (सुख-दुःख, लाभ-हानि) स्वतःप्रमाणेच पाहतो, तोच श्रेष्ठ योगी आहे.

In reply to by सौन्दर्य

कानडाऊ योगेशु Fri, 06/13/2025 - 11:22
च्या गाढ्या व्यासंगाचा
चर्चेला लागलेले एकुणच वळण बघता तुमचा हा प्रतिसाद वाचताना
गाढ्या व्यासंगाचा
हा शब्दप्रयोग चुकुन गाढव्या व्यासंगाचा असा वाचला आणि एकुणच लेखात असलेला भुभुंचा विषय आणि मानवाकडुन त्यांच्या मध्ये झालेले परिवर्तन असा विषय असल्याने व येथील अलिकडच्या काही प्रतिक्रिया पाहुन मानवाला भुभुंकडुन वाण नाही पण गुण लागला असण्याची शक्यता आहे असे वाटले.

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 07:21
@सौंदर्य, आपल्या भावना पोहचल्या. आपल्या मताशी सहमत आहे. लेखनावर वाचक विविध प्रकारे व्यक्त होत असतो. वाचक आपले विषयानुसार झालेले अकलन,विचार व पडलेले प्रश्न ,शंका मांडतो व लेखकाने त्याचे निरसन करावे एवढीच माफक अपेक्षा असते. राजकीय विषय सोडल्यास इतर विषयांवर फारशी मतभिन्नता नसते. एखाद्या विषयाबद्दल वाचकाचे,लेखकाचे असलेले ज्ञान, कमी जास्त माहीती. यातूनच प्रश्न निर्माण होतात.लेखक,वाचक विषयातली त्रुटी दाखवून देतात किवां अधिक माहीतीची भर घालतात. त्रुटिंचे समाधान करणे किंवा त्या स्विकारणे ही लेखकाची प्राथमिक जबाबदारी असते. परंतू एखाद्या वाचकाने ,लेखकाने दाखवलेली त्रुटी खिलाडू वृत्तीने न स्विकारता मीच कसा बरोबर असे म्हणत वरचढपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो तेव्हांच लेखास वेगळे वळण लागते.भाषेवर संयम न ठेवल्यास कटुता निर्माण होते पुढे वाढत जाते. मिपावर, सर्वजण हुशार, ज्ञानी आहेत पण इतरही आपल्यापेक्षा जास्त माहितगार आहेत याचे भान ठेवले पाहीजे. इथे प्रत्येकजण सह सदस्यांना त्याच्या लेखनशैली मुळे ओळखतो. वैयक्तिक आयुष्यात तो काय आहे हे बरेच जणांना माहित नसते त्यामुळेच वैयक्तिक टिका टिप्पणी केल्यास प्रकरण चिघळते. काही लोकांना माघार घेण्यात, आपली चुक दाखवल्यास कमीपणा वाटतो,परंतू समर्थना बरोबर आलोचना स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. विषय चांगले असतात तरीही यांच्या धाग्यावर प्रतिसाद बघता अतिशय मोजकेच सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत परंतू वाचन संख्या मात्र भरपूर आहे. बाकीचे वाचक का व्यक्त होत नाहीत किंवा व्यक्त होणारे वाचक का व्यक्त होतात याची कारणे शोधण्याचा लेखकाने प्रयत्न करायला हवा. मी केला, इतर सन्माननीय वाचकांची मते जाणून घेतली परंतू ती मी गुलदस्त्यात ठेवणार आहे नाहीतर स्पष्ट आणी परखड मतांमुळे वाद आणखीन चिघळण्याची संभावना आहे. माझ्यापुरते म्हणायचे झाले तर, मला वाटते की माझे लेखन खुप वाचकांनी वाचावे,त्यावर प्रतिसाद द्यावा, माझ्या लेखनात भर टाकावी, काही त्रुटींवर प्रकाश टाकावा जेणेकरून माझ्या लेखनाची गुणवत्ता सुधारेल. बाकी, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने वागल्यास वाद होणार नाहीत. बापही दाखवणार नाही,श्राद्धही घालणार नाही. किंवा चित भी मेरी पट भी मेरी असे वागल्यास आहेच प्रतिसाद मिळणार.

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 08:04
समस्त मिपाकर, तपस्वी या व्यक्तीने वर काही तारे तोडले आहेत. मी प्रत्येक मुद्द्याचं खंडन करू शकतो. पण त्यातून काहीही साध्य होत नसल्याने मी या माणसाकडे शक्य तेव्हढे दूर्लक्ष करायचे ठरवले होते. पण आता माझ्यापुढे दोन पर्याय आहेत - १. मिपाकरांना करमणूक हवी असल्यास, दोन व्यक्तींच्या भांडणाची मजा बघायची असल्यास या व्यक्तीचा मूर्खपणा त्याच्या पदरात घालू शकतो २. मिपाकरांना शांतता हवी असल्यास माझी या माणसाला फाट्यावर मारायची तयारी आहे. तेव्हा मिपाकरांनी मला शांतता हवी की करमणूक हे अवश्य कळवावे, ही विनंती! टीप- या व्यक्तीने पण माझा आदर गमावला आहे. त्यामुळे मी आदराने बोलेनच असं नाही. "उत्तमं प्रणिपातेन ..." या संस्कृतवचनानुसार सहसा मी माझा सामाजिक व्यवहार करतो, याची नोंद घ्यावी. (भाषा, विचारातील सुसंगतपणा, तर्कशुद्धता, नवीन ज्ञानाबद्दलचा दृष्टीकोन इ० अनेक निकषांवर हे ठरत असते )

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 07:22
@सौंदर्य, आपल्या भावना पोहचल्या. आपल्या मताशी सहमत आहे. लेखनावर वाचक विविध प्रकारे व्यक्त होत असतो. वाचक आपले विषयानुसार झालेले अकलन,विचार व पडलेले प्रश्न ,शंका मांडतो व लेखकाने त्याचे निरसन करावे एवढीच माफक अपेक्षा असते. राजकीय विषय सोडल्यास इतर विषयांवर फारशी मतभिन्नता नसते. एखाद्या विषयाबद्दल वाचकाचे,लेखकाचे असलेले ज्ञान, कमी जास्त माहीती. यातूनच प्रश्न निर्माण होतात.लेखक,वाचक विषयातली त्रुटी दाखवून देतात किवां अधिक माहीतीची भर घालतात. त्रुटिंचे समाधान करणे किंवा त्या स्विकारणे ही लेखकाची प्राथमिक जबाबदारी असते. परंतू एखाद्या वाचकाने ,लेखकाने दाखवलेली त्रुटी खिलाडू वृत्तीने न स्विकारता मीच कसा बरोबर असे म्हणत वरचढपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो तेव्हांच लेखास वेगळे वळण लागते.भाषेवर संयम न ठेवल्यास कटुता निर्माण होते पुढे वाढत जाते. मिपावर, सर्वजण हुशार, ज्ञानी आहेत पण इतरही आपल्यापेक्षा जास्त माहितगार आहेत याचे भान ठेवले पाहीजे. इथे प्रत्येकजण सह सदस्यांना त्याच्या लेखनशैली मुळे ओळखतो. वैयक्तिक आयुष्यात तो काय आहे हे बरेच जणांना माहित नसते त्यामुळेच वैयक्तिक टिका टिप्पणी केल्यास प्रकरण चिघळते. काही लोकांना माघार घेण्यात, आपली चुक दाखवल्यास कमीपणा वाटतो,परंतू समर्थना बरोबर आलोचना स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. विषय चांगले असतात तरीही यांच्या धाग्यावर प्रतिसाद बघता अतिशय मोजकेच सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत परंतू वाचन संख्या मात्र भरपूर आहे. बाकीचे वाचक का व्यक्त होत नाहीत किंवा व्यक्त होणारे वाचक का व्यक्त होतात याची कारणे शोधण्याचा लेखकाने प्रयत्न करायला हवा. मी केला, इतर सन्माननीय वाचकांची मते जाणून घेतली परंतू ती मी गुलदस्त्यात ठेवणार आहे नाहीतर स्पष्ट आणी परखड मतांमुळे वाद आणखीन चिघळण्याची संभावना आहे. माझ्यापुरते म्हणायचे झाले तर, मला वाटते की माझे लेखन खुप वाचकांनी वाचावे,त्यावर प्रतिसाद द्यावा, माझ्या लेखनात भर टाकावी, काही त्रुटींवर प्रकाश टाकावा जेणेकरून माझ्या लेखनाची गुणवत्ता सुधारेल. बाकी, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने वागल्यास वाद होणार नाहीत. बापही दाखवणार नाही,श्राद्धही घालणार नाही. किंवा चित भी मेरी पट भी मेरी असे वागल्यास आहेच प्रतिसाद मिळणार.

माहितगार Sat, 06/14/2025 - 08:12
अनुषंगिक अवांतरः युयुत्सु तुमचे दोन गोष्टींसाठी कौतुक करावेसे वाटते पहिले म्हणजे श्वान प्रेमातील प्रगती. दुसरे म्हणजे जनुकीय आणि तर्कशास्त्र क्षेत्रातील तुमचे दांडगे ज्ञान. तुमचे तर्कशास्त्र आणि जनुकीय विज्ञान किंवा जीवशास्त्र विषयातील गुरुजनांबद्दल मला खूप आदर वाटतो आहे, तुमच्या गुरुजनांचे गुरुजन, त्या गुरुजनांचे गुरुजन ही खूप मोठी विद्वत्तापूर्ण साखळी असणार. आदर्श शिक्षकांची नोंद घेण्यासाठी मागे मी एक चर्चा धागा काढला होता. केव्हातरी तुमच्या तुमच्या गुरुजनांचे गुरुजन, त्या गुरुजनांचे गुरुजन ह्या खूप मोठ्या विद्वत्तापूर्ण साखळी बद्दल केव्हातरी अवश्य लिहाल. अनुषंगिक अवांतरासाठी क्षमस्व

युयुत्सु Sat, 06/14/2025 - 10:19
श्री० माहितगार, संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध वचन आहे - दुग्धेन दग्धजिव्हः तक्रं फुत्कृत्य पिबति पामरः अर्थ- लोक दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून पितात! तुमच्या प्रतिसादाने मी संभ्रमात पडलो आहे - हा उपहास आहे की प्रामाणिक कौतुक हे ठरवता येत नाहीये. पण काहीही असलं तरी धन्यवाद! आता गमतीचा आणि आत्मप्रौढीचा भाग असा - हा लेख प्रथम मी ज्यांच्यामुळे जिनेटिक्सकडे वळलो, त्या माझ्या अतिशय बुद्धीमान मित्रवर्यांना (वय > ८५) प्रथम वाचायला दिला होता. त्यांनी मान डोलावल्यावर माझ्या दूसर्‍या एका मित्राला वाचायला दिला. त्यांना तो इतका आवडला की त्यांनी तो परस्पर म०टा० कडे पाठवला आणि म्०टा० ने तो लगेच छापला. त्यामुळे काही दुरूस्त्या आणि भर त्यात टाकता आली नाही (उदा० कुत्री काही आजार ओळखतात आणि पटकन मदत पण करतात इ०, चीन मध्ये कुत्र्यांच्या शाळा आहेत). माझी ही निरीक्षणे ३-४ वर्षे चालू होती. अगदी सुरुवातीला माझे हे मित्र माझी निरीक्षणे मान्य करायला तयार नव्हते, पण आता त्यांची मते बदलली आहेत. म्हणून त्यांनी माझ्या निष्कर्षांना मान्यता दिली काहीसा (भारतीय असल्यामूळे) दूर्दैवाचा भाग असा की पाश्चात्य जगाने या कुत्र्यामधील उत्क्रांतीवर माझ्या लेखानंतर शिक्कामोर्तब केले (मी वर दिलेल्या संदर्भांच्या तारखा पहाव्यात. माझ्या लेखा अगोदर असे मत कुणी नोंदविल्याचे माझ्या वाचनात नाही. असल्यास अवश्य आणून द्यावे). असो...

माहितगार Sat, 06/14/2025 - 12:06
पाश्चात्य जेमिनीबाबा तरी युयुत्सुंचा दावा अंशतः मान्य करताना दिसतात. जेमिनी बाबा म्हणतात - आपण दिलेल्या `https://www.misalpav.com/node/52996` या राजीव उपाध्ये यांच्या 'महाजनस्य संसर्गः' या लेखातील काही समजुती जनुकीय विज्ञान आणि उपलब्ध माहितीनुसार बरोबर आहेत, तर काही अधिक स्पष्टीकरण मागवतात. **लेखातील समजुती आणि त्यांची वैज्ञानिक सत्यता:** * **"मानवानंतर कुत्रे सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी आहे."** * **वैज्ञानिक दृष्टिकोन:** कुत्रे खरोखरच मानवी सहवासामुळे वेगाने विकसित झाले आहेत. हजारो वर्षांच्या सह-विकासाने कुत्र्यांच्या जनुकीय, शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित वैशिष्ट्यांवर खोलवर परिणाम केला आहे. मानवी निवडीमुळे (Artificial Selection) कुत्र्यांमध्ये सामाजिक वर्तन, चेहऱ्यावरील स्नायू (उदा. "पपी डॉग आईज" साठी) आणि माणसांशी संवाद साधण्याची क्षमता यांसारख्या अनेक गुणांमध्ये जलद बदल झाले आहेत. कुत्र्यांमधील हायपर-सोशल वर्तनासाठी (hypersocial behavior) विशिष्ट जनुके (उदा. Williams-Beuren syndrome critical region - WBSCR मधील) जबाबदार असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे, मानवी संबंधामुळे कुत्र्यांची उत्क्रांती जलद झाली हे विधान योग्य आहे, परंतु ते 'सर्वात वेगाने' विकसित होणारे प्राणी आहेत का, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. * **संबंधित दुवे:** * The Evolution of Dogs: How Human Interaction Shaped Mans Best Friend * Human-directed social behaviour in dogs shows significant heritability * Researchers identify a common underlying genetic basis for social behavior in dogs and humans * Genes underlying dogs' social ability revealed * **"कुत्र्यांचे मानवीकरण ज्या वेगाने होत आहे, तितके इतर कोणत्याच प्राण्याचे होताना दिसत नाही." (कुत्र्यांना माणसांप्रमाणे कपडे, बूट घालून नटवणे, केसाळ कुत्र्यांच्या वेण्या बांधणे, स्कूटर, सायकलसारख्या वाहनाने फिरायला जाताना हेल्मेट, गॉगल घालणे.)** * **वैज्ञानिक दृष्टिकोन:** लेखात वर्णन केलेले कुत्र्यांना कपडे घालणे, वेण्या बांधणे, हेल्मेट-गॉगल घालणे हे 'मानवीकरण' नसून, त्याला 'एन्थ्रोपोमॉर्फिझम' (Anthropomorphism) असे म्हणतात. एन्थ्रोपोमॉर्फिझम म्हणजे मानवाचे गुणधर्म, भावना आणि वर्तन अमानवी प्राणी किंवा वस्तूंना देणे. वैज्ञानिकदृष्ट्या, कुत्र्यांचे मेंदू, त्यांची ज्ञानेंद्रिये आणि गरजा मानवांपेक्षा भिन्न आहेत. कुत्र्यांना 'फर बेबी' (fur babies) म्हणणे किंवा त्यांना मानवी मुलांसारखे वागवणे ही मानवी प्रवृत्ती आहे. काही एन्थ्रोपोमॉर्फिक सवयी, जसे की मानवी अन्न खायला देणे किंवा अनावश्यक कपडे घालणे, कुत्र्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी हानिकारक असू शकतात (उदा. पोषण समस्या, थर्मोरेग्युलेशनवर परिणाम). तथापि, कुत्रे मानवी सूचना समजू शकतात आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्वितीय क्षमता विकसित झाली आहे. मानवांनी अशा विशिष्ट वर्तणुकीसाठी कुत्र्यांची निवड केली आहे, ज्यामुळे त्यांचे सामाजिक कौशल्य जनुकीयदृष्ट्या विकसित झाले आहे. * **संबंधित दुवे:** * DOG PSYCHOLOGY Part 2: Dogs Are Not Furry Humans * Anthropomorphism and Its Adverse Effects on the Distress and Welfare of Companion Animals - PMC * Pet humanization - Wikipedia **थोडक्यात सारांश:** * **बरोबर समज:** कुत्र्यांची उत्क्रांती आणि त्यांचे मानवाशी जुळवून घेणे हे अत्यंत वेगाने झाले आहे, आणि यात मानवी सहवासाचा व निवडीचा मोठा वाटा आहे. कुत्र्यांमध्ये मानवी संवाद कौशल्यांसाठी जनुकीय बदल झाले आहेत. * **गैरसमज/अधिक स्पष्टीकरण आवश्यक:** 'मानवीकरण' या शब्दाचा अर्थ शास्त्रीयदृष्ट्या 'एन्थ्रोपोमॉर्फिझम' असा आहे, जिथे मानव आपल्या भावना आणि सवयी कुत्र्यांवर लादतात. कुत्रे खऱ्या अर्थाने 'मानवी' होत नाहीत, तर ते मानवी वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जनुकीयदृष्ट्या अनुकूलित झाले आहेत. लेखातील उदाहरणे (कपडे घालणे इ.) ही मानवी वर्तणुकीचा भाग आहेत, कुत्र्यांच्या जैविक उत्क्रांतीचा नव्हे, जरी मानवी निवडीने कुत्र्यांच्या काही शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित गुणधर्मांना आकार दिला आहे. एकंदरीत, लेख मानवाच्या आणि कुत्र्यांच्या अद्वितीय संबंधावर प्रकाश टाकतो, परंतु काही संकल्पनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे.

