मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रेक के बाद..

आजी ·

गवि Tue, 02/03/2026 - 18:21
रात्री जेवायला बसल्यावर टीव्हीवर हमखास हार्पिकने लोकांचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारचे कूप स्वच्छ होताना त्यांतील किटाणूंच्या वर्धित प्रतिमांसह पाहणे टाळता येणे अशक्य. येतेच ते समोर.

विजुभाऊ Tue, 02/03/2026 - 19:11
गवि ना पडला तो प्रश्न मलाही पडतो. याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय , नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात. आज्जी बाई. तुम्ही गायबला होतात हे जानवलं होते. त्यामुअ‍ॅळ तुमचा लेख दिसलयावर लै बरे वाटले

In reply to by विजुभाऊ

सोत्रि Fri, 02/06/2026 - 13:38
याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय, नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात.
तुम्ही जेवायला बसला आहात की नाही ह्याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते हो विजुभौ!

I will display 😂

- (जाहिरातबाज) सोकाजी

गामा पैलवान Tue, 02/03/2026 - 19:48
पनवेलच्या पुढे प्रवासी रेलवे सेवा नुकतीच सुरू झाली होती, तेव्हाची गोष्ट. आम्ही दिव्याहून गाडी पकडली व पनवेलच्या पुढे जाणार होतो. पनवेलास समोरचा माणूस उठून गेला. त्यानंतर गाडी जी थांबली ती हलायचं नावंच घेईना. शेवटी पाऊण तासाने गाडी हलली. तेव्हढ्यात समोरचा माणूस येऊन बसला व म्हणाला की लवकर निघाली गाडी. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर म्हणतो की नेहमी एक तास तरी लागतोच. मागील महिन्यात त्या एका तासात त्याने बहिणीकडे जाऊन भाऊबीजही आटोपली होती, अशी बहुमोल माहिती पुरवली. तो रेलवेत कामास होता. पुढे म्हणाला की पनवेलास मोटरमनास कागदी अर्ज भरून पुढील प्रवासाची परवानगी ( ब्लॉक क्लिअरन्स ) घ्यावी लागते व तिची एक प्रत इंजिनात ठेवावी लागते. त्यामुळे एक तास मोडतो. अहाहा, काय तो ब्रेक होता. हल्ली असे ब्रेक मिळंत नाहीत. दुसऱ्या ब्रेकची कथाही दिवा पनवेल मार्गाशी संबंधित आहे. असाच दिव्याहून पनवेलच्या दिशेने पाशिंजर पकडून चाललो होतो. पाणी मिळणार नाही म्हणून घरून पाणी भरपूर पिऊन निघालो होतो. आणि थंडीचे दिवस होते. मग काय जलनिष्कासावेग जरा जास्तंच जाणवू लागला. म्हणून निळजे स्थानकात खाली उतरून जमिनीचे क्षारवर्धन अभियान राबवू लागलो. सुदैवाने फलाट नसल्याने गाडीपासून दूर जावं लागलं नाही. मोहीम ऐन भरात असतांना गाडी हलली. मग काय, कसंबसं अभियान आवरलं आणि गाडीत चढलो. मग उरलेलं अभियान पुढल्या स्थानकात तळोजात पूर्ण केलं. परत एकदा सुदैवाने फलाटाची रुंदी अगदी नगण्य असल्याने गाडीपासनं जवळंच कार्यभाग आटोपता आला. असा हा अभियानी ब्रेक घेण्याची वेळ कोणावर येऊ नये. -गा.पै.

In reply to by प्रचेतस

मूकवाचक Fri, 02/06/2026 - 14:10
'भक्त' आणि 'रूग्ण' यांच्या किंवा अन्य वैचारिक रणकंदनातून 'ब्रेक' घेऊन असे काही सहज सुंदर लेखन वाचले की मिपावर आल्याचे सार्थक होते.

निनाद गुरुवार, 02/05/2026 - 11:15
८० किंवा त्या आधीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना भुसावळला बराच वेळ थांबायच्या. बहुदा इंजिने आणि डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. एकदा आमची गाडी आऊटरलाच उभी राहिली. उन्हाचे दिवस भयंकर गरमी आणि पंखे गरम हवा मारायचे. गाडी थांबली की पंखे बंद व्हायचे कारण डब्याला असलेली ब्याटरी डाऊन. असे आमचे हाल चाललेले असतांना शेजारच्या बर्थवरचे एक काका शांतपणे सामानाची राखण सोडून खाली उतरले आणि चक्क रेल्वे लाईन ओलांडून पलीकडच्या कॉलनीत निघून गेले. आम्ही आपले काळजीत की या माणसाची गाडी सुटली तर काय? खूप वेळ झाला तरी ते आलेच नाही.. नंतर ते काका, हातात घरचा डबा घेऊन पाऊण तासाने परत आले, ते म्हणाले, माझा भैण रेल्वेच्या वसाहतीत राहते. तिचा नवरा म्हणजे म्येव्हणा त्याला शिफ ड्युटी. झोपला स्टेशनवर यायला नव्हता, मग मीच विचार केला की इंजिन पाणी घेईपर्यंत आणि 'सिग्नल क्लिअरस्तोर घरची चौकशी करून येतो. गाडी काय १० मिनिटात सुटायचं नाही. गा पै मुळे असा ही एक ब्रेक आठवला. त्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वार्टर्स आणि रेल्वेचे स्टेशन्स यांच्यात एक अनोखं समीकरण होतं. त्यातही मोठी जंक्शन स्टेश्न्स जरा वेगळीच असायची. अवांतराबद्दल क्षमस्व!

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/05/2026 - 12:45
वेलकम ब्याक आज्जी. असेच खुसखुशीत लेख लिहुन आम्हाला हसवत रहा. बाकी आजकाल चेपु ,ईन्स्टाआणि तूनळीवरील रील्स मुळे ब्रेक असा तो काय मिळतच नाही बघा. दोन मीटीन्गांमध्ये किवा रात्री बेरात्री क्लायंटच्या शिव्या ऐकुन संपल्या की ब्रेक घ्यावा न झोपावे तर हे रील्स स्क्रोल करत अजुन १ तास निघुन जातो. माझा एक कलीग म्हण्तो "सर, मै तो सुब्बे सुब्बे पॉटी करते हुवे रातभरके टिम्स चॅट पढ लेता हुं, क्या पता बॉस का कॉल आ जाये......" बायो ब्रेकमधेही टीम्स वर काय काय मेसेज येउन पडलेत ते बघावे लागते.आता बोला.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/05/2026 - 14:22
गेले वर्षभर इंस्टा नी फेसबूल बंद केले आहे, युट्यूबही उडवले! रिल्स पासून सुटका मिळाली, प्रचंड मोकळा वेळ नी शांतात मिळतेय. माझ्या बरोबरीच्या अनेकांनी हे केले आहे.

गणेशा गुरुवार, 02/05/2026 - 15:28
छान लेख :) तुम्ही विना ब्रेक कायम लिहित रहावे हि इच्छा. बाकी tv २०२१ पासून नाही.. त्यामुळे बरे आहे सध्या.. असले ब्रेक बघायलच नको.. परंतु क्रिकेट match पाहतानाच्या जाहिराती जरा बऱ्या असतात असे माझे मत.. बाकी थिएटरात पैसे देऊन गेल्यावर, सिनेमा चालू होण्या अगोदर आनी interval नंतर ती खैनी, पान, गुठख्या ची जाहिरात डोक्यात जाते... आम्हीच सापडलो काय दाखवायला असे वाटते..

आजी Tue, 02/10/2026 - 22:12
माझ्या पोस्टचं तुम्ही सर्वांनी इतकं भरभरून स्वागत केलंत की माझ्या मनात आलं की मी पुन्हा लिहायला लागून "कोई गलती नहीं की" (हे वाक्य शोलेतल्या संजीव कुमार च्या आवाजात वाचावं.) मित्रमैत्रिणींनो हजाराच्या पार पोहोचणारी वाचने, आणि पंधराच्या आसपास प्रतिसाद या पोस्ट ला आले.तुमच्या मैत्रीपूर्ण,स्नेहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार मानते. यांत अनेकांनी स्वतःच्या अनुभवांबद्दलही लिहिलं. त्यांचीही विशेष दखल घ्यावीशी वाटते. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार मानते आणि लवकरच एक गंमतीदार लेख घेऊन येते आहे.

गवि Tue, 02/03/2026 - 18:21
रात्री जेवायला बसल्यावर टीव्हीवर हमखास हार्पिकने लोकांचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारचे कूप स्वच्छ होताना त्यांतील किटाणूंच्या वर्धित प्रतिमांसह पाहणे टाळता येणे अशक्य. येतेच ते समोर.