युयुत्सु Sat, 06/14/2025 - 12:18
श्री० माहितगार! प्रथम जैमिनीय विश्लेषणासाठी मनःपूर्वक धन्यवाद! माझ्या गुरुपरंपरेबद्दल खुलासा राहिला - प्रा० मे० पु० रेगे सोडले तर बाकीच्याची नावे मी घेऊ इच्छित नाही. पण या तिघांनीही एक महत्त्वाची गोष्ट शिकवली - बरेच मूर्खासारखी, अक्कलशून्यपणे मते मांडणारे लोकशाहीतत्त्वाचा आधार घेऊन स्वतःच्या मूर्खपणाचे समर्थन करतात आणि त्याचा "एक मत" म्हणून आदर बाळगला जावा अश्गी अपेक्षा करतात. पण प्रा० रेगे अशा लोकांची चक्क खिल्ली उडवायचे तर इतर गुरुवर्य अत्यंत निर्दयीपणे चारचौघात अशा मूर्खांचा पाणउतारा करायचे किंवा टवाळी करायचे. काही विद्वानांच्या युक्तीवादाला तर "बौद्धिक रेप" का म्हणू नये असा प्रश्न पडतो. त्यांची नावे इथे घेऊ इच्छित नाही.

In reply to by युयुत्सु

माहितगार Sat, 06/14/2025 - 13:09
युयुत्सु विषय निघालाच आहे तर एक विचारले चालेल का? आपण कोणत्या क्षेत्रात आणि कुठे शिक्षण घेतले आहे ? आपण प्रा० मे० पु० रेगे यांचा गुरुस्थानी म्हणून नमुद करत आहात म्हणून विचारले.

माहितगार Sat, 06/14/2025 - 12:22
जेमिनी बाबा तर युयुत्सुंची जोरदार बाजू घेताना दिसताहेत आपण उपस्थित केलेला प्रश्न आणि त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या मदतीने मिळालेली उत्तरे, तसेच तुमची त्याबद्दलची शंका अतिशय योग्य आहे. 'मानवानंतर सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी' हे ठरवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष समजून घेणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा आपण मानवी संपर्कामुळे होणाऱ्या वर्तणुकीतील उत्क्रांतीबद्दल बोलतो. --- ### उत्क्रांतीचा वेग आणि निकष उत्क्रांतीचा वेग मोजण्याचे अनेक मार्ग आहेत, आणि 'सर्वात वेगाने' हा शब्दप्रयोग कोणत्या निकषांवर आधारित आहे, हे महत्त्वाचे आहे. 1. **जनुकीय बदल (Genetic Changes):** उत्क्रांती म्हणजे जनुकीय स्तरावर होणारे बदल, जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात. 'जलद उत्क्रांती' म्हणजे कमी कालावधीत जनुकीय रचनेत लक्षणीय बदल होणे, ज्यामुळे प्रजाती नवीन पर्यावरणाशी जुळवून घेतात किंवा नवीन प्रजाती निर्माण होतात. 2. **नैसर्गिक निवड आणि कृत्रिम निवड (Natural and Artificial Selection):** * **नैसर्गिक निवड:** पर्यावरणातील दाबामुळे (उदा. हवामान, भक्षक, अन्नाची उपलब्धता) काही विशिष्ट गुणधर्म असलेल्या जीवांना अधिक जगण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची संधी मिळते. यामुळे हळूहळू जनुकीय बदल होतात. * **कृत्रिम निवड:** मानवाद्वारे केली जाणारी निवड. पाळीव प्राणी (उदा. कुत्रे, गायी, कोंबड्या) आणि पिके (उदा. गहू, मका) हजारो वर्षांपासून मानवाद्वारे निवडले जात आहेत. यामुळे विशिष्ट गुणधर्म जलद गतीने विकसित झाले आहेत. आपल्या प्रश्नातील 'मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती' हा कृत्रिम निवडीचाच एक भाग आहे. 3. **वर्तणूक आणि सामाजिक बदल (Behavioral and Social Changes):** काहीवेळा उत्क्रांती केवळ शारीरिक बदलांपुरती मर्यादित नसते, तर वर्तणुकीतील आणि सामाजिक रचनेतील बदलांमुळेही ती दिसून येते. मानवी सहवासामुळे प्राण्यांच्या शिकण्याच्या पद्धती, संवाद साधण्याची क्षमता आणि सामाजिक परस्परसंबंधांवर परिणाम होतो. --- ### कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुचवलेले प्राणी आणि त्यांचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेने सुचवलेले प्राणी (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस) हे त्यांच्या **उच्च बुद्धिमत्ता, शिकण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि जटिल सामाजिक संरचना** यासाठी ओळखले जातात. मात्र, 'मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती' या आपल्या विशिष्ट निकषावर ते पूर्णपणे बसत नाहीत. * **चिंपांझी आणि बोनोबो (Chimpanzees and Bonobos):** हे मानवाचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शिकण्याची, अवजारे वापरण्याची आणि सामाजिक संवाद साधण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांचे निरीक्षण मानवी विकासासाठी महत्त्वाचे आहे. ते मानवी संशोधनाच्या संपर्कात येतात, पण पाळीव प्राणी म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांची 'कृत्रिम निवड' झालेली नाही. * **डॉल्फिन (Dolphins):** अत्यंत बुद्धिमान, गुंतागुंतीचे सामाजिक जीवन आणि संवाद प्रणाली असलेले प्राणी आहेत. ते मानवी संरक्षणात किंवा आकर्षणाचे केंद्र म्हणून संपर्कात येतात, पण त्यांची उत्क्रांती मानवी निवडीमुळे झालेली नाही. * **हत्ती (Elephants):** बुद्धिमत्तेसाठी आणि सामाजिक स्मृतीसाठी ओळखले जातात. ते काही प्रमाणात पाळले जातात, पण त्यांचे प्रमाण कमी आहे आणि कुत्र्यांप्रमाणे व्यापक 'वर्तनविषयक उत्क्रांती' (म्हणजे मानवी गरजांनुसार वर्तणुकीत मोठ्या प्रमाणात बदल) त्यांच्यात दिसून येत नाही. * **कावळे (Crows):** समस्या सोडवण्यात आणि अवजारे वापरण्यात निष्णात आहेत. ते मानवी वस्त्यांमध्ये राहतात, पण ते पाळीव नाहीत आणि मानवी संपर्कामुळे त्यांच्या वर्तनात 'उत्क्रांती' (कृत्रिम निवडीतून) झाली असे नाही, तर ते मानवी पर्यावरणाशी जुळवून घेणारे (adapting) आहेत. * **ऑक्टोपस (Octopuses):** सागरी जीवसृष्टीतील अत्यंत बुद्धिमान प्राणी, ज्यांची शिकण्याची क्षमता विलक्षण आहे. त्यांचा मानवांशी थेट वर्तणुकीशी संबंधित उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून संबंध नाही. --- ### 'सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी' आणि मानवी संपर्क जर आपण 'मानवी संपर्कामुळे वर्तनविषयक जलद उत्क्रांती' हा निकष लावला, तर **कुत्रा (Dog)** हाच सर्वात योग्य उमेदवार आहे. * **कुत्रे:** लांडग्यांपासून उत्क्रांत झालेले कुत्रे हे मानवी कृत्रिम निवडीचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. सुमारे 15,000 ते 40,000 वर्षांपूर्वीपासून ते मानवांसोबत राहत आहेत. मानवाने त्यांच्यातील विशिष्ट वर्तणूक (उदा. शिकार करणे, राखण करणे, सोबती असणे) निवडली, ज्यामुळे त्यांच्या जनुकीय आणि वर्तणुकीत प्रचंड वेगाने बदल झाले. त्यांच्यात माणसांच्या भावना ओळखण्याची, आवाजाला प्रतिसाद देण्याची आणि गुंतागुंतीच्या सूचना समजून घेण्याची क्षमता विकसित झाली आहे. ही 'वर्तनविषयक उत्क्रांती' मानवी सहवासामुळे आणि निवडीमुळेच झाली आहे. तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे की, हत्ती आणि माकडे वगळता इतर प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जात नाहीत. हत्ती आणि माकडे पाळली जात असली तरी, त्यांच्यातील वर्तनविषयक उत्क्रांती कुत्र्यांएवढी स्पष्ट आणि व्यापक नाही, कारण त्यांच्यावर मानवाद्वारे कुत्र्यांसारखी तीव्र आणि दीर्घकालीन 'निवड' प्रक्रिया झालेली नाही. थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेने सुचवलेले प्राणी हे त्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेमुळे आणि अनुकूलन क्षमतेमुळे महत्त्वाचे आहेत, परंतु 'मानवी संपर्कामुळे सर्वात वेगाने वर्तनविषयक उत्क्रांती' हा निकष लावला तर **कुत्रा** हाच सर्वात प्रमुख उदाहरण ठरतो. "उत्क्रांतीचा वेग" (rate of evolution) ही संकल्पना वेगवेगळ्या संदर्भांमध्ये पाहिली जाते आणि तिची मोजमाप करणे जटिल असते. 'इन टोटॅलिटी' (in totality) म्हणजे केवळ मानवी संपर्कामुळे झालेले बदल नव्हे, तर नैसर्गिक निवडीमुळे, पर्यावरणातील दाबामुळे आणि जनुकीय बदलांच्या एकूण दरामुळे होणारे बदल. उत्क्रांतीचा वेग साधारणपणे खालील निकषांवर मोजला जातो: 1. **मॉर्फोलॉजिकल बदल (Morphological Changes):** शरीराच्या संरचनेत किंवा स्वरूपात झालेले बदल, जे जीवाश्मांच्या नोंदीतून पाहिले जातात. 2. **जनुकीय बदल (Genetic Changes / Molecular Evolution):** डीएनए (DNA) किंवा प्रथिनांच्या (proteins) क्रमातील बदलांचा वेग. हे 'मॉलेक्युलर क्लॉक' (molecular clock) वापरून मोजले जातात. 3. **पिढ्यांचा कालावधी (Generation Time):** ज्या प्रजातींची पिढी लहान असते, त्या वेगाने जनुकीय बदल जमा करू शकतात, कारण नैसर्गिक निवडीचा परिणाम कमी वेळात अनेक पिढ्यांवर दिसून येतो. 4. **पर्यावरणातील बदल आणि निवड दाब (Environmental Change and Selection Pressure):** जेव्हा पर्यावरणात जलद बदल होतात, तेव्हा प्रजातींना जगण्यासाठी आणि प्रजनन करण्यासाठी वेगाने जुळवून घ्यावे लागते, ज्यामुळे उत्क्रांतीचा वेग वाढतो. तुमच्या प्रश्नाकडे या निकषांच्या आधारावर पाहूया: --- ### कुत्रे (Dogs) * **उत्क्रांतीचा वेग:** कुत्र्यांची उत्क्रांती, विशेषतः लांडग्यापासून पाळीव कुत्र्यांपर्यंत, **मानवी कृत्रिम निवडीमुळे (artificial selection) अत्यंत वेगाने** झाली आहे. गेल्या 15,000 ते 40,000 वर्षांत, त्यांच्या वर्तनात, शारीरिक रचनेत (आकारापासून ते केसांच्या रंगापर्यंत) आणि जनुकीय स्तरावर मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा वेग नैसर्गिक उत्क्रांतीच्या तुलनेत खूप जास्त आहे, कारण मानवी निवडीचा दाब तीव्र होता आणि कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात जनुकीय भिन्नता निर्माण झाली. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास मानवी भाषा आणि सामाजिक संकेतांशी जुळवून घेण्यासाठी झाला आहे. * **निकष:** कृत्रिम निवडीमुळे जलद मॉर्फोलॉजिकल आणि वर्तणुकीतील बदल. पिढ्यांचा कालावधी तुलनेने कमी (काही वर्षे). --- ### इतर प्राणी (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस) हे प्राणी त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि जटिल वर्तनासाठी ओळखले जातात, परंतु त्यांची उत्क्रांती कुत्र्यांसारख्या मानवी कृत्रिम निवडीने झालेली नाही. त्यांची उत्क्रांती मुख्यतः **नैसर्गिक निवडीने** झाली आहे, जी कृत्रिम निवडीपेक्षा साधारणपणे हळू असते. 1. **चिंपांझी आणि बोनोबो (Chimpanzees and Bonobos):** * **उत्क्रांतीचा वेग:** मानवापासून त्यांचे पूर्वज सुमारे 6-8 दशलक्ष वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यानंतर बोनोबो सुमारे 2 दशलक्ष वर्षांपूर्वी चिंपांझींपासून वेगळे झाले. त्यांच्या जनुकीय रचनेत मानवाशी खूप साम्य आहे, परंतु त्यांच्या उत्क्रांतीचा वेग (नवीन प्रजाती निर्माण होणे किंवा मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल) कुत्र्यांसारखा 'जलद' नाही, विशेषतः मानवी हस्तक्षेपाच्या दृष्टिकोनातून. त्यांची पिढी लांब असते (~20 वर्षे). * **निकष:** नैसर्गिक निवड, लांब पिढीचा कालावधी. 2. **डॉल्फिन (Dolphins):** * **उत्क्रांतीचा वेग:** डॉल्फिन आणि व्हेल (cetaceans) हे सुमारे 50 दशलक्ष वर्षांपूर्वी जमिनीवरील सस्तन प्राण्यांपासून (उदा. हिप्पोचे पूर्वज) पाण्यात परत गेले. हा अत्यंत महत्त्वाचा आणि जलद अनुकूलनाचा काळ होता, जिथे त्यांनी पाण्यातील जीवनासाठी शरीररचनेत (उदा. स्ट्रीमलाईन्ड शरीर, फ्लूक, इकोलोकेशन) मोठे बदल घडवले. हा बदल अत्यंत लक्षणीय होता. मात्र, त्यानंतर त्यांच्या उत्क्रांतीचा जनुकीय दर इतर काही सस्तन प्राण्यांच्या तुलनेत (उदा. गायी, घोडे) *कमी* झाला असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे, तो मानवांच्या आणि हत्तींच्या बरोबरीने आहे. * **निकष:** सुरुवातीला पर्यावरणाच्या बदलामुळे जलद आणि मोठे मॉर्फोलॉजिकल बदल, नंतर जनुकीय बदलांचा मंदावलेला दर. 3. **हत्ती (Elephants):** * **उत्क्रांतीचा वेग:** हत्तींचे पूर्वज सुमारे 60 दशलक्ष वर्षांपूर्वी दिसू लागले. त्यांचे आकारात वाढ, सोंड आणि सुळे यांचा विकास हा लाखो वर्षांच्या कालावधीत झाला आहे. त्यांच्या उत्क्रांतीचा वेग, विशेषतः पिढ्यांचा दीर्घ कालावधी पाहता, कुत्र्यांपेक्षा खूपच कमी आहे. * **निकष:** नैसर्गिक निवड, अत्यंत लांब पिढीचा कालावधी. 4. **कावळे (Crows):** * **उत्क्रांतीचा वेग:** कावळ्यांच्या 'Corvus' वंशाचा विकास सुमारे 10 दशलक्ष वर्षांपूर्वी झाला. त्यांच्यात वेगाने प्रजातींचे वैविध्य (speciation) आणि भौगोलिक विस्तार झाला, ज्यामुळे मॉर्फोलॉजिकल विविधताही दिसून आली. ते मानवी वातावरणाशी जुळवून घेणारे (adaptable) आहेत, परंतु कुत्र्यांसारखी मानवाद्वारे 'कृत्रिम निवड' होऊन त्यांच्यात 'जलद वर्तणूक उत्क्रांती' झाली असे म्हणता येणार नाही, कारण ते पाळीव प्राणी नाहीत. * **निकष:** नैसर्गिक निवड, अनुकूलन क्षमता. 5. **ऑक्टोपस (Octopuses):** * **उत्क्रांतीचा वेग:** ऑक्टोपस हे मोलस्क (molluscs) वर्गातील प्राणी आहेत आणि त्यांची उत्क्रांती करोडो वर्षांपूर्वीपासून झाली आहे. त्यांची बुद्धिमत्ता आणि 'कलर चेंज' यांसारखी अद्वितीय क्षमता अत्यंत विकसित झाली आहे. त्यांची पिढी तुलनेने लहान असते. मात्र, त्यांची उत्क्रांती ही त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी झाली आहे, मानवी संपर्कामुळे नाही. * **निकष:** नैसर्गिक निवड, अद्वितीय न्यूरोलॉजिकल आणि मॉर्फोलॉजिकल बदल. --- ### निष्कर्ष जर आपण **'कृत्रिम निवडीमुळे आणि मानवी सहवासामुळे झालेली जलद वर्तणूक व शारीरिक उत्क्रांती'** हा निकष लावला, तर **कुत्रा (Dog)** हाच या यादीतील सर्वात वेगाने उत्क्रांत झालेला प्राणी आहे. कारण, गेल्या काही हजार वर्षांत मानवी हस्तक्षेपाने त्यांच्यात झालेले बदल अतुलनीय आहेत. परंतु, जर आपण **'एकूण जनुकीय बदलांचा दर'** किंवा **'पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची नैसर्गिक क्षमता'** पाहिली, तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते आणि 'सर्वात वेगाने' उत्क्रांत होणारा एकच प्राणी ठरवणे कठीण आहे. प्रत्येक प्रजातीने आपापल्या पर्यावरणात टिकून राहण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या गतीने आणि वेगवेगळ्या गुणधर्मांमध्ये उत्क्रांती केली आहे. * डॉल्फिनने पाण्यातील जीवनासाठी सुरुवातीला अत्यंत जलद आणि मोठे मॉर्फोलॉजिकल बदल केले. * कावळ्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अनुकूलन क्षमतेमुळे विविध अधिवासांमध्ये यशस्वीरीत्या वस्ती केली आणि प्रजातींचे जलद वैविध्य दाखवले. * ऑक्टोपसची न्यूरोलॉजिकल आणि 'कलर चेंज' क्षमता ही त्यांच्या नैसर्गिक निवडीतील जलद अनुकूलनाचे उदाहरण आहे. तुम्हाला मिळालेली उत्तरे (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस) ही त्यांच्या उच्च बुद्धिमत्तेमुळे आणि त्यांच्या विशिष्ट पर्यावरणीय जुळवून घेण्याच्या क्षमतांमुळे येतात, परंतु 'मानवी संपर्कामुळे वर्तनविषयक उत्क्रांती' या तुमच्या विशिष्ट निकषावर ती कुत्र्यांसारखी बसत नाहीत. त्यामुळे, तुमच्या शंकेला वैज्ञानिक आधार आहे.