विजुभाऊ Tue, 02/03/2026 - 19:11
गवि ना पडला तो प्रश्न मलाही पडतो. याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय , नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात. आज्जी बाई. तुम्ही गायबला होतात हे जानवलं होते. त्यामुअ‍ॅळ तुमचा लेख दिसलयावर लै बरे वाटले

In reply to by विजुभाऊ

सोत्रि Fri, 02/06/2026 - 13:38
याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय, नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात.
तुम्ही जेवायला बसला आहात की नाही ह्याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते हो विजुभौ!

I will display 😂

- (जाहिरातबाज) सोकाजी

गामा पैलवान Tue, 02/03/2026 - 19:48
पनवेलच्या पुढे प्रवासी रेलवे सेवा नुकतीच सुरू झाली होती, तेव्हाची गोष्ट. आम्ही दिव्याहून गाडी पकडली व पनवेलच्या पुढे जाणार होतो. पनवेलास समोरचा माणूस उठून गेला. त्यानंतर गाडी जी थांबली ती हलायचं नावंच घेईना. शेवटी पाऊण तासाने गाडी हलली. तेव्हढ्यात समोरचा माणूस येऊन बसला व म्हणाला की लवकर निघाली गाडी. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर म्हणतो की नेहमी एक तास तरी लागतोच. मागील महिन्यात त्या एका तासात त्याने बहिणीकडे जाऊन भाऊबीजही आटोपली होती, अशी बहुमोल माहिती पुरवली. तो रेलवेत कामास होता. पुढे म्हणाला की पनवेलास मोटरमनास कागदी अर्ज भरून पुढील प्रवासाची परवानगी ( ब्लॉक क्लिअरन्स ) घ्यावी लागते व तिची एक प्रत इंजिनात ठेवावी लागते. त्यामुळे एक तास मोडतो. अहाहा, काय तो ब्रेक होता. हल्ली असे ब्रेक मिळंत नाहीत. दुसऱ्या ब्रेकची कथाही दिवा पनवेल मार्गाशी संबंधित आहे. असाच दिव्याहून पनवेलच्या दिशेने पाशिंजर पकडून चाललो होतो. पाणी मिळणार नाही म्हणून घरून पाणी भरपूर पिऊन निघालो होतो. आणि थंडीचे दिवस होते. मग काय जलनिष्कासावेग जरा जास्तंच जाणवू लागला. म्हणून निळजे स्थानकात खाली उतरून जमिनीचे क्षारवर्धन अभियान राबवू लागलो. सुदैवाने फलाट नसल्याने गाडीपासून दूर जावं लागलं नाही. मोहीम ऐन भरात असतांना गाडी हलली. मग काय, कसंबसं अभियान आवरलं आणि गाडीत चढलो. मग उरलेलं अभियान पुढल्या स्थानकात तळोजात पूर्ण केलं. परत एकदा सुदैवाने फलाटाची रुंदी अगदी नगण्य असल्याने गाडीपासनं जवळंच कार्यभाग आटोपता आला. असा हा अभियानी ब्रेक घेण्याची वेळ कोणावर येऊ नये. -गा.पै.

In reply to by प्रचेतस

मूकवाचक Fri, 02/06/2026 - 14:10
'भक्त' आणि 'रूग्ण' यांच्या किंवा अन्य वैचारिक रणकंदनातून 'ब्रेक' घेऊन असे काही सहज सुंदर लेखन वाचले की मिपावर आल्याचे सार्थक होते.

निनाद गुरुवार, 02/05/2026 - 11:15
८० किंवा त्या आधीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना भुसावळला बराच वेळ थांबायच्या. बहुदा इंजिने आणि डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. एकदा आमची गाडी आऊटरलाच उभी राहिली. उन्हाचे दिवस भयंकर गरमी आणि पंखे गरम हवा मारायचे. गाडी थांबली की पंखे बंद व्हायचे कारण डब्याला असलेली ब्याटरी डाऊन. असे आमचे हाल चाललेले असतांना शेजारच्या बर्थवरचे एक काका शांतपणे सामानाची राखण सोडून खाली उतरले आणि चक्क रेल्वे लाईन ओलांडून पलीकडच्या कॉलनीत निघून गेले. आम्ही आपले काळजीत की या माणसाची गाडी सुटली तर काय? खूप वेळ झाला तरी ते आलेच नाही.. नंतर ते काका, हातात घरचा डबा घेऊन पाऊण तासाने परत आले, ते म्हणाले, माझा भैण रेल्वेच्या वसाहतीत राहते. तिचा नवरा म्हणजे म्येव्हणा त्याला शिफ ड्युटी. झोपला स्टेशनवर यायला नव्हता, मग मीच विचार केला की इंजिन पाणी घेईपर्यंत आणि 'सिग्नल क्लिअरस्तोर घरची चौकशी करून येतो. गाडी काय १० मिनिटात सुटायचं नाही. गा पै मुळे असा ही एक ब्रेक आठवला. त्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वार्टर्स आणि रेल्वेचे स्टेशन्स यांच्यात एक अनोखं समीकरण होतं. त्यातही मोठी जंक्शन स्टेश्न्स जरा वेगळीच असायची. अवांतराबद्दल क्षमस्व!

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/05/2026 - 12:45
वेलकम ब्याक आज्जी. असेच खुसखुशीत लेख लिहुन आम्हाला हसवत रहा. बाकी आजकाल चेपु ,ईन्स्टाआणि तूनळीवरील रील्स मुळे ब्रेक असा तो काय मिळतच नाही बघा. दोन मीटीन्गांमध्ये किवा रात्री बेरात्री क्लायंटच्या शिव्या ऐकुन संपल्या की ब्रेक घ्यावा न झोपावे तर हे रील्स स्क्रोल करत अजुन १ तास निघुन जातो. माझा एक कलीग म्हण्तो "सर, मै तो सुब्बे सुब्बे पॉटी करते हुवे रातभरके टिम्स चॅट पढ लेता हुं, क्या पता बॉस का कॉल आ जाये......" बायो ब्रेकमधेही टीम्स वर काय काय मेसेज येउन पडलेत ते बघावे लागते.आता बोला.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/05/2026 - 14:22
गेले वर्षभर इंस्टा नी फेसबूल बंद केले आहे, युट्यूबही उडवले! रिल्स पासून सुटका मिळाली, प्रचंड मोकळा वेळ नी शांतात मिळतेय. माझ्या बरोबरीच्या अनेकांनी हे केले आहे.

गणेशा गुरुवार, 02/05/2026 - 15:28
छान लेख :) तुम्ही विना ब्रेक कायम लिहित रहावे हि इच्छा. बाकी tv २०२१ पासून नाही.. त्यामुळे बरे आहे सध्या.. असले ब्रेक बघायलच नको.. परंतु क्रिकेट match पाहतानाच्या जाहिराती जरा बऱ्या असतात असे माझे मत.. बाकी थिएटरात पैसे देऊन गेल्यावर, सिनेमा चालू होण्या अगोदर आनी interval नंतर ती खैनी, पान, गुठख्या ची जाहिरात डोक्यात जाते... आम्हीच सापडलो काय दाखवायला असे वाटते..

आजी Tue, 02/10/2026 - 22:12
माझ्या पोस्टचं तुम्ही सर्वांनी इतकं भरभरून स्वागत केलंत की माझ्या मनात आलं की मी पुन्हा लिहायला लागून "कोई गलती नहीं की" (हे वाक्य शोलेतल्या संजीव कुमार च्या आवाजात वाचावं.) मित्रमैत्रिणींनो हजाराच्या पार पोहोचणारी वाचने, आणि पंधराच्या आसपास प्रतिसाद या पोस्ट ला आले.तुमच्या मैत्रीपूर्ण,स्नेहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार मानते. यांत अनेकांनी स्वतःच्या अनुभवांबद्दलही लिहिलं. त्यांचीही विशेष दखल घ्यावीशी वाटते. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार मानते आणि लवकरच एक गंमतीदार लेख घेऊन येते आहे.
लेखनप्रकार
ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती! या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे. माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात.

सायकल… एक प्रवास, एक विश्व

Avinash Anushe ·
लेखनप्रकार
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्याच्या आसपासच्या निसर्गरम्य परिसरात झालेला रस्त्यांचा बदल आणि सायकलिंगसाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती प्रकर्षाने जाणवली. डोंगररांगा, हिरवीगार दऱ्या, तलाव आणि वळणावळणाचे रस्ते यांच्या सान्निध्यात सायकल चालवण्याचा अनुभव खऱ्या अर्थाने वेगळाच असतो. कधीकाळी पुण्याच्या आसपास सायकलिंग करताना मनात नेहमी एक विचार यायचा या सुंदर परिसरात जर दर्जेदार रस्ते आणि सायकलिंगसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या, तर पुणेकरांना किती अप्रतिम अनुभव घेता येईल! आज त्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मला माझा सायकलिंगचा प्रवास आठवला.

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

खुल जा सिम सिम

Bhakti ·

निनाद Fri, 01/16/2026 - 08:05
अगदी वेळेवर आलेले लिखाण. आवडले हे सांगायला नकोच! पुर्वी तीळाची किंमत खूप होती. मेसोपोटेमियात तिळाच्या तेलाचा वापर देवांना अर्पण करण्यासाठी, दिवे लावण्यासाठी आणि व्यापारात पैसा रुपाने ही केला जात असे. असे म्हणतात की अमेरिका खंडात अठराव्या शतकात गुलामगिरीच्या काळामध्ये आफ्रिकन गुलामांनी तिळाच्या बिया स्वतःसोबत अमेरिकेत नेल्या. आणि अमेरिकेत तीळ पसरला. अर्थातच तीळ ही भारताने जगाला दिलेली ही एक अमूल्य आणि 'आरोग्यदायी' भेट आहे.

चामुंडराय Sat, 01/17/2026 - 01:12
समयोचित लेख. भक्तीताईंनी कट्ट्याला आणलेल्या स्वादिष्ट तिळगुळ / तीळगुळ* वड्या आठवल्या. खूप आवडल्या होत्या. * तिळगुळ / तीळगुळ - जे काही बरोबर असेल ते वाचावे. दुसऱ्या हाटेलात ह्या वर जोरदार चर्चा चालू आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा.

टर्मीनेटर Sat, 01/17/2026 - 16:37
हा माहितीपुर्ण लेख गेल्या तीन दिवसांत वाचनातुन कसा काय सुटला ह्याचा विचार करतोय...
पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत.
कमाल आहे!

निनाद Fri, 01/16/2026 - 08:05
अगदी वेळेवर आलेले लिखाण. आवडले हे सांगायला नकोच! पुर्वी तीळाची किंमत खूप होती. मेसोपोटेमियात तिळाच्या तेलाचा वापर देवांना अर्पण करण्यासाठी, दिवे लावण्यासाठी आणि व्यापारात पैसा रुपाने ही केला जात असे. असे म्हणतात की अमेरिका खंडात अठराव्या शतकात गुलामगिरीच्या काळामध्ये आफ्रिकन गुलामांनी तिळाच्या बिया स्वतःसोबत अमेरिकेत नेल्या. आणि अमेरिकेत तीळ पसरला. अर्थातच तीळ ही भारताने जगाला दिलेली ही एक अमूल्य आणि 'आरोग्यदायी' भेट आहे.

चामुंडराय Sat, 01/17/2026 - 01:12
समयोचित लेख. भक्तीताईंनी कट्ट्याला आणलेल्या स्वादिष्ट तिळगुळ / तीळगुळ* वड्या आठवल्या. खूप आवडल्या होत्या. * तिळगुळ / तीळगुळ - जे काही बरोबर असेल ते वाचावे. दुसऱ्या हाटेलात ह्या वर जोरदार चर्चा चालू आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा.

टर्मीनेटर Sat, 01/17/2026 - 16:37
हा माहितीपुर्ण लेख गेल्या तीन दिवसांत वाचनातुन कसा काय सुटला ह्याचा विचार करतोय...
पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत.
कमाल आहे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 "तीळगूळ घ्या, गोड बोला" उद्या या घोषणेत आपण सर्वजण वाहून जाणार.

DNA : आनुवंशिकतेपासून गुन्हेगाराच्या शोधापर्यंत

हेमंतकुमार ·

अनामिक सदस्य Mon, 01/12/2026 - 12:36
धन्यवाद डोक्टरसाहेब. काही प्रश्न आहेत. १. अशी ओळख पटवण्यासाठी दंतरचना कितपत विश्वसनीय असते? डी एन ए इतकी नक्कीच नाही पण कितपत यूनिक असते? तुलना करण्यासाठी दंतरचना किती लोकान्ची उपलब्ध असते? पाश्च्यात्य देशात दंतरचनेचा ठसा साठवून ठेवतात का? २. सर्व घटक अनुकूल असल्यास चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे? उरलेले १.८% statistical error असावी का अजून अज्ञात असे काही घटक? ३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 14:41
धन्यवाद ! चांगले प्रश्न आहेत. सवडीने एकेक घेतो. १. मृताची दंत रचना ही ओळख पटवण्याची एक प्राथमिक पद्धत आहे. तिचा एक फायदा म्हणजे अपघाताच्या ठिकाणी जर प्रचंड उष्णता निर्माण झाली असेल तर शरीराचे अन्य अवयव जळून जातात परंतु दातांचे enamel हा मानवी शरीरातील सर्वात कठीण असा पदार्थ असून तो 1000 अंश सेल्सिअस तापमानापर्यन्त सुद्धा व्यवस्थित राहतो. अशा राहिलेल्या दातामधून सुद्धा डीएनए प्रोफाईल तपासणी करता येते हा एक बोनस. तिची विश्वसनीयता यासाठीची पहिली गरज म्हणजे संबंधित व्यक्तीच्या दंत उपचारांची नोंदणी केलेली असणे. जर अशी नोंदणी उपलब्ध झाली तर या चाचणीची विश्वसनीयता 80% पर्यंत राहते. मात्र एखादी व्यक्ती जिवंतपणे कधीच दंतवैद्याकडे गेली नसेल तर मग तिची विश्वसनीयता अर्थातच खूप कमी होते. बऱ्याच युरोपीय देशांमध्ये दंतवैद्यांनी त्यांच्याकडील येणाऱ्या लोकांचे एक्स-रे आणि अन्य अहवाल अनेक वर्षे सक्तीने जपून ठेवायचे असतात. अप्रगत देशांमध्ये अर्थातच नोंदणी प्रक्रिया अत्यंत कमी असते. अशा परिस्थितीतही मृताची ओळख पटवण्यासाठी दातांचा मर्यादित वापर असा होऊ शकतो : १. व्यक्तीचे अंदाजे वय, लिंग आणि वंश समजणे. २. व्यक्तीच्या व्यसनानुसार दातांवर काही डाग आढळू शकतात. ३. सोने किंवा महागड्या धातूचा कृत्रिम दात आढळल्यास ओळख पटवण्यासाठी अजून मदत होते.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:04
चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे?
सर्वप्रथम एक तांत्रिक कारण : प्रोफाइल चाचणीचा निष्कर्ष हा संबंधित व्यक्ती अमुक असण्याची संभाव्यता व्यक्त करतो; तो निष्कर्ष खात्रीने ही मृत व्यक्ती हीच होती असे (absolute) म्हणत नाही. ही संभाव्यता टक्केवारीच्या संदर्भात सांगितली जाते (statistical confidence). २. एखाद्या व्यक्तीचा डीएनए जेव्हा एकमेवाद्वितीय असतो असे म्हटले जाते ते शब्दशः खरे व्हायचे असल्यास संपूर्ण डीएनएची प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु वास्तवात डीएनएचे फक्त विशिष्ट ठराविक भागच तुलनात्मकरित्या तपासले जातात. याचे कारण म्हणजे कुठल्याही आपत्ती प्रसंगी जेव्हा हजारो मृतदेह ठराविक वेळात ओळखायचे असतात तेव्हा वेळ आणि संसाधनांची मर्यादा हे महत्त्वाचे घटक असतात. ३. प्रयोगशाळेसंबंधीच्या errors : यामध्ये डीएनए नमुना हाताळणीपासून ते प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणे अशा असंख्य गोष्टींचा समावेश होतो. ४. एखादी जीवशास्त्रीय चाचणी 100% अचूक आहे हे विधान कायद्यालाही मान्य होत नाही कारण मानवी चुका अजिबात न होणे हे (जवळजवळ) अशक्य असते. तसेच DNA variation संबंधीचे वैज्ञानिक ज्ञानदेखील 100% ज्ञात असतेच असे नाही.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:33
३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?
* तांत्रिकदृष्ट्या काही फरक नाही; प्रयोगशाळेतील पद्धत वरीलप्रमाणेच राहील. * रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी का करायची याचे उत्तर जीवशास्त्रीय असून ते समजायला त्या विज्ञानाची शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यास बरे पडेल. १. प्रथम फक्त मुलाचा डीएनए आणि संशयित वडिलांचा डीएनए ही परिस्थिती पाहू. इथे आपण पुन्हा एकदा डीएनए मधील ठराविक सिक्वेन्सेसचीच तुलना करत आहोत. या सिक्वेन्सेस पैकी काही सर्वसाधारण समाजात दुर्मिळ असतात तर काही अत्यंत कॉमन असतात ( ५०%). २. वरचे जे कॉमन सिक्वेन्सेस आहेत ते त्या वंशातील एखाद्या अन्य काहीही संबंध नसलेल्या पुरुषामध्ये सुद्धा आढळू शकतात. त्यामुळे या जुळणीचा पुरावा दुर्बल होतो. म्हणून निर्देशांक काढायचा. जेव्हा निर्देशांक 99.9% किंवा त्याहूनही जास्ती असतो तेव्हा असे म्हणता येते की, त्या खटल्यातील संभाव्य बाप असलेली व्यक्ती जैविकदृष्ट्याही बाप असण्याची शक्यता अन अन्य कुठल्याही पुरुषाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. . . . मृत व्यक्तीच्या बाबतीत आपण सख्या नातेवाईकांशी तुलना करतोच आणि म्हणून लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त एकापेक्षा किमान दोन सख्ख्या नातेवाईकांचे नमुने मिळवणे श्रेयस्कर.