In reply to by माहितगार

सुबोध खरे Sun, 06/15/2025 - 22:36
माहितगार यांच्या मोठ्या प्रतिसादाचे सार एवढेच आहे कि नैसर्गिक निवडीमुळे एखादा प्राणी जगण्यासाठी जास्त लायक ठरला तर तो उत्क्रांतीच्या रेट्यात टिकून राहतो. उदा इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांतीच्या अगोदर पांढऱ्या रंगाचे पतंग बहुसंख्येत होईल परंतु जसे कोळसा, त्याचा धूर आणि लोखंडाचा वापर वाढला ज्या मुळे पार्श्व भूमी जास्त काळी होत गेली . अशा काळ्या पार्श्वभूमीवर पांढरे पतंग सहज उठून दिसत असल्यामुळे ते त्यांच्या भक्षकांच्या नजरेत सहज येत असत आणि काळे पतंग त्यामानाने दिसत नसल्यामुळे जास्त सुरक्षित राहिले साधारण १०० वर्षात इंग्लंड मधील पांढरे पतंग जवळ जवळ नामशेष झाले आणि उरले ते बहुसंख्य काळे पतंग. आता कृत्रिम निवड म्हणजे काय? आपण संकरित वाण ( बीज) तयार करतो ते कसे तर चांगले गुण असलेले बीज मुद्दाम वाढवणे आणि त्याचे दुसऱ्या चांगल्या जातीच्या बीजाशी संकरण करणे. गेल्या काही दशकात बिनबियांची द्राक्षेच सर्वत्र मिळू लागली आहेत किंवा मोठी मोठी संकरित बोरं मुद्दाम तयार केलीय आहेत . हि नैसर्गिक निवड आहे उत्क्रांती किंवा उत्परिवर्तन नव्हे तद्वत मानवाने कुत्र्यांच्याजातीतील आपल्याला हवे असलेले गुण निवडून कुत्र्यांची आपल्याला हवी तशी संकरित संतती वाढवली मग यात कुत्र्यांचे आपल्याला हवे असणारे गुण निवडले गेले आहेत. कुत्रे जास्त हुशार होते म्हणून नव्हे हीच स्थिती रेस च्या घोड्यांची आहे कोल सारखे हँडबुक वाचले तर धावणाऱ्या घोड्यांच्या सात पिढ्यांची माहिती त्यात मिळते ज्यात या घोड्याची आई कुठली रेस जिंकली होती बाप आजोबा आजी इ सर्व घोडे कोणकोणत्या रेस जिंकले याची साद्यन्त माहिती त्यात असते. thorough bred म्हणजे काय हा पण त्यात समजून येईल. किंवा उत्तम दूध देणाऱ्या गाई उदा (जर्सी) किंवा म्हशीची (जाफराबादी ), किंवा शेळीची ( उस्मानाबादी )अशीच स्थिती आहे. दुर्दैवाने काही भरकटलेले लोक याला उत्क्रांती किंवा उत्परिवर्तन समजत आहेत. उत्क्रांती मुळे माणसाची शेपूट ( उपयोग न केल्याने) झडून गेली किंवा माणसाचे अपेंडिक्स( आंत्रपुच्छ) आपण गवत खात नसल्यामुळे केवळ नाममात्र आकाराचे झाले. मग माणूस तर ढ आहे असं म्हणावं लागेल. १४०० वर्षे सुन्नत करून सुद्धा मुसलमानांमध्ये अजूनही जन्माला आलेल्या संततीत पुढची त्वचा तशीच वाढलेली दिसते किंवा डॉबरमन कुत्र्याची शेपटी कापली तरी इतका हुशार कुत्रा असून सुद्धा पिल्ले जन्माला येतात ती पूर्ण शेपटीसकटच कशी हा प्रश्न सर्वज्ञ लोकांना कसा पडत नाही. कारण उत्परिवर्तन/ उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड यामध्ये मूलभूत गल्लत झाली आहे. बाकी चालू द्या

In reply to by माहितगार

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 09:26
मिलॉर्ड, माहितगार यांच्या पोस्टवर जो प्रतिसाद वर दिला गेला आहे, त्याला उद्देशून हे उत्तर आहे. मी हे उत्तर प्रथम गंभीरपणे देऊ इच्छितो (रेग्यांच्या नावाचे गंध कपाळाला जाहिरपणे लावले असल्याने, हे आवश्यक ठरते.) सदर व्यक्ती असे म्हणते की - "डॉबरमन कुत्र्याची शेपटी कापली तरी इतका हुशार कुत्रा असून सुद्धा पिल्ले जन्माला येतात ती पूर्ण शेपटीसकटच कशी हा प्रश्न सर्वज्ञ लोकांना कसा पडत नाही. कारण उत्परिवर्तन/ उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड यामध्ये मूलभूत गल्लत झाली आहे." कोणताही वाद तर्कशुद्ध पद्धतीने निर्णायक अवस्थेत पोचविण्यासाठी प्रथम काही मुद्दे निश्चित करणे आवश्यक आहे. माझ्या मते हे मुद्दे असे आहेत -
  1. १. what is evolution?
  2. २. what are the causes of evolution?
  3. ३. Does domestication cause evolution?
  4. ४. Why Haven't Dobermans Evolved Without Tails?
या प्रश्नांची नेमकी आणि मुद्देसूद उत्तरे मिळविल्याशिवाय कुत्र्यांवरील उत्क्रांतीचा वाद सुटणार नाही. ही उत्तरे शोधायची नसतील तर आता मला या चर्चेत स्वारस्य नाही, याची नोंद घ्यावी! स्वगत- डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही, तशीच काहीही केलं तरी काही मानवात तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित होत नाही. कडु कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं (पन इंटेण्डेड) तरी कडू ते कडूच... असो...

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 09:45
डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही, तशीच काहीही केलं तरी काही मानवात तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित होत नाही. काही मानवविशेषांत तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित न झाल्यामुळे जशी मानवी उत्क्रांती नाकारता येणार नाही तद्वत डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही म्हणून इतर श्वानांमध्ये उत्क्रांती झाली, असं म्हणता येणार नाही. क्यु०इ०डी० माझ्यासाठी ही चर्चा संपल्यात जमा आहे.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 09:49
काही मानवविशेषांत तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित न झाल्यामुळे जशी मानवी उत्क्रांती नाकारता येणार नाही तद्वत डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही म्हणून इतर श्वानांमध्ये उत्क्रांती झाली नाही, असं म्हणता येणार नाही. असे वाचावे

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 06/16/2025 - 13:23
एवढी चिडचिड का होते आहे? मुळात झालेली चूक सुधारणे शक्य नाही म्हणून. कोणत्याही गोष्टीला बगल द्यायची आपली क्षमता अपरंपार आहे एवढे बोलून मी खाली बसतो. बाकी चालू द्या

युयुत्सु Sat, 06/14/2025 - 18:36
श्री० माहितगार आपण वर दिलेले जैमिनीय विश्लेषण वाचून मी स्वतः अचंबित झालो आहे. सध्या ९९% लोकांमध्ये तथ्यांश (मेरीट) तपासायची क्षमता नसल्यामुळे त्याकडे ए०आय० ने दिलेले उत्तर म्हणून नाकं मुरडायची शक्यता जास्त वाटते. कालच असे कळले की ए०आय० ने परम-बुद्धीमत्तेचा (सुपर-इंटेलिजन्स) टप्पा ओलांडला आहे. https://www.youtube.com/watch?v=m_ipAJWCs8g दुसर्‍या एका व्हीडीओत माणसासारख्या लाजणार्‍या रोबीणी (रोबो-सुंदरी) बघायला मिळाल्या. https://www.youtube.com/shorts/9w7zjwJ-my4 असो... माझी प्रा० रेग्यांची ओळख कुमार-कोश प्रकल्पामुळे झाली. तो प्रकल्प आमच्या संस्थेसाठी मिळवताना मला जो लढा द्यावा लागला, त्यात फक्त रेगे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहीले. मी त्यांच्याकडे कोणत्याही तत्त्वज्ञानाचे धडे घेतले नाहीत, पण त्यांच्या बरोबर राहून "शक्तीपाताने" ऊर्जा भरपूर घेतली. मी एखादी कल्पना मांडली आणि रेग्यानी नाकारली असं कधीही झालं. वांधे घातले ते फक्त आमच्या नीच संचालकांनी ... असो.  मला माझ्या आय० आय० टी० च्या डीग्रीचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग झाला नसल्याने ती सन्मानाने आय० आय० टी० ला परत करण्याचे विचार मात्र अधुनमधुन मनात घोळतात. मूळ शिक्षण भविष्यात कुचकामी होईल आणि प्रत्येकाने ३ करिअर करण्या तयारी ठेवावी, अशी शक्यता सध्या अनेक तज्ज्ञ वर्तवत आहेत. याची चिन्हे मात्र ३५ वर्षापुर्वीच दिसायला लागली होती. त्यामुळे माझी आय्०आय०टीची डीग्री कुचकामी ठरली याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. सध्या मी ६२ वर्षाचा असून माझ्या कन्येचे आयुष्य घडविण्याचा आनंद घेत आहे. ती एका प्रतिष्ठीत अशा युरोपातील पहिल्या १० मधील डीझाईन-स्कूलमधून डिझाईनर म्हणून बाहेर पडली असल्याने माझ्या पुढे गेली याचा आनंद खूप मोठा आहे. असो...

In reply to by युयुत्सु

मारवा Sat, 06/14/2025 - 20:32
ज्या काही मोजक्या मराठी माणसांचा मोठा आदर वाटतो त्यात एक म्हणजे मेघश्याम पुंडलिक रेगे. त्यांची तत्त्वज्ञानावरील पुस्तके अंत्यंत वाचनीय अशी आहेत. तुम्हाला इतक्या थोर व्यक्तीचा सहवास लाभला तुमचे कौतुक आणि हेवा वाटतो. त्यांच्या विषयी चे तुमचे अनुभव, संवाद जाणून घ्यायला आवडेल जमल्यास एखादा स्वतंत्र लेख रेगे वर लिहावा ही विनंती

युयुत्सु Sat, 06/14/2025 - 19:22
https://youtube.com/shorts/RVG7xSsEY98?si=y2sRVv1uFQ0eaN5a अशा विनयभंगाबद्दल रोबो माणसावर गुन्हा दाखल करू शकेल का? रोबोना भावना नसतात असे म्हणणे आता चूकीचे ठरले आहे का?

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 11:02
 c श्री० माहितगार यांनी माझ्या गुरुपरंपरेविषयी विचारणा केली होती. वरील फोटोत सर्वात पुढे उजवीकडून १ले गृहस्थ (हात मागे) माझे १ले गुरुवर्य. यांनी जगप्रसिध्द बर्कले विद्यापीठातून १८ महिन्यात आपली पी०एच्०डी० पूर्ण केली होती. यांनी मला आयुष्यातला प्रत्येक प्रश्न प्रथम पायरीशिवाय प्रथम पायरीपासून सोडवायचा धडा दिला. यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा संगणकशास्त्र विभागातील ढुढ्ढाचार्यांनी तुम्हाला फिजिक्सचा विद्यार्थी कशाला हवा? असे प्रश्न विचारून माझ्या नेमणूकीत अडथळा आणायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी संगणकशास्त्र विभागाशी टक्कर देऊन मला दिलेले वचन पूर्ण केले. पुढे यांच्याबरोबर काम करताना आम्ही महाराष्ट्र सरकारसाठी एक प्रकल्प केला होता. हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा शासनातील उच्च्पदस्थ (सचीव आणि आय० ए० एस) अधिकार्‍यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. तेव्हा हे सचीव आणि आय० ए० एस अधिकारी अत्यंत, बालीश, निरर्थक आणि मूर्खासारखे प्रश्न विचारून विरोध करत असत. हा मूर्खपणा जेव्हा थांबेना तेव्हा आमच्या सरांनी रौद्ररूप धारण केले. ते सचीव रंगनाथन यांच्याकडे बघत म्हणाले, "ज्या आय० ए० एस अधिकार्‍यांना हे बदल स्वीकारणे अवघड जात असेल त्यांनी हात वर करावे. त्यांना ताबडतोब आय० आय० टी० कॅम्पस मधील सर्वात उंच झाडावर फासावर लटकवायची मी ताबडतोब व्यवस्था करतो". हे ऐकून रंगनाथन (हे नंतर महाराष्ट्राचे मुख्य सचीव बनले होते) तेजोभंग होऊन थंडगार पडले होते. अलिकडे समाजात सभ्यपणा हा कमकुवतपणा मानायचा प्रघात पडला आहे. अशा वेळेला सर्व शिष्टाचार, नैतिक संकेत बाजूला ठेऊन रौद्र रुप धारण करण्याशिवाय पर्याय नसतो. माझे काही संस्कार कुठून आले याचे उत्तर आता मिळाले असेल्च... निर्विषेण अपि सर्पेण कर्तव्या महती फटा.... असे संस्कृतमधे म्हटले आहे ते उगीच नाही. टीप- वरील फोटोत मी सर्वात पुढे डावीकडून प्रथम (खिशात हात घालून) उभा आहे.

माहितगार Wed, 06/18/2025 - 10:33
@ युयुत्सु माझ्या अज्ञानासाठी माफ करा. डॉ. सुबोध खर्‍यांनी सर्कमसिजन विषयक एक मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे, एआय वरून माहिती घेतली सर्कमसिजनची प्रथा सहा हजार वर्षापासून तरी असू शकेल. भारत चिन असे लोक सध्याच्या मोट्या लोकसंख्या विचारात न घेतल्या तर उर्वरीत जगात सर्कमसिजनचे मोठे प्रमाण आहे पण त्याचा उत्क्रांतीवर परिणाम होत नाही असेच जेमिनी एआय म्हणाले. तुमची आतापर्यंतची मांडणी आणि या मुद्द्याची सांगड आपण कशी घालता?