Bhakti Mon, 01/12/2026 - 15:12
मस्तच विषय. सर अलेक जेफरीज (Sir Alec Jeffreys )यांनी जागतिक स्तरावर हा DNA फिंगरप्रिंटिंग शोध लावला . डॉ. लालजी सिंग (Dr. Lalji Singh) यांना 'भारतातील DNA फिंगरप्रिंटिंगचे जनक' मानले जाते. environmental DNA (eDNA) विषयी नव्याने समजले.

सोत्रि Tue, 01/13/2026 - 05:32
environmental DNA (eDNA) ही भन्नाट कल्पना आहे, त्यावरील संशोधन अनेक सायफाय शक्यतांना वास्तवात आणता येईल! - (अभासू) सोकाजी

निनाद Tue, 01/13/2026 - 05:59
खूप मस्त लेख. जनुकीय अभियांत्रिकीचे अनेक अंग आहेत. भारतात प्रामुख्याने आधी शेतीसाठी याचा वापर झाला. २००२ मध्ये बीटी कापूस ला मिळालेली मान्यता हा या क्षेत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे भारताच्या कापूस उत्पादनात मोठी क्रांती झाली. क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शास्त्रज्ञांनी भात, गहू आणि मोहरीच्या जाती विकसित केल्या आहेत. मला वाटते इतक्यातच 'जीनोम इंडिया प्रोजेक्ट' यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या अंतर्गत १०,००० भारतीयांच्या जनुकीय नमुन्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. भारतीयांची शरीररचना पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळी असल्याने, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया सारख्या विशिष्ट भारतीय आजारांवर उपचार शोधण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे/असावा. कॅन्सरवरील स्वदेशी उपचार, CAR-T सेल थेरपी,हा पण एक मोठा टप्पा आहे. उपचार भारतात स्वदेशी तंत्रज्ञानामुळे अत्यल्प दरात उपलब्ध झाले आहेत. हे जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताचे मोठे यश आहे असे वाटते. आपल्याकडे खूप बाय टेक पदवीधर आहेत पण जनुकीय अभियांत्रिकीचे संशोधन मात्र त्यामानाने अगदी किरकोळ आहे. कारणे सर्वांना माहीतच आहेत... त्यामुळे अजून फार मोठा टप्पा यात आपल्याला गाठायचा आहे हे नक्कीच!

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 07:52
पूरक माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद ! प्रतिसादांमधून आलेले वैज्ञानिकांसंबंधीचे आणि बीटी कापूस आणि आजारांवरील उपचारांचे अन्य मुद्दे महत्त्वाचे आहेत. . . . वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या अलीकडे घडलेल्या १-२ रोचक प्रकरणावर नंतर लिहितो.

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 08:27
एका विवाहित स्त्रीने तिच्या डॉक्टरवर आरोप केला होता की तिचे मूल हे नवऱ्यापासून झालेले नसून त्या डॉक्टरपासून झालेले आहे. म्हणून ती स्वतः, तिचे मूल व डॉक्टरची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी तिची मागणी होती. मात्र त्या चाचणीला संबंधित डॉक्टरने नकार दिला. त्यावर त्या स्त्रीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे तिची विनंती मान्य करण्यात आली. डॉक्टरला हे मंजूर नसल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून या डॉक्टरच्या बाजूने निकाल देताना म्हटले आहे की, आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेल्या स्त्रीने अन्य कुठल्याही पुरुषावर निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी करता येणार नाही. असे केल्यास त्या डॉक्टरच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि व्यक्तिगत गोपनीयतेचाही भंग होतो. तसेच ते मूल आता सज्ञान असून त्याचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे (not a party to the proceedings) न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.

अनामिक सदस्य Mon, 01/12/2026 - 12:36
धन्यवाद डोक्टरसाहेब. काही प्रश्न आहेत. १. अशी ओळख पटवण्यासाठी दंतरचना कितपत विश्वसनीय असते? डी एन ए इतकी नक्कीच नाही पण कितपत यूनिक असते? तुलना करण्यासाठी दंतरचना किती लोकान्ची उपलब्ध असते? पाश्च्यात्य देशात दंतरचनेचा ठसा साठवून ठेवतात का? २. सर्व घटक अनुकूल असल्यास चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे? उरलेले १.८% statistical error असावी का अजून अज्ञात असे काही घटक? ३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 14:41
धन्यवाद ! चांगले प्रश्न आहेत. सवडीने एकेक घेतो. १. मृताची दंत रचना ही ओळख पटवण्याची एक प्राथमिक पद्धत आहे. तिचा एक फायदा म्हणजे अपघाताच्या ठिकाणी जर प्रचंड उष्णता निर्माण झाली असेल तर शरीराचे अन्य अवयव जळून जातात परंतु दातांचे enamel हा मानवी शरीरातील सर्वात कठीण असा पदार्थ असून तो 1000 अंश सेल्सिअस तापमानापर्यन्त सुद्धा व्यवस्थित राहतो. अशा राहिलेल्या दातामधून सुद्धा डीएनए प्रोफाईल तपासणी करता येते हा एक बोनस. तिची विश्वसनीयता यासाठीची पहिली गरज म्हणजे संबंधित व्यक्तीच्या दंत उपचारांची नोंदणी केलेली असणे. जर अशी नोंदणी उपलब्ध झाली तर या चाचणीची विश्वसनीयता 80% पर्यंत राहते. मात्र एखादी व्यक्ती जिवंतपणे कधीच दंतवैद्याकडे गेली नसेल तर मग तिची विश्वसनीयता अर्थातच खूप कमी होते. बऱ्याच युरोपीय देशांमध्ये दंतवैद्यांनी त्यांच्याकडील येणाऱ्या लोकांचे एक्स-रे आणि अन्य अहवाल अनेक वर्षे सक्तीने जपून ठेवायचे असतात. अप्रगत देशांमध्ये अर्थातच नोंदणी प्रक्रिया अत्यंत कमी असते. अशा परिस्थितीतही मृताची ओळख पटवण्यासाठी दातांचा मर्यादित वापर असा होऊ शकतो : १. व्यक्तीचे अंदाजे वय, लिंग आणि वंश समजणे. २. व्यक्तीच्या व्यसनानुसार दातांवर काही डाग आढळू शकतात. ३. सोने किंवा महागड्या धातूचा कृत्रिम दात आढळल्यास ओळख पटवण्यासाठी अजून मदत होते.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:04
चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे?
सर्वप्रथम एक तांत्रिक कारण : प्रोफाइल चाचणीचा निष्कर्ष हा संबंधित व्यक्ती अमुक असण्याची संभाव्यता व्यक्त करतो; तो निष्कर्ष खात्रीने ही मृत व्यक्ती हीच होती असे (absolute) म्हणत नाही. ही संभाव्यता टक्केवारीच्या संदर्भात सांगितली जाते (statistical confidence). २. एखाद्या व्यक्तीचा डीएनए जेव्हा एकमेवाद्वितीय असतो असे म्हटले जाते ते शब्दशः खरे व्हायचे असल्यास संपूर्ण डीएनएची प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु वास्तवात डीएनएचे फक्त विशिष्ट ठराविक भागच तुलनात्मकरित्या तपासले जातात. याचे कारण म्हणजे कुठल्याही आपत्ती प्रसंगी जेव्हा हजारो मृतदेह ठराविक वेळात ओळखायचे असतात तेव्हा वेळ आणि संसाधनांची मर्यादा हे महत्त्वाचे घटक असतात. ३. प्रयोगशाळेसंबंधीच्या errors : यामध्ये डीएनए नमुना हाताळणीपासून ते प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणे अशा असंख्य गोष्टींचा समावेश होतो. ४. एखादी जीवशास्त्रीय चाचणी 100% अचूक आहे हे विधान कायद्यालाही मान्य होत नाही कारण मानवी चुका अजिबात न होणे हे (जवळजवळ) अशक्य असते. तसेच DNA variation संबंधीचे वैज्ञानिक ज्ञानदेखील 100% ज्ञात असतेच असे नाही.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:33
३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?
* तांत्रिकदृष्ट्या काही फरक नाही; प्रयोगशाळेतील पद्धत वरीलप्रमाणेच राहील. * रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी का करायची याचे उत्तर जीवशास्त्रीय असून ते समजायला त्या विज्ञानाची शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यास बरे पडेल. १. प्रथम फक्त मुलाचा डीएनए आणि संशयित वडिलांचा डीएनए ही परिस्थिती पाहू. इथे आपण पुन्हा एकदा डीएनए मधील ठराविक सिक्वेन्सेसचीच तुलना करत आहोत. या सिक्वेन्सेस पैकी काही सर्वसाधारण समाजात दुर्मिळ असतात तर काही अत्यंत कॉमन असतात ( ५०%). २. वरचे जे कॉमन सिक्वेन्सेस आहेत ते त्या वंशातील एखाद्या अन्य काहीही संबंध नसलेल्या पुरुषामध्ये सुद्धा आढळू शकतात. त्यामुळे या जुळणीचा पुरावा दुर्बल होतो. म्हणून निर्देशांक काढायचा. जेव्हा निर्देशांक 99.9% किंवा त्याहूनही जास्ती असतो तेव्हा असे म्हणता येते की, त्या खटल्यातील संभाव्य बाप असलेली व्यक्ती जैविकदृष्ट्याही बाप असण्याची शक्यता अन अन्य कुठल्याही पुरुषाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. . . . मृत व्यक्तीच्या बाबतीत आपण सख्या नातेवाईकांशी तुलना करतोच आणि म्हणून लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त एकापेक्षा किमान दोन सख्ख्या नातेवाईकांचे नमुने मिळवणे श्रेयस्कर.