युयुत्सु Wed, 06/18/2025 - 12:38
तुमची आतापर्यंतची मांडणी आणि या मुद्द्याची सांगड आपण कशी घालता? काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे - १. सर्कमसिजनने मानवी अस्त्तित्वावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो का? २. म्हणजे एव्होल्युशनरी अ‍ॅडव्हाण्टेज/डीस-अ‍ॅडव्हाण्टेज मिळतो का? उदा० प्रजोत्पादनाची संधी (मेटींग ऑपॉर्च्युनिटी), अन्न शोधण्याची क्षमता, जीवनातील स्थैर्य, सामाजिक स्थान यावर सर्कमसिजन काहीच प्रभाव पाडत नाही आणि म्हणूनच या रूढीने केंद्रकाम्लामध्ये (डीएनए) काहीही बदल घडत नाही. तसेच अलिकडे जबड्याचा आकार, कवटीचा आकार यात बदल झाल्यामुळे अक्कलदाढा वेड्यावाकड्या वाढण्याची समस्या वाढली आहे, असे दंतवैद्य म्हणतात. सर्कमसिजनने असा शरीरावर (रचना आणि अंतर्गतक्रिया) कोणताही प्रभाव पडत नाही, त्यामुळे पुढच्या पिढीत जावा असा कोणताही गुणधर्म (जनुकीयबदल) सर्कमसिजनने निर्माण होत नाही. आता काही अक्कलशून्य लोक असा प्रश्न विचारतील की जबड्याचा आकार आणि वर उल्लेख केलेले मुद्दे ( प्रजोत्पादनाची संधी (मेटींग ऑपॉर्च्युनिटी), अन्न शोधण्याची क्षमता, जीवनातील स्थैर्य, सामाजिक स्थान इ०) यांचा संबंध काय? काही बदल प्राथमिक असतात तर काही आनुषंगिक बदल मोठ्या बदलाच्या छायेत घडतात. उदा० उदा आईच्या गर्भाशयाचा आकार लहान झाल्यामु़ळे गर्भाला वाढायची जागा कमी मिळते मग त्याचा कवटीच्या वाढीवर परिणाम होतो (हा एक अंदाज, आणखी कारणे असू शकतात) आणि म्हणून अक्कलदाढा वेड्यावाकडया वाढू शकतात. माझा मूळ मुद्दा असा आहे की अन्न, सुरक्षा आणि मालकाला खुष करणार्‍या प्रत्येक कृतीला मिळणारे बक्षीस आणि लाड यामुळे कुत्र्याने माणसाशी जास्तीत जास्त जुळवून घेतले, आणि तो उपलब्ध जनुकसंचामुळे जे जे शिकणे शक्य आहे तो ते करू लागला. साहजिक जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले. स्वगत - फक्त सभ्य भाषेत दिलेल्या प्रतिसादाना उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. असंबंद्ध, आगाऊ प्रतिसादाना फाट्यावर मारले जाईल.

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 19:28
जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले. "जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले". हायला जे गुण माणसाला आवडले ते गुण विकसित झाले असते तर माणसांना बायका मनमिळाऊ न भांडणाय्रा आणि नवर्याच्या हो ला हो करणाऱ्या मिळाल्या असत्या. कारण पुराण काळापासून शतकानुशतके बहुपत्नीत्व होते आणि नावडती बायको आवडती होण्यासाठी फार कष्ट घेत असे असे सर्व पुराण कथा मध्ये वाचायला मिळते. कृत्रिम निवडीमुळे पुढे ढकलले गेले. तुमच्या उत्क्रांतीचा पाया तर मुंब्र्याच्या अनधिकृत इमारतींपेक्षा भुसभुशीत निघाला. कारण उत्क्रांती हि नैसर्गिक निवडीमुळे होते. कृत्रिम निवडीने जर उत्क्रांती झाली असती तर संकरित पिके फळं किंवा संकरित वळू, थरो ब्रेड घोडे, गाढवं इ सर्व उत्क्रांत झाले असाच म्हणावं लागेल. बाकी न चिडता विचार करा. नाहीतर द्या सोडून.

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 19:32
दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते,तेव्हा बलिष्ठ संस्कृतीच्या चालीरीती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात; आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. मुळात संस्कृती म्हणजे काय? मानवी मनावर केलेल्या संस्कारातून तयार होणारी एक सामाजिक मनोवृत्ती आहे. उदा अमेरिकन बालकाला महाराष्ट्रातील एका घरात लहानाचा मोठा केला तर ते बालक मराठी म्हणूनच आयुष्यभर वाढेल. संस्कृती हि अनुवांशिक नाही. मराठी मुलाला उत्तर ध्रुवावरील एस्किमो लोकांनी वाढवले तर ते एस्किमो संस्कुर्ती आत्मसात करेल पण त्याचे मूळ परत महाराष्ट्रात वाढवले तर ते मराठीच होईल. म्हणजेच संस्कृती हि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात नाही. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात ती गुणसूत्रे आणि जनुके. आता जनुकीय रोपणाने मानवी जनुके कुत्र्याच्या घातली तर तो कुत्रा माणसाच्या थोडाफार जास्त जवळ येईल. संकरित वनस्पती किंवा प्राण्यात असे होते उदा. खेचर पण असे जनुकीय वैविध्य असणारे बहुतेक प्राणी पुनरुत्पादनास असमर्थ असतात उदा लायगर, खेचर त्यामुळे हि जनुके पुढच्या पिढीत जातील अशी शक्यता सध्यातरी नाही. पुढे मागे जनुकीय अभियांत्रिकीत काय काय घडेल/ घडवले जाईल हे सांगणे कठीण आहे कुत्रा जनुकीय बदल/ संकरामुळे माणसाच्या थोडाफार जास्त जवळ येईल. त्याचा संस्कृतीशी संबंध नाही. लेख पारच विस्कळीत आणि गंडलेला आहे

अनामिक सदस्य Wed, 06/11/2025 - 10:34
प्राणी (वेगाने) उत्क्रांत होण्यासाठी ते पाळले जाण्याची आवश्यकता का आहे? तुम्ही दिलेली कुत्र्याच्या कामगिरीची उदाहरणे ही उत्क्रांती आहे का त्यान्च्या अन्गात आधीपासून असलेल्या बुद्धीचा आणि कौशल्यान्चा विविध प्रकारे करून घेतला गेलेला उपयोग?

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 11:24
कुत्र्यांच्या प्रजननात मानवी हस्त़क्षेप मोठ्या प्रमाणावर असतो. सध्याचा कुत्रा आणी त्याचा काही हजारवर्षापूर्वीचा पूर्वज यांची तूलना केली तर त्यांच्यातील बुद्धी आणि कौशल्ये ही एकप्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे आलेली आहेत. पाळले गेल्यामुळे अन्न, निवारा आणि सुरक्षा या महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे उत्क्रांतीला चालना मिळाली आहे.

सुबोध खरे Wed, 06/11/2025 - 12:00
पाळले गेल्यामुळे अन्न, निवारा आणि सुरक्षा या महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे उत्क्रांतीला चालना मिळाली आहे. आश्चर्य आहे. असे काही मांजर, गाय, बैल, बोकड, मेंढी, म्हशीच्या बाबतीत का झाले नसावे?

कर्नलतपस्वी Wed, 06/11/2025 - 12:38
आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (नियर ह्युमन बिहेवियर) बघितल्यावर कुत्रा हा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे ही एक प्रकारची लबाडी आहे, असे मानावे लागते. माणसाशी जुळवून घेणाऱ्या कुत्र्यांचा हा विकास कुछ भी.......माना की हम हुच्च शिक्षित नही है मगर...... संगति दोष न पंडितनि, रह खलनि के संग। बिषधर विष ससि ईस में, अपने-अपने रंग॥ अधुनिक कुत्र्यांचे वागणे ही उत्क्रांती नसून मानवाने त्यांना आपल्या सोयीनुसार प्रशिक्षण दिलेले असते. उत्क्रांती समस्त जमाती मधे होते सिलेक्टिव्ह उत्क्रांती निसर्गाला मान्य नाही. जसे अफ्रिकन हात्तींचे दात गेले किंवा माणसाची शेपटी.... भटकी कुत्री अतीशय आक्रमक असतात तर पाळीव कुत्री मालकाचे ऐकतात. बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडचे,किंवा पोलीस श्वान एका विशेष उद्देशासाठी प्रशिक्षीत असतात तशी पाळीव किंवा भटकी कुत्री नसतात. त्यामुळे इथे उतक्रांतीवाद लागू पडत नाही. मानवाचे नवजात अर्भक जंगलात माकडं,कोल्हे यांनी वाढवले तर ते तसेच बनेल. याची उदाहरणे आहेत. ही कुठली उत्क्रांती म्हणता येईल? हुच्च शिक्षित हुशार व अशिक्षित आडाणी याला उत्क्रांती म्हणता येईल का? हा फरक केवळ मिळालेल्या किंवा न मिळालेल्या शिक्षणा मुळे असतो.

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 16:02
श्री० कर्नलतपस्वी आधुनिक कुत्र्यांचे वागणे ही उत्क्रांती नसून मानवाने त्यांना आपल्या सोयीनुसार प्रशिक्षण दिलेले असते. उत्क्रांती समस्त जमाती मधे होते सिलेक्टिव्ह उत्क्रांती निसर्गाला मान्य नाही. जसे अफ्रिकन हात्तींचे दात गेले किंवा माणसाची शेपटी. मी काय म्हणतो, तुम्ही माझे दावे कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणारा लेख म०टा० मध्ये लिहून का टाकत नाही. म्हणजे प्रश्न मिटेल. लोकांना पण नवे आणि अचूक ज्ञान मिळेल. बाय द वे - ते घट्ट बूचाच्या बाटलीचं आठवणीने बघा. आपल्याला प्रयोग करण्यासाठी तुमच्या आत्म्यासारखा योग्य आत्मा नाही. हा प्रयोग पण आपण पेपरमध्ये, गेला बाजार मिपावर नक्की प्रसिद्ध करू.

In reply to by युयुत्सु

कर्नलतपस्वी Wed, 06/11/2025 - 16:34
नाही त्यांचे लेख आपण आपल्या नावावर मिपावर ढकलत आहात म्हणून म्हणतो. आम्ही साधी भोळी माणसं चुकीला चुक म्हणणारी.आमची काय बिशाद की म टा आमचे लेख छापेल. मिपाच्या संपादकांचे आभार की त्यांनी सदस्यत्व दिले. बाकी चुकीला चुक म्हटलं हे मान्य करायला जिगरा लागतो आणी तो आपल्याकडे नाही हे मान्य करा. बाकी पेकाटात बसली की केकाटयला होतय बघा.....

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Wed, 06/11/2025 - 16:45
आमचा आत्मा फार चिकट आहे. आतापर्यंत तीन वेळा यमदूत येवून गेले.एकदा तर दस्तुरखुद्द यमराज आले होते. पण नाही येत म्हणला. त्यामुळे आपली इच्छा सध्यातरी पुर्ण होणे कठीण आहे. आता आपण व्यक्तिगत पातळीवर उतरलाय,त्यामुळे अशा परिस्थितीत फाट्यावर मारणे हेच योग्य असे तात्या विंX महाराज म्हणतात. जय रामजी की......

विवेकपटाईत Wed, 06/11/2025 - 16:15
कुत्र्यांना कसे पाळावे त्यांना आपला आज्ञेत राहणारा गुलाम कसे बनवावे या वर हिस्टरी चॅनल वर पूर्ण सिरिज आली होती. त्या सिरिजचे निष्कर्ष कुत्रे पाळीव नसून जंगली असतात. ते पॅक मध्ये राहतात. आणि ज्या पॅक मध्ये राहतात ते त्याप्रति निष्ठावंत असतात. (ह्या गुणाचा फायदा माणूस घेतो) पॅक मध्ये कुत्रा आपला दर्जा वाढविण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. कुत्र्याला सतत जाणीव दिली पाहिजे की पॅक मध्ये त्याचा दर्जा सर्वात खालचा आहे. बाकी कुत्र्याला कुत्र्यासारखी वागणूक दिली पाहिजे, माणसा सारखी नाही.

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 16:26
त्या सिरिजचे निष्कर्ष कुत्रे पाळीव नसून जंगली असतात. रोचक प्रतिसाद. सदर मालिकेचा दुवा शक्य असल्यास द्यावा. सहसा पाळीव कुत्रे (आणि माकडे आणि इ तर पाळीअव प्राणी पण) जंगलात सोडून दिल्यास जगू शकत नाहीत. कारण त्यांची जंगलात राहाण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये नष्ट झालेली असतात. त्यामुळे कुत्रे पाळीव नसून जंगली असतात हे विधान निकालात काढावे लागते.

सुबोध खरे Wed, 06/11/2025 - 21:27
मानवी संपर्कात येऊन मोठ्या प्रमाणावर उत्क्रांत होत असलेला प्राणी म्हणजे कुत्रा आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (नियर ह्युमन बिहेवियर) बघितल्यावर कुत्रा हा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे. आपल्या जीवशास्त्राच्या बेसिक्स मध्येच काही तरी जोरदार राडा आहे असे खेदाने म्हणावे लागते. GENOTYPE AND PHENOTYPE यात गल्लत झालेलीआहे त्यातून LEARNED BEHAVIOUR/ ACQUIRED SKILL आणि GENETICALLY ACQUIRED QUALITIES यात हि गल्लत झालेली आहे. आपल्याला उत्क्रांतीचा अर्थच समजलेला नाही असे दिसते. इंग्लंड मध्ये जन्माला आलेलं मूल आजू बाजूच्यांकडे पाहून बोलून इंग्रजी बोलू शकतं मग ते काळ्या वंशाचे असो कि गोरे. कारण हे ACQUIRED SKILL आहे. हा अनुवांशिक रित्या मिळालेला गुण नाही. पण गोऱ्या माणसाचे मूल काही वर्षे आफ्रिकेत राहीलं तरी ते गोरंच राहतं कारण हा वर्ण त्याला अनुवंशिकतेने मिळालेला आहे आणि हा त्याच्या गुणसूत्रात अंतर्भूत झालेला आहे. आणि त्याच्या पुढच्या काही पिढ्या तरी त्याची मुलं गौरीच राहतात. दक्षिण आफ्रिकेत असलेले गोरे लोक हे निदान साडे तीनशे वर्षांपासून आलेले आहेत पण अजून गोरेच राहिले. कारण हा वर्ण त्याला अनुवंशिकतेने मिळालेला आहे कुत्रे माणसाच्या संपर्कात आले तरी त्यांच्या गुणसूत्रात असा कोणताही बदल दिसत नाही. त्यामुळे कुत्र्याला कितीही शिकवा त्य्याच्या पिल्लामध्ये ते गुण उतरत नाहीत. कुत्र्यांचा मेंदू का मांजर कुळातील प्राण्यांपेक्षा जास्त उत्क्रांत आहे. म्हणून कुत्र्याला जास्त गोष्टी शिकवता येतात इतकंच आहे. मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही हे म्हणणें म्हणजे आपल्याला उत्क्रांती मुळातूनच न समजलेली आहे याचा ढळढळीत पुरावा आहे. बाकी सर्व साधारण चिंपांझी कोणत्याही अतिसुशिक्षित कुत्र्यापेक्षा नक्कीच जास्त हुशार असतं. तेंव्हा कुत्रा हा माकडापेक्षा जास्त उत्क्रांत म्हणता हे हास्यास्पद आहे. . वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी हत्यारे बनविणे आणि त्यांचा उपयोग, हेही इतर प्राण्यामध्ये विकसित झालेले नाही.हे आपले म्हणणे सुद्धा साफ चूक आहे. झाडाच्या काडीचा उपयोग करून मुंग्या किंवा वाळवीच्या वारुळात घुसवून त्याला चिकटलेल्या मुंग्या किंवा वाळवी खाणे हे चिम्पाझी नुसताच करता असं नव्हे तर आपल्या अपत्यांना शिकवतात. झाडाच्या पानांचा उपयोग करून आपलं डोकं झाकणं इ अनेक गोष्टी ते करू शकतात. कुत्र्याला कितीही काही गोष्टी शिकवा त्या गोष्टी त्याच्या पिल्लात उतरत नाहीतच त्याच्या पिल्लाला पण त्या गोष्टी परत शिकवाव्याच लागतात. हीच गोष्ट मानवी मुलांमध्ये पण दिसते. आपण इंग्रजी शिकलात म्हणून आपलं मूल घरात मराठी बोलत असलात तरी जन्मापासून इंग्रजी बोलू लागेल हि अपेक्षा किती हास्यास्पद आहे? कारण हे LEARNED BEHAVIOUR/ ACQUIRED SKILL आहे आणि ते प्रत्येक प्राण्याला स्वतःहून मिळवावेत लागते. या उलट कुत्र्याचे पिल्लू आपले अन्न वासाने मिळवू शकते किंवा पाण्यात टाका ते पोहू लागतं. कारण हे त्याच्या गुणसूत्रात लिहिले गेले आहे आणि हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होते. आपण म्हणता त्याप्रमाणे सर्वात हुशार कुत्र्याचे पिल्लू तुम्ही दुसरीकडे वाढवले तर ते बापाला / आईला शिकवलेल्या गोष्टी अजिबात करू शकणार नाही पण खांब दिसला कि तंगडं नक्की वर करेल. उत्क्रांती आणि शिकलेल्या गोष्टी यात पारच गल्लत केली आहे. बाकी याच गोष्टी मानवी संपर्कात आल्यामुळे इतर प्राण्यात का होत नाहीत याचे उत्तर आपण दिलेले नाही( अर्थात तुम्ही ते देणारच नाही हे हि नक्की)