Bhakti Mon, 01/12/2026 - 15:12
मस्तच विषय. सर अलेक जेफरीज (Sir Alec Jeffreys )यांनी जागतिक स्तरावर हा DNA फिंगरप्रिंटिंग शोध लावला . डॉ. लालजी सिंग (Dr. Lalji Singh) यांना 'भारतातील DNA फिंगरप्रिंटिंगचे जनक' मानले जाते. environmental DNA (eDNA) विषयी नव्याने समजले.

सोत्रि Tue, 01/13/2026 - 05:32
environmental DNA (eDNA) ही भन्नाट कल्पना आहे, त्यावरील संशोधन अनेक सायफाय शक्यतांना वास्तवात आणता येईल! - (अभासू) सोकाजी

निनाद Tue, 01/13/2026 - 05:59
खूप मस्त लेख. जनुकीय अभियांत्रिकीचे अनेक अंग आहेत. भारतात प्रामुख्याने आधी शेतीसाठी याचा वापर झाला. २००२ मध्ये बीटी कापूस ला मिळालेली मान्यता हा या क्षेत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे भारताच्या कापूस उत्पादनात मोठी क्रांती झाली. क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शास्त्रज्ञांनी भात, गहू आणि मोहरीच्या जाती विकसित केल्या आहेत. मला वाटते इतक्यातच 'जीनोम इंडिया प्रोजेक्ट' यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या अंतर्गत १०,००० भारतीयांच्या जनुकीय नमुन्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. भारतीयांची शरीररचना पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळी असल्याने, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया सारख्या विशिष्ट भारतीय आजारांवर उपचार शोधण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे/असावा. कॅन्सरवरील स्वदेशी उपचार, CAR-T सेल थेरपी,हा पण एक मोठा टप्पा आहे. उपचार भारतात स्वदेशी तंत्रज्ञानामुळे अत्यल्प दरात उपलब्ध झाले आहेत. हे जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताचे मोठे यश आहे असे वाटते. आपल्याकडे खूप बाय टेक पदवीधर आहेत पण जनुकीय अभियांत्रिकीचे संशोधन मात्र त्यामानाने अगदी किरकोळ आहे. कारणे सर्वांना माहीतच आहेत... त्यामुळे अजून फार मोठा टप्पा यात आपल्याला गाठायचा आहे हे नक्कीच!

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 07:52
पूरक माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद ! प्रतिसादांमधून आलेले वैज्ञानिकांसंबंधीचे आणि बीटी कापूस आणि आजारांवरील उपचारांचे अन्य मुद्दे महत्त्वाचे आहेत. . . . वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या अलीकडे घडलेल्या १-२ रोचक प्रकरणावर नंतर लिहितो.

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 08:27
एका विवाहित स्त्रीने तिच्या डॉक्टरवर आरोप केला होता की तिचे मूल हे नवऱ्यापासून झालेले नसून त्या डॉक्टरपासून झालेले आहे. म्हणून ती स्वतः, तिचे मूल व डॉक्टरची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी तिची मागणी होती. मात्र त्या चाचणीला संबंधित डॉक्टरने नकार दिला. त्यावर त्या स्त्रीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे तिची विनंती मान्य करण्यात आली. डॉक्टरला हे मंजूर नसल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून या डॉक्टरच्या बाजूने निकाल देताना म्हटले आहे की, आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेल्या स्त्रीने अन्य कुठल्याही पुरुषावर निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी करता येणार नाही. असे केल्यास त्या डॉक्टरच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि व्यक्तिगत गोपनीयतेचाही भंग होतो. तसेच ते मूल आता सज्ञान असून त्याचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे (not a party to the proceedings) न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली.

दहा मिनिटांत घरपोच.

chetanasvaidya ·

मदनबाण Sun, 01/11/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि Sun, 01/11/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद Mon, 01/12/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर Sun, 01/11/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात

मदनबाण Sun, 01/11/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि Sun, 01/11/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद Mon, 01/12/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर Sun, 01/11/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात
लेखनप्रकार
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

परदेशातील समाज जीवन

खटपट्या ·

कंजूस Sat, 01/10/2026 - 06:08
लिहिलेले अनुभव वाचायला मजा वाटतेय. त्यांचे ते स्वतंत्र असतात हीच खरी गंमत आहे. नैतर इकडे फक्त मराठी मालिका पाहा. किती भांडणं दाखवतात एका कुटुंबातील. लग्न कुणाचं होतं कुणाशी पण त्यात सगळे जण लक्ष घालतात. सासू,सासरा,नणंद, शिवाय घरात कायमची असलेली एक आत्या मावशी वगैरे.

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 10:46
लेख आवडला 👍 व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली 'कलेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉलव्हींग' ह्या संकल्पनेला मूठमाती दिल्यामुळे 'क्रायसिस व्हॅलिडेशन सायकल' मध्ये अडकलेल्या समाजजीवनाचे प्रतिबिंब जॉन आणि पीटरच्या उदाहरणातून दिसले!

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Sun, 01/11/2026 - 04:12
समाजजीवन कोकणात किंवा काही आदीवासी जमातीत - पंच मंडळ असते. लग्न, घटस्फोट, वारसा , कौंटुबिक कुरबुरी सोडवतात आणि ते बांधिलकी असते. वरच्या उदाहरणात घटस्फोट घेतला तरी मुलगा, मुलगी हे नातं आणि जबाबदाऱ्या तुटत नसतात हे दिसतंय. शिवाय कोर्टाकडे जाऊन उगाचच वकिलांचे खिसे भरत नाहीत.

Bhakti Sat, 01/10/2026 - 11:26
कोणी गोविंद घ्या , कोणी गोपाळ घ्या.
ठीक आहे निदान आनंदी तरी राहतात. इकडे सोसेल पण सोडणार नाही अशी काहीतरी विचित्र अवस्था असते.सामाजिक स्वास्थ्यासाठी स्वतः चे मानसिक स्वास्थ्य दावणीला बांधून कशाला जगणार ते! पण लिखाण मस्त शैलीत लिहिलेले आहे.

स्वधर्म Sun, 01/11/2026 - 00:41
पहिलं म्हणजे अजून लिहा! वाचायला आवडलं. आपल्याकडे कुटुंबसंस्था काही बाबतीत आधार देते पण त्यातही हेवे दावे, शोषण असतेच. त्यांच्याकडे स्वतंत्र राहणे ही एक मोठेच मूल्य आहे. शिवाय सरकार पोसत असल्याने मुले व कुटुंबाकडून फार अपेक्षा कोणी ठेवत नाहीत. आपल्याकडे काही विषेश न कामावणारी तिशी चाळीशीची मुलेही वडीलांच्या घरात राहतात ही पण बाजू आहे. बाकी फक्त रोकडा बिझनेस बघणाऱ्या अमेरिकेत केवळ चांगला माणूस आहे म्हणून त्याला कामावर ठेवले गेले ही वाचून त्यांचा समाज निर्दय नाही असेही वाटले.