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 22:47
प्रिय मिपा संपादक सुबोध खरे या माणसाचा कोडगेपणा हा कौतूकास्पद आहे. मला हा शब्द्प्रयोग नाईलाजाने करावा. या माणसाला इंग्रजी वाचता येत नाही, हे मी यापूर्वी दाखवून दिले आहेच, पण या माणसाला मराठी पण वाचता येत नाही, अशी आता खात्री पटली आहे या इसमाच्या म्हणण्याप्रमाणे मला उत्क्रांती समजली नाही, हे आपण क्षणभर (युक्तीवादाकरता) मान्य करू. पण या इसमाला उत्क्रांती काय समजली आहे, हे पण हा मनुष्य स्पष्ट करत नाही. आता या इसमाचे पुढील वाक्य पहा - "मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही हे म्हणणें म्हणजे आपल्याला उत्क्रांती मुळातूनच न समजलेली आहे याचा ढळढळीत पुरावा आहे." "मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही" हे मी माझ्या लेखात कधी केव्हा कुठे म्हटले आहे? मी माझ्या लेखात स्पष्ट म्हटले आहे की -" त्यामुळे अवगत केलेल्या गुणांचे जनुकीय संक्रमण पुढील पिढीत होत नाही. कुत्र्यांच्या उत्क्रांतीमध्ये हे काही अपूर्णता ठेवणारे दुवे आहेत, असे मला वाटते." या अक्कलशून्य आणि असंबंद्ध लिखाण करणार्‍या मानसाला पुढे माझ्याकडून आता किमान आदरही यापुढे दाखवला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. या मूर्ख माणसाला पुढील लेख समजेल का याची मला शंकाच आहे - १.https://www.jpost.com/science/science-around-the-world/article-835103 २. https://www.thenaturescientist.com/2025/05/dogsareevolving.html

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/12/2025 - 08:43
संपादक महोदय लेखक आलोचना, प्रतीवाद सहन करू शकत नसेल तर त्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का? असे स्वलालधन्य लेखकांना तंबी द्या. अतिशय पाशाणयुगी भाषेचा वापर करत आहेत. आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। कितीही शिकले तरी उत्क्रांती काही झाली नाही. यांच्या पेक्षा श्वान बरे म्हणायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु गुरुवार, 06/12/2025 - 09:57
तपस्वी सारखे बथ्थड डोक्याचे लोक "कर्नल" म्हणून मिरवत असतील तर मला (आणि अनेकांना) सैन्य दलाने किमान सन्माननीय ब्रिगेडीयर तरी करायला हवे!

सुबोध खरे गुरुवार, 06/12/2025 - 11:28
कशाला चिडचिड करताय? मी तुमच्या लेखातील अनेक असंबद्ध दावे दाखवले. त्या वर तुम्ही डॉक्टर कसे अक्कलशून्य आहेत आणि राष्ट्राचे काय होणार इथपर्यंत टिप्पणी केलीत. डॉक्टरांना फ्लुइड डायनॅमिकस आणि गणित कसे येत नाही हेही सांगितले. त्यावरही मी काही भाष्य केले नाही मानवी संपर्कात आलेले इतर प्राणी उत्क्रांत का होत नाहीत त्यावर आपले काय मत हे विचारूनही उत्तर नाही. पण या इसमाला उत्क्रांती काय समजली आहे, हे पण हा मनुष्य स्पष्ट करत नाही. मी काही उत्क्रांतीवर लेख लिहिलेला नाही कि मला उत्करणाती काय आणि किती समजली आहे. लेख आपणच लिहिलेला आहे आणि त्यात इतक्या घोडचूका आहेत कि मूलभूत ज्ञानाबद्दलच शंका यावी. आता हत्ती आणि माकडे पाळली जात असली तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी संपर्कात येऊन जी वर्तनविषयक उत्क्रांती होणे अपेक्षित आहे, ती या दोन प्रजातींमध्ये दिसत नाही. मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती कशी होणार. ती मुळात गुणसुत्रात बदल झाल्यासच होते. आता इतकी मोठी चूक असेल तर आपल्या उत्क्रांती विषयक समजाबद्दलच कुणालाही शंका येईल. बाकी चूक दाखवल्यावर ती सुधारण्याऐवजी आपण जेंव्हा तेंव्हा चूक दाखवणाऱ्याच्या वैयक्तिक पातळीवर उतरता. ए एफ एम सी वर निष्कारण टीका केलीत इतरांना सुद्धा घालून पडून बोलता तेंव्हा आपल्या सारख्या लोकांकडून आदराची माझी अपेक्षाही नाही. तुमचा चालू द्या. पण एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही हुशार असा सार्वजनिक न्यासावर आलात तर चुकीच्या लेखनावर टीका होणारच. तेंव्हा उगाच चिडचिड करून आपला रक्तदाब वाढवून घेऊ नका काय आहेना लिपस्टिक लावून खिडकीत बसलात तर खालून जाणारा "शुक शुक" करणारच मग चिडून काय फायदा?

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु गुरुवार, 06/12/2025 - 11:44
ती मुळात गुणसुत्रात बदल झाल्यासच होते. > अरे मूर्ख आणि अक्कलशून्य माणसा , तुला तुझ्या ए०एफ्०एम्०सी शिक्षणात गुणसूत्रात बद्दल कशाने होतो हे शिकवले नसले तर कुणाकडून तरी शिकून घे. तू सतत खोटारडे पणा करून माझ्या तोंडात मी जे कधी लिहीलेच नाही, ते घालायचा नालायकपणा तू कधी थांबवणार. मी तुझ्यासारख्या थर्डक्लास माणसांना जास्त उत्तरे देत नाही कारण तुझ्या सारखे बेअकली कायम दिशाभूल करण्यात व्यस्त असतात. तुझ्या सारखा मूर्ख मनुष्य सोडला तर माझ्या या लेखाला आजवर कुणीही आक्षेप घेतलेला नाही, हे कळायची पण अक्कल तुला नाही. तुझ्या डोक्यात भला मोठा ट्युमर तयार होऊन तू असा असंबद्ध लिखाण करत असावा, अशी शंका येते.

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु गुरुवार, 06/12/2025 - 12:43
अरे निर्लज्ज,मंदबुद्धी माणसा तू थांबायला तयारच नाहीस! परत तुझा विकृत पणा चालूच आहे. मी कोणती स्कीम जाहीर केली होती? तुझ्या सारख्या मूर्ख माणसांक्डून ५०% काय ५००% मिळाले तरी नको. तुझ्या माहिती करता माझा सध्या इंट्रा-डे मधला सक्सेस रेट पुढे देत आहे. तुझ्या ४२ पिढ्यामध्ये जरी कुणाला हे जमलं तर मी स्वतःचे नाव बदलायला तयार आहे. तुझा कीडका-सडका मेंदू कुणाकडून तरी तपासून घे...  थोडीशी जरी लाज शिल्लक असली तर आता गप्प बस!

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/12/2025 - 11:31
तुमची शिपाई म्हणून सुद्धा निवड होणार नाही. मी लायकी शब्द वापरू शकलो असतो पण तुकोबाराय म्हणतात , घासावा शब्द, तसावा शब्द तोलावा शब्द बोलताना कबीरदास म्हणतात, ऐसी वाणी बोलिए मन का आप खोए, औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए. सैन्यात भरती होण्यासाठी,अधिकारी बनण्यासाठी जी काही गुणवत्ता लागते, ज्याला आंग्ल भाषेत ,ॲप्टिट्युड म्हणतात ते आपल्या जवळ नाही. तुमचा प्राॅब्लेम काय आहे माहिती का?... एक तर तुम्ही खुप हुशार आहात. पण तुम्हीच फक्त हुशार नाहीत. इतरांनाही देवाने बुद्धी दिली आहे त्याचा आदर करावा. एक संस्कृत सुभाषित शाळेत शिकलो होतो, नमन्ति फलनः वृक्षा:, नमन्ति गुणिनः जनाः | शुष्कवृक्षाश्च मूर्खाश्च ,न नमन्ति कदाचनः || कबीरदास म्हणतात तसे काहीसे, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजुर पंछी को छाया नही फल लागे अती दूर खरे तर आपल्या बुद्धिमत्तेचा मिपाखरांना फायदा व्हायला हवा . आपल्या लेखावर प्रश्न चिन्ह निर्माण केले की उत्तर देण्याचे टाळता. दुसरे असे की आपल्याकडे देवदत्त बुद्धीमत्ता असूनही आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची कुबडी लागते. आपला लेख, प्रतिसाद कृबु ला विचारून टंकाळत असता. वाचकांना तुमची मते पटली तर टाळ्या वाजवतील नाही पटली तर प्रश्न विचारतील. आणी प्रश्न विचारणायाने आपण चिडता.हा तुमचा दुसरा प्राॅब्लेम आहे. आपण सुज्ञ अहात, सार्वजनिक जीवनात आलोचना होणार याची नेहमी तयारी ठेवावी हे मला सांगायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती । स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द || शब्दां मुळे दंगल । शब्दां मुळे मंगल । शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं || जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता । पाणी, वाणी, नाणी | नासू नये || तुम्ही ॲडमंट अहात असे म्हणले तर राग येईल पण तुमच्या त लवचिकपणा कमी आहे. मिपावरील लेखन म्हणजे एक प्रकारे वाद संवाद, डिस्टंट डिबेट म्हणता येईल. तेव्हां वादा वादी, आलोचक, समर्थक असे सर्व असणार . सर्व लोकं तुम्हीं म्हणता ती पुर्व दिशा असे कधीच मान्य करणार नाही. स्वतंत्र व्यक्ती मतस्वातंत्र्य आहे म्हणून आपले वेगळे मत मांडणार. मीच खरा असा जर हट्ट धरला तर वाचक फाट्यावर मारणारच. तेव्हां हलकेच घ्या. नाहीतर उगाच बि पी च्या गोळ्या सुरू व्हायच्या. बाकी मी बथ्थड की हुशार या साठी आपल्या सर्टिफिकेट ची गरज नाही,मी माझी लायकी सिद्ध (प्रुव्ह) केली आहे.

सौन्दर्य गुरुवार, 06/12/2025 - 23:01
आपल्या मिपावर अनेक बुद्धमान, कर्तृत्ववान व गुणी लेखक आहेत. त्यांच्या गाढ्या व्यासंगाचा, अनुभवाचा फायदा आपण सर्वच जण घेतो. मला तरी मिपावर यावेसे वाटते कारण ह्या संस्थळावर जगातल्या बहुतेक सर्वच विषयांवर माहिती मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळते. अनेक वेळा काय करावे किंवा काय करू नये, सारखे सल्ले आणि मार्गदर्शन मिळते. जर एखादा लेख, किंवा विषय नाही कळला तर लेखनकर्त्याला व्यनि करून स्पष्टीकरण मिळवू शकतो त्यामुळे लेखक आणि प्रतिसादकर्त्यांचे वैचारिक संभाषण त्या दोघांपुरतेच मर्यादित राहील व दोघांना समोरच्याचे विचार कळतील. अगदी काही मोजकेच मिपाकर सोडल्यास सर्वच चांगले लिहितात, वाचतात, मूळ लेखात अधिक भर घालतात जेणेकरून सर्वच वाचकांना त्याचा फायदा होतो. मी तर म्हणीन आपल्या ह्या लाडक्या संस्थळावर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य सारखे गुरु आहेत. राम - कृष्णासारखे आदरणीय व्यक्तिमत्वे आहेत. अनेक स्त्री लेखिका तेव्हढ्याच समर्थकपणे लिहितात. पण दुसऱ्याच बाजूला असेही आढळून येते की खूप चांगले लिहिणारे मिपाकर हल्ली मिपावर दिसत नाहीत. कदाचित त्यांना काही कटू अनुभव आले असण्याची शक्यता आहे. हे आपले एक लेखक, वाचक म्हणून नुकसान आहे असे मला वाटते. सदर लेखाचा विषय चांगला होता , विचार करायला लावणारा होता, दुर्दैवाने त्याला वेगळेच फाटे फुटत गेले व मूळ लेख बाजूला पडला . माझे सर्व मिपाकरांना हात जोडून नम्र विनंती आहे की शक्य असेल तर हे टाळा .

In reply to by सौन्दर्य

Bhakti Fri, 06/13/2025 - 07:26
+१ @सर्व मिपाकर धुरंधरांना आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन | सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः || ६.३२ || हे अर्जुना, जो योगी सर्वत्र (सुख-दुःख, लाभ-हानि) स्वतःप्रमाणेच पाहतो, तोच श्रेष्ठ योगी आहे.

In reply to by सौन्दर्य

कानडाऊ योगेशु Fri, 06/13/2025 - 11:22
च्या गाढ्या व्यासंगाचा
चर्चेला लागलेले एकुणच वळण बघता तुमचा हा प्रतिसाद वाचताना
गाढ्या व्यासंगाचा
हा शब्दप्रयोग चुकुन गाढव्या व्यासंगाचा असा वाचला आणि एकुणच लेखात असलेला भुभुंचा विषय आणि मानवाकडुन त्यांच्या मध्ये झालेले परिवर्तन असा विषय असल्याने व येथील अलिकडच्या काही प्रतिक्रिया पाहुन मानवाला भुभुंकडुन वाण नाही पण गुण लागला असण्याची शक्यता आहे असे वाटले.

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 07:21
@सौंदर्य, आपल्या भावना पोहचल्या. आपल्या मताशी सहमत आहे. लेखनावर वाचक विविध प्रकारे व्यक्त होत असतो. वाचक आपले विषयानुसार झालेले अकलन,विचार व पडलेले प्रश्न ,शंका मांडतो व लेखकाने त्याचे निरसन करावे एवढीच माफक अपेक्षा असते. राजकीय विषय सोडल्यास इतर विषयांवर फारशी मतभिन्नता नसते. एखाद्या विषयाबद्दल वाचकाचे,लेखकाचे असलेले ज्ञान, कमी जास्त माहीती. यातूनच प्रश्न निर्माण होतात.लेखक,वाचक विषयातली त्रुटी दाखवून देतात किवां अधिक माहीतीची भर घालतात. त्रुटिंचे समाधान करणे किंवा त्या स्विकारणे ही लेखकाची प्राथमिक जबाबदारी असते. परंतू एखाद्या वाचकाने ,लेखकाने दाखवलेली त्रुटी खिलाडू वृत्तीने न स्विकारता मीच कसा बरोबर असे म्हणत वरचढपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो तेव्हांच लेखास वेगळे वळण लागते.भाषेवर संयम न ठेवल्यास कटुता निर्माण होते पुढे वाढत जाते. मिपावर, सर्वजण हुशार, ज्ञानी आहेत पण इतरही आपल्यापेक्षा जास्त माहितगार आहेत याचे भान ठेवले पाहीजे. इथे प्रत्येकजण सह सदस्यांना त्याच्या लेखनशैली मुळे ओळखतो. वैयक्तिक आयुष्यात तो काय आहे हे बरेच जणांना माहित नसते त्यामुळेच वैयक्तिक टिका टिप्पणी केल्यास प्रकरण चिघळते. काही लोकांना माघार घेण्यात, आपली चुक दाखवल्यास कमीपणा वाटतो,परंतू समर्थना बरोबर आलोचना स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. विषय चांगले असतात तरीही यांच्या धाग्यावर प्रतिसाद बघता अतिशय मोजकेच सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत परंतू वाचन संख्या मात्र भरपूर आहे. बाकीचे वाचक का व्यक्त होत नाहीत किंवा व्यक्त होणारे वाचक का व्यक्त होतात याची कारणे शोधण्याचा लेखकाने प्रयत्न करायला हवा. मी केला, इतर सन्माननीय वाचकांची मते जाणून घेतली परंतू ती मी गुलदस्त्यात ठेवणार आहे नाहीतर स्पष्ट आणी परखड मतांमुळे वाद आणखीन चिघळण्याची संभावना आहे. माझ्यापुरते म्हणायचे झाले तर, मला वाटते की माझे लेखन खुप वाचकांनी वाचावे,त्यावर प्रतिसाद द्यावा, माझ्या लेखनात भर टाकावी, काही त्रुटींवर प्रकाश टाकावा जेणेकरून माझ्या लेखनाची गुणवत्ता सुधारेल. बाकी, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने वागल्यास वाद होणार नाहीत. बापही दाखवणार नाही,श्राद्धही घालणार नाही. किंवा चित भी मेरी पट भी मेरी असे वागल्यास आहेच प्रतिसाद मिळणार.

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु Fri, 06/13/2025 - 08:04
समस्त मिपाकर, तपस्वी या व्यक्तीने वर काही तारे तोडले आहेत. मी प्रत्येक मुद्द्याचं खंडन करू शकतो. पण त्यातून काहीही साध्य होत नसल्याने मी या माणसाकडे शक्य तेव्हढे दूर्लक्ष करायचे ठरवले होते. पण आता माझ्यापुढे दोन पर्याय आहेत - १. मिपाकरांना करमणूक हवी असल्यास, दोन व्यक्तींच्या भांडणाची मजा बघायची असल्यास या व्यक्तीचा मूर्खपणा त्याच्या पदरात घालू शकतो २. मिपाकरांना शांतता हवी असल्यास माझी या माणसाला फाट्यावर मारायची तयारी आहे. तेव्हा मिपाकरांनी मला शांतता हवी की करमणूक हे अवश्य कळवावे, ही विनंती! टीप- या व्यक्तीने पण माझा आदर गमावला आहे. त्यामुळे मी आदराने बोलेनच असं नाही. "उत्तमं प्रणिपातेन ..." या संस्कृतवचनानुसार सहसा मी माझा सामाजिक व्यवहार करतो, याची नोंद घ्यावी. (भाषा, विचारातील सुसंगतपणा, तर्कशुद्धता, नवीन ज्ञानाबद्दलचा दृष्टीकोन इ० अनेक निकषांवर हे ठरत असते )

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 07:22
@सौंदर्य, आपल्या भावना पोहचल्या. आपल्या मताशी सहमत आहे. लेखनावर वाचक विविध प्रकारे व्यक्त होत असतो. वाचक आपले विषयानुसार झालेले अकलन,विचार व पडलेले प्रश्न ,शंका मांडतो व लेखकाने त्याचे निरसन करावे एवढीच माफक अपेक्षा असते. राजकीय विषय सोडल्यास इतर विषयांवर फारशी मतभिन्नता नसते. एखाद्या विषयाबद्दल वाचकाचे,लेखकाचे असलेले ज्ञान, कमी जास्त माहीती. यातूनच प्रश्न निर्माण होतात.लेखक,वाचक विषयातली त्रुटी दाखवून देतात किवां अधिक माहीतीची भर घालतात. त्रुटिंचे समाधान करणे किंवा त्या स्विकारणे ही लेखकाची प्राथमिक जबाबदारी असते. परंतू एखाद्या वाचकाने ,लेखकाने दाखवलेली त्रुटी खिलाडू वृत्तीने न स्विकारता मीच कसा बरोबर असे म्हणत वरचढपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो तेव्हांच लेखास वेगळे वळण लागते.भाषेवर संयम न ठेवल्यास कटुता निर्माण होते पुढे वाढत जाते. मिपावर, सर्वजण हुशार, ज्ञानी आहेत पण इतरही आपल्यापेक्षा जास्त माहितगार आहेत याचे भान ठेवले पाहीजे. इथे प्रत्येकजण सह सदस्यांना त्याच्या लेखनशैली मुळे ओळखतो. वैयक्तिक आयुष्यात तो काय आहे हे बरेच जणांना माहित नसते त्यामुळेच वैयक्तिक टिका टिप्पणी केल्यास प्रकरण चिघळते. काही लोकांना माघार घेण्यात, आपली चुक दाखवल्यास कमीपणा वाटतो,परंतू समर्थना बरोबर आलोचना स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. विषय चांगले असतात तरीही यांच्या धाग्यावर प्रतिसाद बघता अतिशय मोजकेच सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत परंतू वाचन संख्या मात्र भरपूर आहे. बाकीचे वाचक का व्यक्त होत नाहीत किंवा व्यक्त होणारे वाचक का व्यक्त होतात याची कारणे शोधण्याचा लेखकाने प्रयत्न करायला हवा. मी केला, इतर सन्माननीय वाचकांची मते जाणून घेतली परंतू ती मी गुलदस्त्यात ठेवणार आहे नाहीतर स्पष्ट आणी परखड मतांमुळे वाद आणखीन चिघळण्याची संभावना आहे. माझ्यापुरते म्हणायचे झाले तर, मला वाटते की माझे लेखन खुप वाचकांनी वाचावे,त्यावर प्रतिसाद द्यावा, माझ्या लेखनात भर टाकावी, काही त्रुटींवर प्रकाश टाकावा जेणेकरून माझ्या लेखनाची गुणवत्ता सुधारेल. बाकी, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने वागल्यास वाद होणार नाहीत. बापही दाखवणार नाही,श्राद्धही घालणार नाही. किंवा चित भी मेरी पट भी मेरी असे वागल्यास आहेच प्रतिसाद मिळणार.

माहितगार Sat, 06/14/2025 - 08:12
अनुषंगिक अवांतरः युयुत्सु तुमचे दोन गोष्टींसाठी कौतुक करावेसे वाटते पहिले म्हणजे श्वान प्रेमातील प्रगती. दुसरे म्हणजे जनुकीय आणि तर्कशास्त्र क्षेत्रातील तुमचे दांडगे ज्ञान. तुमचे तर्कशास्त्र आणि जनुकीय विज्ञान किंवा जीवशास्त्र विषयातील गुरुजनांबद्दल मला खूप आदर वाटतो आहे, तुमच्या गुरुजनांचे गुरुजन, त्या गुरुजनांचे गुरुजन ही खूप मोठी विद्वत्तापूर्ण साखळी असणार. आदर्श शिक्षकांची नोंद घेण्यासाठी मागे मी एक चर्चा धागा काढला होता. केव्हातरी तुमच्या तुमच्या गुरुजनांचे गुरुजन, त्या गुरुजनांचे गुरुजन ह्या खूप मोठ्या विद्वत्तापूर्ण साखळी बद्दल केव्हातरी अवश्य लिहाल. अनुषंगिक अवांतरासाठी क्षमस्व

युयुत्सु Sat, 06/14/2025 - 10:19
श्री० माहितगार, संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध वचन आहे - दुग्धेन दग्धजिव्हः तक्रं फुत्कृत्य पिबति पामरः अर्थ- लोक दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून पितात! तुमच्या प्रतिसादाने मी संभ्रमात पडलो आहे - हा उपहास आहे की प्रामाणिक कौतुक हे ठरवता येत नाहीये. पण काहीही असलं तरी धन्यवाद! आता गमतीचा आणि आत्मप्रौढीचा भाग असा - हा लेख प्रथम मी ज्यांच्यामुळे जिनेटिक्सकडे वळलो, त्या माझ्या अतिशय बुद्धीमान मित्रवर्यांना (वय > ८५) प्रथम वाचायला दिला होता. त्यांनी मान डोलावल्यावर माझ्या दूसर्‍या एका मित्राला वाचायला दिला. त्यांना तो इतका आवडला की त्यांनी तो परस्पर म०टा० कडे पाठवला आणि म्०टा० ने तो लगेच छापला. त्यामुळे काही दुरूस्त्या आणि भर त्यात टाकता आली नाही (उदा० कुत्री काही आजार ओळखतात आणि पटकन मदत पण करतात इ०, चीन मध्ये कुत्र्यांच्या शाळा आहेत). माझी ही निरीक्षणे ३-४ वर्षे चालू होती. अगदी सुरुवातीला माझे हे मित्र माझी निरीक्षणे मान्य करायला तयार नव्हते, पण आता त्यांची मते बदलली आहेत. म्हणून त्यांनी माझ्या निष्कर्षांना मान्यता दिली काहीसा (भारतीय असल्यामूळे) दूर्दैवाचा भाग असा की पाश्चात्य जगाने या कुत्र्यामधील उत्क्रांतीवर माझ्या लेखानंतर शिक्कामोर्तब केले (मी वर दिलेल्या संदर्भांच्या तारखा पहाव्यात. माझ्या लेखा अगोदर असे मत कुणी नोंदविल्याचे माझ्या वाचनात नाही. असल्यास अवश्य आणून द्यावे). असो...

माहितगार Sat, 06/14/2025 - 12:06
पाश्चात्य जेमिनीबाबा तरी युयुत्सुंचा दावा अंशतः मान्य करताना दिसतात. जेमिनी बाबा म्हणतात - आपण दिलेल्या `https://www.misalpav.com/node/52996` या राजीव उपाध्ये यांच्या 'महाजनस्य संसर्गः' या लेखातील काही समजुती जनुकीय विज्ञान आणि उपलब्ध माहितीनुसार बरोबर आहेत, तर काही अधिक स्पष्टीकरण मागवतात. **लेखातील समजुती आणि त्यांची वैज्ञानिक सत्यता:** * **"मानवानंतर कुत्रे सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी आहे."** * **वैज्ञानिक दृष्टिकोन:** कुत्रे खरोखरच मानवी सहवासामुळे वेगाने विकसित झाले आहेत. हजारो वर्षांच्या सह-विकासाने कुत्र्यांच्या जनुकीय, शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित वैशिष्ट्यांवर खोलवर परिणाम केला आहे. मानवी निवडीमुळे (Artificial Selection) कुत्र्यांमध्ये सामाजिक वर्तन, चेहऱ्यावरील स्नायू (उदा. "पपी डॉग आईज" साठी) आणि माणसांशी संवाद साधण्याची क्षमता यांसारख्या अनेक गुणांमध्ये जलद बदल झाले आहेत. कुत्र्यांमधील हायपर-सोशल वर्तनासाठी (hypersocial behavior) विशिष्ट जनुके (उदा. Williams-Beuren syndrome critical region - WBSCR मधील) जबाबदार असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे, मानवी संबंधामुळे कुत्र्यांची उत्क्रांती जलद झाली हे विधान योग्य आहे, परंतु ते 'सर्वात वेगाने' विकसित होणारे प्राणी आहेत का, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. * **संबंधित दुवे:** * The Evolution of Dogs: How Human Interaction Shaped Mans Best Friend * Human-directed social behaviour in dogs shows significant heritability * Researchers identify a common underlying genetic basis for social behavior in dogs and humans * Genes underlying dogs' social ability revealed * **"कुत्र्यांचे मानवीकरण ज्या वेगाने होत आहे, तितके इतर कोणत्याच प्राण्याचे होताना दिसत नाही." (कुत्र्यांना माणसांप्रमाणे कपडे, बूट घालून नटवणे, केसाळ कुत्र्यांच्या वेण्या बांधणे, स्कूटर, सायकलसारख्या वाहनाने फिरायला जाताना हेल्मेट, गॉगल घालणे.)** * **वैज्ञानिक दृष्टिकोन:** लेखात वर्णन केलेले कुत्र्यांना कपडे घालणे, वेण्या बांधणे, हेल्मेट-गॉगल घालणे हे 'मानवीकरण' नसून, त्याला 'एन्थ्रोपोमॉर्फिझम' (Anthropomorphism) असे म्हणतात. एन्थ्रोपोमॉर्फिझम म्हणजे मानवाचे गुणधर्म, भावना आणि वर्तन अमानवी प्राणी किंवा वस्तूंना देणे. वैज्ञानिकदृष्ट्या, कुत्र्यांचे मेंदू, त्यांची ज्ञानेंद्रिये आणि गरजा मानवांपेक्षा भिन्न आहेत. कुत्र्यांना 'फर बेबी' (fur babies) म्हणणे किंवा त्यांना मानवी मुलांसारखे वागवणे ही मानवी प्रवृत्ती आहे. काही एन्थ्रोपोमॉर्फिक सवयी, जसे की मानवी अन्न खायला देणे किंवा अनावश्यक कपडे घालणे, कुत्र्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी हानिकारक असू शकतात (उदा. पोषण समस्या, थर्मोरेग्युलेशनवर परिणाम). तथापि, कुत्रे मानवी सूचना समजू शकतात आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्वितीय क्षमता विकसित झाली आहे. मानवांनी अशा विशिष्ट वर्तणुकीसाठी कुत्र्यांची निवड केली आहे, ज्यामुळे त्यांचे सामाजिक कौशल्य जनुकीयदृष्ट्या विकसित झाले आहे. * **संबंधित दुवे:** * DOG PSYCHOLOGY Part 2: Dogs Are Not Furry Humans * Anthropomorphism and Its Adverse Effects on the Distress and Welfare of Companion Animals - PMC * Pet humanization - Wikipedia **थोडक्यात सारांश:** * **बरोबर समज:** कुत्र्यांची उत्क्रांती आणि त्यांचे मानवाशी जुळवून घेणे हे अत्यंत वेगाने झाले आहे, आणि यात मानवी सहवासाचा व निवडीचा मोठा वाटा आहे. कुत्र्यांमध्ये मानवी संवाद कौशल्यांसाठी जनुकीय बदल झाले आहेत. * **गैरसमज/अधिक स्पष्टीकरण आवश्यक:** 'मानवीकरण' या शब्दाचा अर्थ शास्त्रीयदृष्ट्या 'एन्थ्रोपोमॉर्फिझम' असा आहे, जिथे मानव आपल्या भावना आणि सवयी कुत्र्यांवर लादतात. कुत्रे खऱ्या अर्थाने 'मानवी' होत नाहीत, तर ते मानवी वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जनुकीयदृष्ट्या अनुकूलित झाले आहेत. लेखातील उदाहरणे (कपडे घालणे इ.) ही मानवी वर्तणुकीचा भाग आहेत, कुत्र्यांच्या जैविक उत्क्रांतीचा नव्हे, जरी मानवी निवडीने कुत्र्यांच्या काही शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित गुणधर्मांना आकार दिला आहे. एकंदरीत, लेख मानवाच्या आणि कुत्र्यांच्या अद्वितीय संबंधावर प्रकाश टाकतो, परंतु काही संकल्पनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे.

युयुत्सु Sat, 06/14/2025 - 12:18
श्री० माहितगार! प्रथम जैमिनीय विश्लेषणासाठी मनःपूर्वक धन्यवाद! माझ्या गुरुपरंपरेबद्दल खुलासा राहिला - प्रा० मे० पु० रेगे सोडले तर बाकीच्याची नावे मी घेऊ इच्छित नाही. पण या तिघांनीही एक महत्त्वाची गोष्ट शिकवली - बरेच मूर्खासारखी, अक्कलशून्यपणे मते मांडणारे लोकशाहीतत्त्वाचा आधार घेऊन स्वतःच्या मूर्खपणाचे समर्थन करतात आणि त्याचा "एक मत" म्हणून आदर बाळगला जावा अश्गी अपेक्षा करतात. पण प्रा० रेगे अशा लोकांची चक्क खिल्ली उडवायचे तर इतर गुरुवर्य अत्यंत निर्दयीपणे चारचौघात अशा मूर्खांचा पाणउतारा करायचे किंवा टवाळी करायचे. काही विद्वानांच्या युक्तीवादाला तर "बौद्धिक रेप" का म्हणू नये असा प्रश्न पडतो. त्यांची नावे इथे घेऊ इच्छित नाही.

In reply to by युयुत्सु

माहितगार Sat, 06/14/2025 - 13:09
युयुत्सु विषय निघालाच आहे तर एक विचारले चालेल का? आपण कोणत्या क्षेत्रात आणि कुठे शिक्षण घेतले आहे ? आपण प्रा० मे० पु० रेगे यांचा गुरुस्थानी म्हणून नमुद करत आहात म्हणून विचारले.