सुबोध खरे Tue, 01/13/2026 - 19:51
तिथे घटस्फोट झाला कि संपत्ती दोघांत समान वाटून दिली जाते यामुळे नवरा किंवा बायको काहीही करत नसले तरी घटस्फोट झाल्यावर पैसे मिळतात त्यामुळेच त्यांना चिंता नसते. यामुळेच भरपूर पैसा असलेली लोकं लग्नापूर्वी करार ( PRENUPTIAL AGREEMENT) करतात कि घटस्फोट झाल्यास कोण किती पैसे देणार आणि हा करार कायदेशीर असतो.

"लेखन आवडलं. दुसरा किस्सा भारी होता. म्हणजे सोबत राहतात, वर्षभरापासून बोलत नाहीत, खातात-पितात आणि लहर आली की ती खाली येऊन म्हणते, ' मला तुझ्याबरोबर राहायचं नाही. ' वाह! मजा आली. लिहीत राहा." -दिलीप बिरुटे

खटपट्या Tue, 02/03/2026 - 00:05
अजुन एक अनुभव आला पण त्याचा स्वतंत्र धागा बनवण्याएवढा मोठा विषय नाही तो. एक सहकारी बरेच दिवस माझ्यासोबत काम करतो. मी काही त्याच्या कुटुंबाबद्द्ल जास्त काही विचारले नव्हते. एके दिवशी तो आला आणि मला म्हणाला की, "मला माझ्या बायोलॉजीकल वडीलांबद्दल माहीती मिळाली आहे". मनात म्हणालो की आता हे काय नविन ? त्याला विचारले, की तुला तुझे वडील कोण आहेत हे माहीत नव्हते? तर म्हणाला की त्याला दत्तक घेतले आहे एवढेच माहीत होते, आणि त्याला लहानपणापासुन हे सांगण्यात आले होते की त्याचे वडील व्हीएतनाम युध्दात वारले आणि याला अनाथ आश्रमात आणण्यात आले. तिथुन त्याला दत्तक म्हणुन सध्याच्या वडीलांनी उचलले. एक दिवस त्याला एका बाईचा फोन आला आणि ती म्हणाली की मी तुझी हाफ सिस्टर आहे. तुझे आणि माझे बायोलॉजिकल बाबा एकच आहेत. आता हे सगळं कसं माहीत झाले ? तर एक अप्लिकेशन असते, त्यात आपण आपली माहीती भरुन काही पैसे भरल्यास आपली डीएनए टेस्ट होते. त्यात तुम्ही किती अफ्रिकन, कीती युरोपियन आहात हे कळते. तसेच तुमचा डीएनए कोणासोबत जुळत असेल तर तेही कळवतात. तीला कळवण्यात आले की हा तुझा भाउ आहे आणि हा बाप आहे. मग हे दोघे बाहीण भाउ एकमेकांना भेटले, त्यांनी वडीलांना भेटायचा निर्णय घेतला. त्यांचा वडीलांना फोन केला. त्यांना सर्व सांगितले. त्यांना धक्का बसला. म्हणजे माझ्या सहकार्‍याला लहानपणापासून जी गोष्ट सांगीतली गेली तो खोटी होती. मागच्या आठवड्यात त्यांचे बायोलॉजिकल वडील फ्लोरीडातून आले. तिघे भेटले. याने हाफिसातून एक आठवड्याची रजा काढली होती. तिघे एका हिलस्टेशन ला आठवडाभर राहीले. खूप गप्पा मारल्या. अशी ही ह्रुद्य भेट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यांचे काय होत असेल. पण नंतर कळले की ही गोष्ट इकडे कॉमन आहे. आणि नवीन अप्लिकेशन मुळे आता अशा गोष्टी वाढत चालल्या आहेत. असो.

In reply to by खटपट्या

गवि Tue, 02/03/2026 - 07:34
आता हे सगळं कसं माहीत झाले ?
हे कळलं.. पण आता हे सगळं कसं झालं? किंवा हे नेमकं काय झालं होतं? हा प्रश्न सुटला का? त्या माणसाला चुकीची माहिती दिली गेली. हे कोणी दुष्टाने आणि काय प्रेरणेने केलं ? असं खोटं सांगणाऱ्या व्यक्तीला तरी सत्य माहीत होतं का? त्या माणसाला लहानपणापासून वाढवण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली त्यामागे काही उद्देश असेल. खोटे सांगितले असं म्हणून त्या पालकाला अगदीच मोडीत काढले जात आहे का? मूळ वडील, जे व्हियेतनाम युद्धात नसावेत आणि वारलेले नक्कीच नाहीत, त्यांना आपल्याला एक मूल झालेले आहे याची माहिती किंवा पर्वा नव्हती का? त्यानंतर दुसरी मुलगी अन्यत्र . ठीक आहे.. तिलाही आपला बाप शोधावा लागला आणि मग भाऊ बहीण मिळून याला भेटायला आले. आणि ती हृदय भेट? उदय शेट्टीचे वडील शंकर शेट्टी यांना टफ काम्पिटिशन किंवा "काम"पिटीशन आहे.. मुलांना ऍप द्वारे पित्याला शोधत यावे लागावे आणि मग पित्याला धक्का वगैरे बसावा, मग रजा टाकून हृद्य भेट.. असा कोणता तो मेळा, जत्रा वगैरे होता ज्यात हे सर्व हमेशा हमेशा के लिये बिछड गये थे? तर हे हृद्य वगैरे वाटले नाही पण एक वेगळी जीवनशैली म्हणून रोचक आहे वाचायला.

In reply to by गवि

खटपट्या Wed, 02/04/2026 - 04:47
ह्रुद्य वगैरे माझ्या द्रुष्टीने. त्यांच्या द्रुष्टीने नसावी. कारण इकडे मुलांना १८ व्या वर्षी घर सोडावे लागत असल्यामुळे आइबापाबद्दल एवढा जिव्हाळा नसावा. माझ्या ज्या काही तीन चार स्री सहकारी आहेत त्यातल्या कोणालाच सध्या नवरा नाही. आणि त्यांना त्यांच्या मागील नवर्‍याबद्द्ल माहीत ही नाही. एकीला विचारले तर तिने खांदे उड्वून बेफिकीरी दर्शवली. मीही जास्त विचारले नाही कारण इकडे अशी चौकशी केलेली लोकांना आवडत नाही. दुसरी गोष्ट ही की बहुतेक वेळेला आइ मुलांना घेउन जाते आणि बाप पुढे शेण खायला मोकळा होतो. बर्‍याच वेळेला तो आपल्या मागील अपत्यांबद्द्ल माहीती ठेवत नाही. समाज आत्मकेंद्री आहे असे म्हणू शकतो. त्यामुळे आला दिवस ढकलला आणि मजा केली की झाले. आता या केस मध्ये या बापाने कधी मागची विचारपूस केली नसण्याची शक्यता जास्त आहे. त्यात आयशी ने पोरं डोइजड होत आहेत म्हणून फोस्टर मध्ये पाठवली असण्याची शक्यता आहे. आपल्याएवढी नाती घट्ट नसतात येवढेच म्हणेन. वेगळी जीवनशैली तरुणपणात ठीक आहे पण म्हातारपणात खायला उठते ही जीवनशैली. मी हार्ट्फोर्ड या निव्रुत्तांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या ठीकाणी काही दिवस रहायला होतो. तिथे बाजुच्या घरात एक म्हातारा रहात होता. त्याला भेटायला आठवड्यातुन एकदा पोलीस येत असत. तो मेला की नाही ते बघायला. जर माणूस मेल्यावर वास आल्यावर कळत असेल तर अशा भौतिक पुढारलेपणाचा काय फायदा. आपले आइबाप आता काही दिवसाचे सोबती आहेत हे माहीत असून त्यांना त्यांची मुले भेटायला येत नसतील तर असा समाज कुठे चाललाय... असो.

In reply to by खटपट्या

कंजूस Tue, 02/10/2026 - 17:05
किस्सा ह्रुद्य आहेच. कसा? घटस्फोट किंवा गरीबी किंवा मुलं सांभाळता न येण्यामुळे आई बाबांनी व्यवहारीपणाने घेतलेले निर्णय. त्यांचे परिणाम मुलांवर होतातच. रक्त रक्ताकडे धावतेच. अगदी सविस्तर उत्तर देण्याऐवजी काही उदाहरणे- १. मोझेसला त्यांच्या आईने सोडणे आणि पुढे काय झाले तो इतीहास. २. रस्किन बॉन्डच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा तो चार वर्षांचा होता . वडिलांनी वाढवले. पण त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्याने लग्न केले नाही. नंतर आईला भेटला ही, नव्या भावालाही पाहिले तरी कडवटपणा गेला नाही. ३. Khaleid Hosaini यांनी लिहिलेली Kite Runner कथा. एका अफगाणिस्तानी मुलाला दत्तक घेऊन अमेरिकेत न्यायच्या अडचणी पुस्तकाच्या शेवटच्या भागात आहेत. पुस्तकं चांगले आहे.

In reply to by कंजूस

जयवंत दळवींच्या सारे प्रवासी घडीचे मधे मानवी स्वभावाचे यथार्थ वर्णन केले आहे. आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असताना सुद्धा मनातील कडवटपणा जात नाही.धाडकन तोंडावर दार आपटून कित्येक वर्शांनी आलेल्या व्यक्तीचा अपमान केला जातो.

In reply to by खटपट्या

कंजूस Tue, 02/10/2026 - 17:11
ओबामांच्या आईवडिलांचे चांगले चालले होते पण वडलांच्या मामाने फार कटकट केली, वडलांना लग्न मोडायला लावले आणि आई अमेरिकेत निघून आली. पण पुढे त्याची बहीण भेटतेच. ( ओबामांच्या पुस्तकातून नोव्हेंबर २०२०. Promised land)

कंजूस Sat, 01/10/2026 - 06:08
लिहिलेले अनुभव वाचायला मजा वाटतेय. त्यांचे ते स्वतंत्र असतात हीच खरी गंमत आहे. नैतर इकडे फक्त मराठी मालिका पाहा. किती भांडणं दाखवतात एका कुटुंबातील. लग्न कुणाचं होतं कुणाशी पण त्यात सगळे जण लक्ष घालतात. सासू,सासरा,नणंद, शिवाय घरात कायमची असलेली एक आत्या मावशी वगैरे.

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 10:46
लेख आवडला 👍 व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली 'कलेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉलव्हींग' ह्या संकल्पनेला मूठमाती दिल्यामुळे 'क्रायसिस व्हॅलिडेशन सायकल' मध्ये अडकलेल्या समाजजीवनाचे प्रतिबिंब जॉन आणि पीटरच्या उदाहरणातून दिसले!

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Sun, 01/11/2026 - 04:12
समाजजीवन कोकणात किंवा काही आदीवासी जमातीत - पंच मंडळ असते. लग्न, घटस्फोट, वारसा , कौंटुबिक कुरबुरी सोडवतात आणि ते बांधिलकी असते. वरच्या उदाहरणात घटस्फोट घेतला तरी मुलगा, मुलगी हे नातं आणि जबाबदाऱ्या तुटत नसतात हे दिसतंय. शिवाय कोर्टाकडे जाऊन उगाचच वकिलांचे खिसे भरत नाहीत.

Bhakti Sat, 01/10/2026 - 11:26
कोणी गोविंद घ्या , कोणी गोपाळ घ्या.
ठीक आहे निदान आनंदी तरी राहतात. इकडे सोसेल पण सोडणार नाही अशी काहीतरी विचित्र अवस्था असते.सामाजिक स्वास्थ्यासाठी स्वतः चे मानसिक स्वास्थ्य दावणीला बांधून कशाला जगणार ते! पण लिखाण मस्त शैलीत लिहिलेले आहे.

स्वधर्म Sun, 01/11/2026 - 00:41
पहिलं म्हणजे अजून लिहा! वाचायला आवडलं. आपल्याकडे कुटुंबसंस्था काही बाबतीत आधार देते पण त्यातही हेवे दावे, शोषण असतेच. त्यांच्याकडे स्वतंत्र राहणे ही एक मोठेच मूल्य आहे. शिवाय सरकार पोसत असल्याने मुले व कुटुंबाकडून फार अपेक्षा कोणी ठेवत नाहीत. आपल्याकडे काही विषेश न कामावणारी तिशी चाळीशीची मुलेही वडीलांच्या घरात राहतात ही पण बाजू आहे. बाकी फक्त रोकडा बिझनेस बघणाऱ्या अमेरिकेत केवळ चांगला माणूस आहे म्हणून त्याला कामावर ठेवले गेले ही वाचून त्यांचा समाज निर्दय नाही असेही वाटले.

सुबोध खरे Tue, 01/13/2026 - 19:51
तिथे घटस्फोट झाला कि संपत्ती दोघांत समान वाटून दिली जाते यामुळे नवरा किंवा बायको काहीही करत नसले तरी घटस्फोट झाल्यावर पैसे मिळतात त्यामुळेच त्यांना चिंता नसते. यामुळेच भरपूर पैसा असलेली लोकं लग्नापूर्वी करार ( PRENUPTIAL AGREEMENT) करतात कि घटस्फोट झाल्यास कोण किती पैसे देणार आणि हा करार कायदेशीर असतो.

"लेखन आवडलं. दुसरा किस्सा भारी होता. म्हणजे सोबत राहतात, वर्षभरापासून बोलत नाहीत, खातात-पितात आणि लहर आली की ती खाली येऊन म्हणते, ' मला तुझ्याबरोबर राहायचं नाही. ' वाह! मजा आली. लिहीत राहा." -दिलीप बिरुटे

खटपट्या Tue, 02/03/2026 - 00:05
अजुन एक अनुभव आला पण त्याचा स्वतंत्र धागा बनवण्याएवढा मोठा विषय नाही तो. एक सहकारी बरेच दिवस माझ्यासोबत काम करतो. मी काही त्याच्या कुटुंबाबद्द्ल जास्त काही विचारले नव्हते. एके दिवशी तो आला आणि मला म्हणाला की, "मला माझ्या बायोलॉजीकल वडीलांबद्दल माहीती मिळाली आहे". मनात म्हणालो की आता हे काय नविन ? त्याला विचारले, की तुला तुझे वडील कोण आहेत हे माहीत नव्हते? तर म्हणाला की त्याला दत्तक घेतले आहे एवढेच माहीत होते, आणि त्याला लहानपणापासुन हे सांगण्यात आले होते की त्याचे वडील व्हीएतनाम युध्दात वारले आणि याला अनाथ आश्रमात आणण्यात आले. तिथुन त्याला दत्तक म्हणुन सध्याच्या वडीलांनी उचलले. एक दिवस त्याला एका बाईचा फोन आला आणि ती म्हणाली की मी तुझी हाफ सिस्टर आहे. तुझे आणि माझे बायोलॉजिकल बाबा एकच आहेत. आता हे सगळं कसं माहीत झाले ? तर एक अप्लिकेशन असते, त्यात आपण आपली माहीती भरुन काही पैसे भरल्यास आपली डीएनए टेस्ट होते. त्यात तुम्ही किती अफ्रिकन, कीती युरोपियन आहात हे कळते. तसेच तुमचा डीएनए कोणासोबत जुळत असेल तर तेही कळवतात. तीला कळवण्यात आले की हा तुझा भाउ आहे आणि हा बाप आहे. मग हे दोघे बाहीण भाउ एकमेकांना भेटले, त्यांनी वडीलांना भेटायचा निर्णय घेतला. त्यांचा वडीलांना फोन केला. त्यांना सर्व सांगितले. त्यांना धक्का बसला. म्हणजे माझ्या सहकार्‍याला लहानपणापासून जी गोष्ट सांगीतली गेली तो खोटी होती. मागच्या आठवड्यात त्यांचे बायोलॉजिकल वडील फ्लोरीडातून आले. तिघे भेटले. याने हाफिसातून एक आठवड्याची रजा काढली होती. तिघे एका हिलस्टेशन ला आठवडाभर राहीले. खूप गप्पा मारल्या. अशी ही ह्रुद्य भेट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यांचे काय होत असेल. पण नंतर कळले की ही गोष्ट इकडे कॉमन आहे. आणि नवीन अप्लिकेशन मुळे आता अशा गोष्टी वाढत चालल्या आहेत. असो.