माहितगार Sat, 06/14/2025 - 12:22
जेमिनी बाबा तर युयुत्सुंची जोरदार बाजू घेताना दिसताहेत आपण उपस्थित केलेला प्रश्न आणि त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या मदतीने मिळालेली उत्तरे, तसेच तुमची त्याबद्दलची शंका अतिशय योग्य आहे. 'मानवानंतर सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी' हे ठरवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष समजून घेणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा आपण मानवी संपर्कामुळे होणाऱ्या वर्तणुकीतील उत्क्रांतीबद्दल बोलतो. --- ### उत्क्रांतीचा वेग आणि निकष उत्क्रांतीचा वेग मोजण्याचे अनेक मार्ग आहेत, आणि 'सर्वात वेगाने' हा शब्दप्रयोग कोणत्या निकषांवर आधारित आहे, हे महत्त्वाचे आहे. 1. **जनुकीय बदल (Genetic Changes):** उत्क्रांती म्हणजे जनुकीय स्तरावर होणारे बदल, जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात. 'जलद उत्क्रांती' म्हणजे कमी कालावधीत जनुकीय रचनेत लक्षणीय बदल होणे, ज्यामुळे प्रजाती नवीन पर्यावरणाशी जुळवून घेतात किंवा नवीन प्रजाती निर्माण होतात. 2. **नैसर्गिक निवड आणि कृत्रिम निवड (Natural and Artificial Selection):** * **नैसर्गिक निवड:** पर्यावरणातील दाबामुळे (उदा. हवामान, भक्षक, अन्नाची उपलब्धता) काही विशिष्ट गुणधर्म असलेल्या जीवांना अधिक जगण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची संधी मिळते. यामुळे हळूहळू जनुकीय बदल होतात. * **कृत्रिम निवड:** मानवाद्वारे केली जाणारी निवड. पाळीव प्राणी (उदा. कुत्रे, गायी, कोंबड्या) आणि पिके (उदा. गहू, मका) हजारो वर्षांपासून मानवाद्वारे निवडले जात आहेत. यामुळे विशिष्ट गुणधर्म जलद गतीने विकसित झाले आहेत. आपल्या प्रश्नातील 'मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती' हा कृत्रिम निवडीचाच एक भाग आहे. 3. **वर्तणूक आणि सामाजिक बदल (Behavioral and Social Changes):** काहीवेळा उत्क्रांती केवळ शारीरिक बदलांपुरती मर्यादित नसते, तर वर्तणुकीतील आणि सामाजिक रचनेतील बदलांमुळेही ती दिसून येते. मानवी सहवासामुळे प्राण्यांच्या शिकण्याच्या पद्धती, संवाद साधण्याची क्षमता आणि सामाजिक परस्परसंबंधांवर परिणाम होतो. --- ### कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुचवलेले प्राणी आणि त्यांचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेने सुचवलेले प्राणी (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस) हे त्यांच्या **उच्च बुद्धिमत्ता, शिकण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि जटिल सामाजिक संरचना** यासाठी ओळखले जातात. मात्र, 'मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती' या आपल्या विशिष्ट निकषावर ते पूर्णपणे बसत नाहीत. * **चिंपांझी आणि बोनोबो (Chimpanzees and Bonobos):** हे मानवाचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शिकण्याची, अवजारे वापरण्याची आणि सामाजिक संवाद साधण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांचे निरीक्षण मानवी विकासासाठी महत्त्वाचे आहे. ते मानवी संशोधनाच्या संपर्कात येतात, पण पाळीव प्राणी म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांची 'कृत्रिम निवड' झालेली नाही. * **डॉल्फिन (Dolphins):** अत्यंत बुद्धिमान, गुंतागुंतीचे सामाजिक जीवन आणि संवाद प्रणाली असलेले प्राणी आहेत. ते मानवी संरक्षणात किंवा आकर्षणाचे केंद्र म्हणून संपर्कात येतात, पण त्यांची उत्क्रांती मानवी निवडीमुळे झालेली नाही. * **हत्ती (Elephants):** बुद्धिमत्तेसाठी आणि सामाजिक स्मृतीसाठी ओळखले जातात. ते काही प्रमाणात पाळले जातात, पण त्यांचे प्रमाण कमी आहे आणि कुत्र्यांप्रमाणे व्यापक 'वर्तनविषयक उत्क्रांती' (म्हणजे मानवी गरजांनुसार वर्तणुकीत मोठ्या प्रमाणात बदल) त्यांच्यात दिसून येत नाही. * **कावळे (Crows):** समस्या सोडवण्यात आणि अवजारे वापरण्यात निष्णात आहेत. ते मानवी वस्त्यांमध्ये राहतात, पण ते पाळीव नाहीत आणि मानवी संपर्कामुळे त्यांच्या वर्तनात 'उत्क्रांती' (कृत्रिम निवडीतून) झाली असे नाही, तर ते मानवी पर्यावरणाशी जुळवून घेणारे (adapting) आहेत. * **ऑक्टोपस (Octopuses):** सागरी जीवसृष्टीतील अत्यंत बुद्धिमान प्राणी, ज्यांची शिकण्याची क्षमता विलक्षण आहे. त्यांचा मानवांशी थेट वर्तणुकीशी संबंधित उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून संबंध नाही. --- ### 'सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी' आणि मानवी संपर्क जर आपण 'मानवी संपर्कामुळे वर्तनविषयक जलद उत्क्रांती' हा निकष लावला, तर **कुत्रा (Dog)** हाच सर्वात योग्य उमेदवार आहे. * **कुत्रे:** लांडग्यांपासून उत्क्रांत झालेले कुत्रे हे मानवी कृत्रिम निवडीचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. सुमारे 15,000 ते 40,000 वर्षांपूर्वीपासून ते मानवांसोबत राहत आहेत. मानवाने त्यांच्यातील विशिष्ट वर्तणूक (उदा. शिकार करणे, राखण करणे, सोबती असणे) निवडली, ज्यामुळे त्यांच्या जनुकीय आणि वर्तणुकीत प्रचंड वेगाने बदल झाले. त्यांच्यात माणसांच्या भावना ओळखण्याची, आवाजाला प्रतिसाद देण्याची आणि गुंतागुंतीच्या सूचना समजून घेण्याची क्षमता विकसित झाली आहे. ही 'वर्तनविषयक उत्क्रांती' मानवी सहवासामुळे आणि निवडीमुळेच झाली आहे. तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे की, हत्ती आणि माकडे वगळता इतर प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जात नाहीत. हत्ती आणि माकडे पाळली जात असली तरी, त्यांच्यातील वर्तनविषयक उत्क्रांती कुत्र्यांएवढी स्पष्ट आणि व्यापक नाही, कारण त्यांच्यावर मानवाद्वारे कुत्र्यांसारखी तीव्र आणि दीर्घकालीन 'निवड' प्रक्रिया झालेली नाही. थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेने सुचवलेले प्राणी हे त्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेमुळे आणि अनुकूलन क्षमतेमुळे महत्त्वाचे आहेत, परंतु 'मानवी संपर्कामुळे सर्वात वेगाने वर्तनविषयक उत्क्रांती' हा निकष लावला तर **कुत्रा** हाच सर्वात प्रमुख उदाहरण ठरतो. "उत्क्रांतीचा वेग" (rate of evolution) ही संकल्पना वेगवेगळ्या संदर्भांमध्ये पाहिली जाते आणि तिची मोजमाप करणे जटिल असते. 'इन टोटॅलिटी' (in totality) म्हणजे केवळ मानवी संपर्कामुळे झालेले बदल नव्हे, तर नैसर्गिक निवडीमुळे, पर्यावरणातील दाबामुळे आणि जनुकीय बदलांच्या एकूण दरामुळे होणारे बदल. उत्क्रांतीचा वेग साधारणपणे खालील निकषांवर मोजला जातो: 1. **मॉर्फोलॉजिकल बदल (Morphological Changes):** शरीराच्या संरचनेत किंवा स्वरूपात झालेले बदल, जे जीवाश्मांच्या नोंदीतून पाहिले जातात. 2. **जनुकीय बदल (Genetic Changes / Molecular Evolution):** डीएनए (DNA) किंवा प्रथिनांच्या (proteins) क्रमातील बदलांचा वेग. हे 'मॉलेक्युलर क्लॉक' (molecular clock) वापरून मोजले जातात. 3. **पिढ्यांचा कालावधी (Generation Time):** ज्या प्रजातींची पिढी लहान असते, त्या वेगाने जनुकीय बदल जमा करू शकतात, कारण नैसर्गिक निवडीचा परिणाम कमी वेळात अनेक पिढ्यांवर दिसून येतो. 4. **पर्यावरणातील बदल आणि निवड दाब (Environmental Change and Selection Pressure):** जेव्हा पर्यावरणात जलद बदल होतात, तेव्हा प्रजातींना जगण्यासाठी आणि प्रजनन करण्यासाठी वेगाने जुळवून घ्यावे लागते, ज्यामुळे उत्क्रांतीचा वेग वाढतो. तुमच्या प्रश्नाकडे या निकषांच्या आधारावर पाहूया: --- ### कुत्रे (Dogs) * **उत्क्रांतीचा वेग:** कुत्र्यांची उत्क्रांती, विशेषतः लांडग्यापासून पाळीव कुत्र्यांपर्यंत, **मानवी कृत्रिम निवडीमुळे (artificial selection) अत्यंत वेगाने** झाली आहे. गेल्या 15,000 ते 40,000 वर्षांत, त्यांच्या वर्तनात, शारीरिक रचनेत (आकारापासून ते केसांच्या रंगापर्यंत) आणि जनुकीय स्तरावर मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा वेग नैसर्गिक उत्क्रांतीच्या तुलनेत खूप जास्त आहे, कारण मानवी निवडीचा दाब तीव्र होता आणि कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात जनुकीय भिन्नता निर्माण झाली. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास मानवी भाषा आणि सामाजिक संकेतांशी जुळवून घेण्यासाठी झाला आहे. * **निकष:** कृत्रिम निवडीमुळे जलद मॉर्फोलॉजिकल आणि वर्तणुकीतील बदल. पिढ्यांचा कालावधी तुलनेने कमी (काही वर्षे). --- ### इतर प्राणी (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस) हे प्राणी त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि जटिल वर्तनासाठी ओळखले जातात, परंतु त्यांची उत्क्रांती कुत्र्यांसारख्या मानवी कृत्रिम निवडीने झालेली नाही. त्यांची उत्क्रांती मुख्यतः **नैसर्गिक निवडीने** झाली आहे, जी कृत्रिम निवडीपेक्षा साधारणपणे हळू असते. 1. **चिंपांझी आणि बोनोबो (Chimpanzees and Bonobos):** * **उत्क्रांतीचा वेग:** मानवापासून त्यांचे पूर्वज सुमारे 6-8 दशलक्ष वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यानंतर बोनोबो सुमारे 2 दशलक्ष वर्षांपूर्वी चिंपांझींपासून वेगळे झाले. त्यांच्या जनुकीय रचनेत मानवाशी खूप साम्य आहे, परंतु त्यांच्या उत्क्रांतीचा वेग (नवीन प्रजाती निर्माण होणे किंवा मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल) कुत्र्यांसारखा 'जलद' नाही, विशेषतः मानवी हस्तक्षेपाच्या दृष्टिकोनातून. त्यांची पिढी लांब असते (~20 वर्षे). * **निकष:** नैसर्गिक निवड, लांब पिढीचा कालावधी. 2. **डॉल्फिन (Dolphins):** * **उत्क्रांतीचा वेग:** डॉल्फिन आणि व्हेल (cetaceans) हे सुमारे 50 दशलक्ष वर्षांपूर्वी जमिनीवरील सस्तन प्राण्यांपासून (उदा. हिप्पोचे पूर्वज) पाण्यात परत गेले. हा अत्यंत महत्त्वाचा आणि जलद अनुकूलनाचा काळ होता, जिथे त्यांनी पाण्यातील जीवनासाठी शरीररचनेत (उदा. स्ट्रीमलाईन्ड शरीर, फ्लूक, इकोलोकेशन) मोठे बदल घडवले. हा बदल अत्यंत लक्षणीय होता. मात्र, त्यानंतर त्यांच्या उत्क्रांतीचा जनुकीय दर इतर काही सस्तन प्राण्यांच्या तुलनेत (उदा. गायी, घोडे) *कमी* झाला असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे, तो मानवांच्या आणि हत्तींच्या बरोबरीने आहे. * **निकष:** सुरुवातीला पर्यावरणाच्या बदलामुळे जलद आणि मोठे मॉर्फोलॉजिकल बदल, नंतर जनुकीय बदलांचा मंदावलेला दर. 3. **हत्ती (Elephants):** * **उत्क्रांतीचा वेग:** हत्तींचे पूर्वज सुमारे 60 दशलक्ष वर्षांपूर्वी दिसू लागले. त्यांचे आकारात वाढ, सोंड आणि सुळे यांचा विकास हा लाखो वर्षांच्या कालावधीत झाला आहे. त्यांच्या उत्क्रांतीचा वेग, विशेषतः पिढ्यांचा दीर्घ कालावधी पाहता, कुत्र्यांपेक्षा खूपच कमी आहे. * **निकष:** नैसर्गिक निवड, अत्यंत लांब पिढीचा कालावधी. 4. **कावळे (Crows):** * **उत्क्रांतीचा वेग:** कावळ्यांच्या 'Corvus' वंशाचा विकास सुमारे 10 दशलक्ष वर्षांपूर्वी झाला. त्यांच्यात वेगाने प्रजातींचे वैविध्य (speciation) आणि भौगोलिक विस्तार झाला, ज्यामुळे मॉर्फोलॉजिकल विविधताही दिसून आली. ते मानवी वातावरणाशी जुळवून घेणारे (adaptable) आहेत, परंतु कुत्र्यांसारखी मानवाद्वारे 'कृत्रिम निवड' होऊन त्यांच्यात 'जलद वर्तणूक उत्क्रांती' झाली असे म्हणता येणार नाही, कारण ते पाळीव प्राणी नाहीत. * **निकष:** नैसर्गिक निवड, अनुकूलन क्षमता. 5. **ऑक्टोपस (Octopuses):** * **उत्क्रांतीचा वेग:** ऑक्टोपस हे मोलस्क (molluscs) वर्गातील प्राणी आहेत आणि त्यांची उत्क्रांती करोडो वर्षांपूर्वीपासून झाली आहे. त्यांची बुद्धिमत्ता आणि 'कलर चेंज' यांसारखी अद्वितीय क्षमता अत्यंत विकसित झाली आहे. त्यांची पिढी तुलनेने लहान असते. मात्र, त्यांची उत्क्रांती ही त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी झाली आहे, मानवी संपर्कामुळे नाही. * **निकष:** नैसर्गिक निवड, अद्वितीय न्यूरोलॉजिकल आणि मॉर्फोलॉजिकल बदल. --- ### निष्कर्ष जर आपण **'कृत्रिम निवडीमुळे आणि मानवी सहवासामुळे झालेली जलद वर्तणूक व शारीरिक उत्क्रांती'** हा निकष लावला, तर **कुत्रा (Dog)** हाच या यादीतील सर्वात वेगाने उत्क्रांत झालेला प्राणी आहे. कारण, गेल्या काही हजार वर्षांत मानवी हस्तक्षेपाने त्यांच्यात झालेले बदल अतुलनीय आहेत. परंतु, जर आपण **'एकूण जनुकीय बदलांचा दर'** किंवा **'पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची नैसर्गिक क्षमता'** पाहिली, तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते आणि 'सर्वात वेगाने' उत्क्रांत होणारा एकच प्राणी ठरवणे कठीण आहे. प्रत्येक प्रजातीने आपापल्या पर्यावरणात टिकून राहण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या गतीने आणि वेगवेगळ्या गुणधर्मांमध्ये उत्क्रांती केली आहे. * डॉल्फिनने पाण्यातील जीवनासाठी सुरुवातीला अत्यंत जलद आणि मोठे मॉर्फोलॉजिकल बदल केले. * कावळ्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अनुकूलन क्षमतेमुळे विविध अधिवासांमध्ये यशस्वीरीत्या वस्ती केली आणि प्रजातींचे जलद वैविध्य दाखवले. * ऑक्टोपसची न्यूरोलॉजिकल आणि 'कलर चेंज' क्षमता ही त्यांच्या नैसर्गिक निवडीतील जलद अनुकूलनाचे उदाहरण आहे. तुम्हाला मिळालेली उत्तरे (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस) ही त्यांच्या उच्च बुद्धिमत्तेमुळे आणि त्यांच्या विशिष्ट पर्यावरणीय जुळवून घेण्याच्या क्षमतांमुळे येतात, परंतु 'मानवी संपर्कामुळे वर्तनविषयक उत्क्रांती' या तुमच्या विशिष्ट निकषावर ती कुत्र्यांसारखी बसत नाहीत. त्यामुळे, तुमच्या शंकेला वैज्ञानिक आधार आहे.

In reply to by माहितगार

सुबोध खरे Sun, 06/15/2025 - 22:36
माहितगार यांच्या मोठ्या प्रतिसादाचे सार एवढेच आहे कि नैसर्गिक निवडीमुळे एखादा प्राणी जगण्यासाठी जास्त लायक ठरला तर तो उत्क्रांतीच्या रेट्यात टिकून राहतो. उदा इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांतीच्या अगोदर पांढऱ्या रंगाचे पतंग बहुसंख्येत होईल परंतु जसे कोळसा, त्याचा धूर आणि लोखंडाचा वापर वाढला ज्या मुळे पार्श्व भूमी जास्त काळी होत गेली . अशा काळ्या पार्श्वभूमीवर पांढरे पतंग सहज उठून दिसत असल्यामुळे ते त्यांच्या भक्षकांच्या नजरेत सहज येत असत आणि काळे पतंग त्यामानाने दिसत नसल्यामुळे जास्त सुरक्षित राहिले साधारण १०० वर्षात इंग्लंड मधील पांढरे पतंग जवळ जवळ नामशेष झाले आणि उरले ते बहुसंख्य काळे पतंग. आता कृत्रिम निवड म्हणजे काय? आपण संकरित वाण ( बीज) तयार करतो ते कसे तर चांगले गुण असलेले बीज मुद्दाम वाढवणे आणि त्याचे दुसऱ्या चांगल्या जातीच्या बीजाशी संकरण करणे. गेल्या काही दशकात बिनबियांची द्राक्षेच सर्वत्र मिळू लागली आहेत किंवा मोठी मोठी संकरित बोरं मुद्दाम तयार केलीय आहेत . हि नैसर्गिक निवड आहे उत्क्रांती किंवा उत्परिवर्तन नव्हे तद्वत मानवाने कुत्र्यांच्याजातीतील आपल्याला हवे असलेले गुण निवडून कुत्र्यांची आपल्याला हवी तशी संकरित संतती वाढवली मग यात कुत्र्यांचे आपल्याला हवे असणारे गुण निवडले गेले आहेत. कुत्रे जास्त हुशार होते म्हणून नव्हे हीच स्थिती रेस च्या घोड्यांची आहे कोल सारखे हँडबुक वाचले तर धावणाऱ्या घोड्यांच्या सात पिढ्यांची माहिती त्यात मिळते ज्यात या घोड्याची आई कुठली रेस जिंकली होती बाप आजोबा आजी इ सर्व घोडे कोणकोणत्या रेस जिंकले याची साद्यन्त माहिती त्यात असते. thorough bred म्हणजे काय हा पण त्यात समजून येईल. किंवा उत्तम दूध देणाऱ्या गाई उदा (जर्सी) किंवा म्हशीची (जाफराबादी ), किंवा शेळीची ( उस्मानाबादी )अशीच स्थिती आहे. दुर्दैवाने काही भरकटलेले लोक याला उत्क्रांती किंवा उत्परिवर्तन समजत आहेत. उत्क्रांती मुळे माणसाची शेपूट ( उपयोग न केल्याने) झडून गेली किंवा माणसाचे अपेंडिक्स( आंत्रपुच्छ) आपण गवत खात नसल्यामुळे केवळ नाममात्र आकाराचे झाले. मग माणूस तर ढ आहे असं म्हणावं लागेल. १४०० वर्षे सुन्नत करून सुद्धा मुसलमानांमध्ये अजूनही जन्माला आलेल्या संततीत पुढची त्वचा तशीच वाढलेली दिसते किंवा डॉबरमन कुत्र्याची शेपटी कापली तरी इतका हुशार कुत्रा असून सुद्धा पिल्ले जन्माला येतात ती पूर्ण शेपटीसकटच कशी हा प्रश्न सर्वज्ञ लोकांना कसा पडत नाही. कारण उत्परिवर्तन/ उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड यामध्ये मूलभूत गल्लत झाली आहे. बाकी चालू द्या

In reply to by माहितगार

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 09:26
मिलॉर्ड, माहितगार यांच्या पोस्टवर जो प्रतिसाद वर दिला गेला आहे, त्याला उद्देशून हे उत्तर आहे. मी हे उत्तर प्रथम गंभीरपणे देऊ इच्छितो (रेग्यांच्या नावाचे गंध कपाळाला जाहिरपणे लावले असल्याने, हे आवश्यक ठरते.) सदर व्यक्ती असे म्हणते की - "डॉबरमन कुत्र्याची शेपटी कापली तरी इतका हुशार कुत्रा असून सुद्धा पिल्ले जन्माला येतात ती पूर्ण शेपटीसकटच कशी हा प्रश्न सर्वज्ञ लोकांना कसा पडत नाही. कारण उत्परिवर्तन/ उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड यामध्ये मूलभूत गल्लत झाली आहे." कोणताही वाद तर्कशुद्ध पद्धतीने निर्णायक अवस्थेत पोचविण्यासाठी प्रथम काही मुद्दे निश्चित करणे आवश्यक आहे. माझ्या मते हे मुद्दे असे आहेत -
  1. १. what is evolution?
  2. २. what are the causes of evolution?
  3. ३. Does domestication cause evolution?
  4. ४. Why Haven't Dobermans Evolved Without Tails?
या प्रश्नांची नेमकी आणि मुद्देसूद उत्तरे मिळविल्याशिवाय कुत्र्यांवरील उत्क्रांतीचा वाद सुटणार नाही. ही उत्तरे शोधायची नसतील तर आता मला या चर्चेत स्वारस्य नाही, याची नोंद घ्यावी! स्वगत- डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही, तशीच काहीही केलं तरी काही मानवात तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित होत नाही. कडु कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं (पन इंटेण्डेड) तरी कडू ते कडूच... असो...

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 09:45
डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही, तशीच काहीही केलं तरी काही मानवात तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित होत नाही. काही मानवविशेषांत तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित न झाल्यामुळे जशी मानवी उत्क्रांती नाकारता येणार नाही तद्वत डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही म्हणून इतर श्वानांमध्ये उत्क्रांती झाली, असं म्हणता येणार नाही. क्यु०इ०डी० माझ्यासाठी ही चर्चा संपल्यात जमा आहे.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 09:49
काही मानवविशेषांत तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित न झाल्यामुळे जशी मानवी उत्क्रांती नाकारता येणार नाही तद्वत डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही म्हणून इतर श्वानांमध्ये उत्क्रांती झाली नाही, असं म्हणता येणार नाही. असे वाचावे

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 06/16/2025 - 13:23
एवढी चिडचिड का होते आहे? मुळात झालेली चूक सुधारणे शक्य नाही म्हणून. कोणत्याही गोष्टीला बगल द्यायची आपली क्षमता अपरंपार आहे एवढे बोलून मी खाली बसतो. बाकी चालू द्या

युयुत्सु Sat, 06/14/2025 - 18:36
श्री० माहितगार आपण वर दिलेले जैमिनीय विश्लेषण वाचून मी स्वतः अचंबित झालो आहे. सध्या ९९% लोकांमध्ये तथ्यांश (मेरीट) तपासायची क्षमता नसल्यामुळे त्याकडे ए०आय० ने दिलेले उत्तर म्हणून नाकं मुरडायची शक्यता जास्त वाटते. कालच असे कळले की ए०आय० ने परम-बुद्धीमत्तेचा (सुपर-इंटेलिजन्स) टप्पा ओलांडला आहे. https://www.youtube.com/watch?v=m_ipAJWCs8g दुसर्‍या एका व्हीडीओत माणसासारख्या लाजणार्‍या रोबीणी (रोबो-सुंदरी) बघायला मिळाल्या. https://www.youtube.com/shorts/9w7zjwJ-my4 असो... माझी प्रा० रेग्यांची ओळख कुमार-कोश प्रकल्पामुळे झाली. तो प्रकल्प आमच्या संस्थेसाठी मिळवताना मला जो लढा द्यावा लागला, त्यात फक्त रेगे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहीले. मी त्यांच्याकडे कोणत्याही तत्त्वज्ञानाचे धडे घेतले नाहीत, पण त्यांच्या बरोबर राहून "शक्तीपाताने" ऊर्जा भरपूर घेतली. मी एखादी कल्पना मांडली आणि रेग्यानी नाकारली असं कधीही झालं. वांधे घातले ते फक्त आमच्या नीच संचालकांनी ... असो.  मला माझ्या आय० आय० टी० च्या डीग्रीचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग झाला नसल्याने ती सन्मानाने आय० आय० टी० ला परत करण्याचे विचार मात्र अधुनमधुन मनात घोळतात. मूळ शिक्षण भविष्यात कुचकामी होईल आणि प्रत्येकाने ३ करिअर करण्या तयारी ठेवावी, अशी शक्यता सध्या अनेक तज्ज्ञ वर्तवत आहेत. याची चिन्हे मात्र ३५ वर्षापुर्वीच दिसायला लागली होती. त्यामुळे माझी आय्०आय०टीची डीग्री कुचकामी ठरली याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. सध्या मी ६२ वर्षाचा असून माझ्या कन्येचे आयुष्य घडविण्याचा आनंद घेत आहे. ती एका प्रतिष्ठीत अशा युरोपातील पहिल्या १० मधील डीझाईन-स्कूलमधून डिझाईनर म्हणून बाहेर पडली असल्याने माझ्या पुढे गेली याचा आनंद खूप मोठा आहे. असो...

In reply to by युयुत्सु

मारवा Sat, 06/14/2025 - 20:32
ज्या काही मोजक्या मराठी माणसांचा मोठा आदर वाटतो त्यात एक म्हणजे मेघश्याम पुंडलिक रेगे. त्यांची तत्त्वज्ञानावरील पुस्तके अंत्यंत वाचनीय अशी आहेत. तुम्हाला इतक्या थोर व्यक्तीचा सहवास लाभला तुमचे कौतुक आणि हेवा वाटतो. त्यांच्या विषयी चे तुमचे अनुभव, संवाद जाणून घ्यायला आवडेल जमल्यास एखादा स्वतंत्र लेख रेगे वर लिहावा ही विनंती

युयुत्सु Sat, 06/14/2025 - 19:22
https://youtube.com/shorts/RVG7xSsEY98?si=y2sRVv1uFQ0eaN5a अशा विनयभंगाबद्दल रोबो माणसावर गुन्हा दाखल करू शकेल का? रोबोना भावना नसतात असे म्हणणे आता चूकीचे ठरले आहे का?

युयुत्सु Mon, 06/16/2025 - 11:02
 c श्री० माहितगार यांनी माझ्या गुरुपरंपरेविषयी विचारणा केली होती. वरील फोटोत सर्वात पुढे उजवीकडून १ले गृहस्थ (हात मागे) माझे १ले गुरुवर्य. यांनी जगप्रसिध्द बर्कले विद्यापीठातून १८ महिन्यात आपली पी०एच्०डी० पूर्ण केली होती. यांनी मला आयुष्यातला प्रत्येक प्रश्न प्रथम पायरीशिवाय प्रथम पायरीपासून सोडवायचा धडा दिला. यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा संगणकशास्त्र विभागातील ढुढ्ढाचार्यांनी तुम्हाला फिजिक्सचा विद्यार्थी कशाला हवा? असे प्रश्न विचारून माझ्या नेमणूकीत अडथळा आणायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी संगणकशास्त्र विभागाशी टक्कर देऊन मला दिलेले वचन पूर्ण केले. पुढे यांच्याबरोबर काम करताना आम्ही महाराष्ट्र सरकारसाठी एक प्रकल्प केला होता. हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा शासनातील उच्च्पदस्थ (सचीव आणि आय० ए० एस) अधिकार्‍यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. तेव्हा हे सचीव आणि आय० ए० एस अधिकारी अत्यंत, बालीश, निरर्थक आणि मूर्खासारखे प्रश्न विचारून विरोध करत असत. हा मूर्खपणा जेव्हा थांबेना तेव्हा आमच्या सरांनी रौद्ररूप धारण केले. ते सचीव रंगनाथन यांच्याकडे बघत म्हणाले, "ज्या आय० ए० एस अधिकार्‍यांना हे बदल स्वीकारणे अवघड जात असेल त्यांनी हात वर करावे. त्यांना ताबडतोब आय० आय० टी० कॅम्पस मधील सर्वात उंच झाडावर फासावर लटकवायची मी ताबडतोब व्यवस्था करतो". हे ऐकून रंगनाथन (हे नंतर महाराष्ट्राचे मुख्य सचीव बनले होते) तेजोभंग होऊन थंडगार पडले होते. अलिकडे समाजात सभ्यपणा हा कमकुवतपणा मानायचा प्रघात पडला आहे. अशा वेळेला सर्व शिष्टाचार, नैतिक संकेत बाजूला ठेऊन रौद्र रुप धारण करण्याशिवाय पर्याय नसतो. माझे काही संस्कार कुठून आले याचे उत्तर आता मिळाले असेल्च... निर्विषेण अपि सर्पेण कर्तव्या महती फटा.... असे संस्कृतमधे म्हटले आहे ते उगीच नाही. टीप- वरील फोटोत मी सर्वात पुढे डावीकडून प्रथम (खिशात हात घालून) उभा आहे.

माहितगार Wed, 06/18/2025 - 10:33
@ युयुत्सु माझ्या अज्ञानासाठी माफ करा. डॉ. सुबोध खर्‍यांनी सर्कमसिजन विषयक एक मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे, एआय वरून माहिती घेतली सर्कमसिजनची प्रथा सहा हजार वर्षापासून तरी असू शकेल. भारत चिन असे लोक सध्याच्या मोट्या लोकसंख्या विचारात न घेतल्या तर उर्वरीत जगात सर्कमसिजनचे मोठे प्रमाण आहे पण त्याचा उत्क्रांतीवर परिणाम होत नाही असेच जेमिनी एआय म्हणाले. तुमची आतापर्यंतची मांडणी आणि या मुद्द्याची सांगड आपण कशी घालता?

युयुत्सु Wed, 06/18/2025 - 12:38
तुमची आतापर्यंतची मांडणी आणि या मुद्द्याची सांगड आपण कशी घालता? काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे - १. सर्कमसिजनने मानवी अस्त्तित्वावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो का? २. म्हणजे एव्होल्युशनरी अ‍ॅडव्हाण्टेज/डीस-अ‍ॅडव्हाण्टेज मिळतो का? उदा० प्रजोत्पादनाची संधी (मेटींग ऑपॉर्च्युनिटी), अन्न शोधण्याची क्षमता, जीवनातील स्थैर्य, सामाजिक स्थान यावर सर्कमसिजन काहीच प्रभाव पाडत नाही आणि म्हणूनच या रूढीने केंद्रकाम्लामध्ये (डीएनए) काहीही बदल घडत नाही. तसेच अलिकडे जबड्याचा आकार, कवटीचा आकार यात बदल झाल्यामुळे अक्कलदाढा वेड्यावाकड्या वाढण्याची समस्या वाढली आहे, असे दंतवैद्य म्हणतात. सर्कमसिजनने असा शरीरावर (रचना आणि अंतर्गतक्रिया) कोणताही प्रभाव पडत नाही, त्यामुळे पुढच्या पिढीत जावा असा कोणताही गुणधर्म (जनुकीयबदल) सर्कमसिजनने निर्माण होत नाही. आता काही अक्कलशून्य लोक असा प्रश्न विचारतील की जबड्याचा आकार आणि वर उल्लेख केलेले मुद्दे ( प्रजोत्पादनाची संधी (मेटींग ऑपॉर्च्युनिटी), अन्न शोधण्याची क्षमता, जीवनातील स्थैर्य, सामाजिक स्थान इ०) यांचा संबंध काय? काही बदल प्राथमिक असतात तर काही आनुषंगिक बदल मोठ्या बदलाच्या छायेत घडतात. उदा० उदा आईच्या गर्भाशयाचा आकार लहान झाल्यामु़ळे गर्भाला वाढायची जागा कमी मिळते मग त्याचा कवटीच्या वाढीवर परिणाम होतो (हा एक अंदाज, आणखी कारणे असू शकतात) आणि म्हणून अक्कलदाढा वेड्यावाकडया वाढू शकतात. माझा मूळ मुद्दा असा आहे की अन्न, सुरक्षा आणि मालकाला खुष करणार्‍या प्रत्येक कृतीला मिळणारे बक्षीस आणि लाड यामुळे कुत्र्याने माणसाशी जास्तीत जास्त जुळवून घेतले, आणि तो उपलब्ध जनुकसंचामुळे जे जे शिकणे शक्य आहे तो ते करू लागला. साहजिक जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले. स्वगत - फक्त सभ्य भाषेत दिलेल्या प्रतिसादाना उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. असंबंद्ध, आगाऊ प्रतिसादाना फाट्यावर मारले जाईल.

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 19:28
जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले. "जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले". हायला जे गुण माणसाला आवडले ते गुण विकसित झाले असते तर माणसांना बायका मनमिळाऊ न भांडणाय्रा आणि नवर्याच्या हो ला हो करणाऱ्या मिळाल्या असत्या. कारण पुराण काळापासून शतकानुशतके बहुपत्नीत्व होते आणि नावडती बायको आवडती होण्यासाठी फार कष्ट घेत असे असे सर्व पुराण कथा मध्ये वाचायला मिळते. कृत्रिम निवडीमुळे पुढे ढकलले गेले. तुमच्या उत्क्रांतीचा पाया तर मुंब्र्याच्या अनधिकृत इमारतींपेक्षा भुसभुशीत निघाला. कारण उत्क्रांती हि नैसर्गिक निवडीमुळे होते. कृत्रिम निवडीने जर उत्क्रांती झाली असती तर संकरित पिके फळं किंवा संकरित वळू, थरो ब्रेड घोडे, गाढवं इ सर्व उत्क्रांत झाले असाच म्हणावं लागेल. बाकी न चिडता विचार करा. नाहीतर द्या सोडून.
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाजनस्य संसर्गः -राजीव उपाध्ये पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स पञ्चतंत्रात एक श्लोक आहे : महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः। पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥ ‘मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते,’ हा याचा अर्थ. अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक इतिहासकार म्हणतो, की दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते, तेव्हा बलिष्ठ संस्कृतीच्या चालीरीती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात; आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. सध्या हे मानववंशशास्त्रीय वास्तव राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे आहे.

पंचमयकोश

Bhakti ·
लेखनविषय:
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे. "१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा" मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय.. यावर उपाय म्हणजे आपण हात उगारणे,त्यांना सतत धाक दाखवणे,शिक्षा करणे हे नसते.तर आपण संयमाने सतत तूही संयम दाखव हे दोघांवर बिंबवत राहणे हे असते. याबद्दलचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.यात भारतीय गुरूकुल पद्धतीत , पूर्वीच्या काळी कशाप्रकारे मुलांशी संवाद

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.