In reply to by खटपट्या

गवि Tue, 02/03/2026 - 07:34
आता हे सगळं कसं माहीत झाले ?
हे कळलं.. पण आता हे सगळं कसं झालं? किंवा हे नेमकं काय झालं होतं? हा प्रश्न सुटला का? त्या माणसाला चुकीची माहिती दिली गेली. हे कोणी दुष्टाने आणि काय प्रेरणेने केलं ? असं खोटं सांगणाऱ्या व्यक्तीला तरी सत्य माहीत होतं का? त्या माणसाला लहानपणापासून वाढवण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली त्यामागे काही उद्देश असेल. खोटे सांगितले असं म्हणून त्या पालकाला अगदीच मोडीत काढले जात आहे का? मूळ वडील, जे व्हियेतनाम युद्धात नसावेत आणि वारलेले नक्कीच नाहीत, त्यांना आपल्याला एक मूल झालेले आहे याची माहिती किंवा पर्वा नव्हती का? त्यानंतर दुसरी मुलगी अन्यत्र . ठीक आहे.. तिलाही आपला बाप शोधावा लागला आणि मग भाऊ बहीण मिळून याला भेटायला आले. आणि ती हृदय भेट? उदय शेट्टीचे वडील शंकर शेट्टी यांना टफ काम्पिटिशन किंवा "काम"पिटीशन आहे.. मुलांना ऍप द्वारे पित्याला शोधत यावे लागावे आणि मग पित्याला धक्का वगैरे बसावा, मग रजा टाकून हृद्य भेट.. असा कोणता तो मेळा, जत्रा वगैरे होता ज्यात हे सर्व हमेशा हमेशा के लिये बिछड गये थे? तर हे हृद्य वगैरे वाटले नाही पण एक वेगळी जीवनशैली म्हणून रोचक आहे वाचायला.

In reply to by गवि

खटपट्या Wed, 02/04/2026 - 04:47
ह्रुद्य वगैरे माझ्या द्रुष्टीने. त्यांच्या द्रुष्टीने नसावी. कारण इकडे मुलांना १८ व्या वर्षी घर सोडावे लागत असल्यामुळे आइबापाबद्दल एवढा जिव्हाळा नसावा. माझ्या ज्या काही तीन चार स्री सहकारी आहेत त्यातल्या कोणालाच सध्या नवरा नाही. आणि त्यांना त्यांच्या मागील नवर्‍याबद्द्ल माहीत ही नाही. एकीला विचारले तर तिने खांदे उड्वून बेफिकीरी दर्शवली. मीही जास्त विचारले नाही कारण इकडे अशी चौकशी केलेली लोकांना आवडत नाही. दुसरी गोष्ट ही की बहुतेक वेळेला आइ मुलांना घेउन जाते आणि बाप पुढे शेण खायला मोकळा होतो. बर्‍याच वेळेला तो आपल्या मागील अपत्यांबद्द्ल माहीती ठेवत नाही. समाज आत्मकेंद्री आहे असे म्हणू शकतो. त्यामुळे आला दिवस ढकलला आणि मजा केली की झाले. आता या केस मध्ये या बापाने कधी मागची विचारपूस केली नसण्याची शक्यता जास्त आहे. त्यात आयशी ने पोरं डोइजड होत आहेत म्हणून फोस्टर मध्ये पाठवली असण्याची शक्यता आहे. आपल्याएवढी नाती घट्ट नसतात येवढेच म्हणेन. वेगळी जीवनशैली तरुणपणात ठीक आहे पण म्हातारपणात खायला उठते ही जीवनशैली. मी हार्ट्फोर्ड या निव्रुत्तांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या ठीकाणी काही दिवस रहायला होतो. तिथे बाजुच्या घरात एक म्हातारा रहात होता. त्याला भेटायला आठवड्यातुन एकदा पोलीस येत असत. तो मेला की नाही ते बघायला. जर माणूस मेल्यावर वास आल्यावर कळत असेल तर अशा भौतिक पुढारलेपणाचा काय फायदा. आपले आइबाप आता काही दिवसाचे सोबती आहेत हे माहीत असून त्यांना त्यांची मुले भेटायला येत नसतील तर असा समाज कुठे चाललाय... असो.

In reply to by खटपट्या

कंजूस Tue, 02/10/2026 - 17:05
किस्सा ह्रुद्य आहेच. कसा? घटस्फोट किंवा गरीबी किंवा मुलं सांभाळता न येण्यामुळे आई बाबांनी व्यवहारीपणाने घेतलेले निर्णय. त्यांचे परिणाम मुलांवर होतातच. रक्त रक्ताकडे धावतेच. अगदी सविस्तर उत्तर देण्याऐवजी काही उदाहरणे- १. मोझेसला त्यांच्या आईने सोडणे आणि पुढे काय झाले तो इतीहास. २. रस्किन बॉन्डच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा तो चार वर्षांचा होता . वडिलांनी वाढवले. पण त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्याने लग्न केले नाही. नंतर आईला भेटला ही, नव्या भावालाही पाहिले तरी कडवटपणा गेला नाही. ३. Khaleid Hosaini यांनी लिहिलेली Kite Runner कथा. एका अफगाणिस्तानी मुलाला दत्तक घेऊन अमेरिकेत न्यायच्या अडचणी पुस्तकाच्या शेवटच्या भागात आहेत. पुस्तकं चांगले आहे.

In reply to by कंजूस

जयवंत दळवींच्या सारे प्रवासी घडीचे मधे मानवी स्वभावाचे यथार्थ वर्णन केले आहे. आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असताना सुद्धा मनातील कडवटपणा जात नाही.धाडकन तोंडावर दार आपटून कित्येक वर्शांनी आलेल्या व्यक्तीचा अपमान केला जातो.

In reply to by खटपट्या

कंजूस Tue, 02/10/2026 - 17:11
ओबामांच्या आईवडिलांचे चांगले चालले होते पण वडलांच्या मामाने फार कटकट केली, वडलांना लग्न मोडायला लावले आणि आई अमेरिकेत निघून आली. पण पुढे त्याची बहीण भेटतेच. ( ओबामांच्या पुस्तकातून नोव्हेंबर २०२०. Promised land)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी माझं काम गुण्या गोविंदाने करत असताना, सर्व व्यवस्थित सुरळीत चालू असताना. (मी कितीही कठीण काम असलं तरीही ते सुरळीत च करतो. आरामात च करतो, यामुळे काही वेळेला काही लोक नाराज होतात पण मी नेहमी क्लायंट आणि अंतिम आउटपुट चा विचार करतो, असो) एक दिवस मला गोऱ्या बॉस चा फोन येतो, मी एक माणूस पाठवतो आहे, मी - कशाला? बॉस - त्याला "ठेवून घे" मी - म्हणजे? बॉस - नंतर सांगतो, आयला लोक बाई ठेवतात, माझा बॉस मला एक जरड 63 वर्षाचा म्हातारा ठेवायला सांगत होता, सांगितल्या प्रमाणे हा अमेरिकन म्हातारा आला, ठोंब्यासारखा समोर बसला, त्याला विचारले - काय येतं तुला? म्हातारा (त्याचे नाव जॉन) - तू देशील ते काम करेन!

सैरभैर डायरी - २.१

कपिलमुनी ·

गवि Mon, 01/05/2026 - 18:44
ऑ? उत्सुकता वाढवणारी कथा. ...पण असं कसं? "हाच होता का तो?" याला "हो" ? गैरसमज की दुभंग व्यक्तिमत्व?!! उस्मान कॉलिंग उस्मान ? आधीचे भाग असतील तर वाचनातून सुटले. आता शोधणे आले. पुढच्या भागाची प्रतीक्षा..

गवि Mon, 01/05/2026 - 18:44
ऑ? उत्सुकता वाढवणारी कथा. ...पण असं कसं? "हाच होता का तो?" याला "हो" ? गैरसमज की दुभंग व्यक्तिमत्व?!! उस्मान कॉलिंग उस्मान ? आधीचे भाग असतील तर वाचनातून सुटले. आता शोधणे आले. पुढच्या भागाची प्रतीक्षा..
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

आंबट ‘बुवा’ आणि खारट ‘बाई’ !

हेमंतकुमार ·

सर्वप्रथम कुमार सरांचे नव्या नावानिशी मिपावर स्वागत!! नेहमीप्रमाणेच रोचक माहितीने भरलेला लेख. वाचताना मजा आली . स्वतःलाही असे काही वाटतेय का हे जाणुन घ्यायला लागेल.

In reply to by सुखी

हेमंतकुमार Mon, 01/05/2026 - 16:38
असू शकतेच. लेखात याचे प्रकार दिलेले आहेत. अशा बहुतेक लोकांत साधारणपणे कुठल्यातरी एका संवेदनेच्या बाबतीत घोटाळा झालेला असतो. Synesthesia is inherently "selective" because it does not affect all senses equally

सुबोध खरे Mon, 01/05/2026 - 18:55
अशी स्थिती "एल एस डी" हे मादक द्रव्य घेतल्याने होते. यात मेंदूमध्ये क्रॉस कनेक्शन होते. रंग पाहिला तर आपल्याला रंग दिसतो परंतु एल एस डी" घेतल्यावर जर हि डोळ्याची संवेदना जर श्रावण केंद्रात गेली तर काय होईल? त्या माणसाला "रंग" ऐकू येतो. किंवा आवाजाची संवेदना दृष्टी केंद्र कडे गेली तर काय होईल? या माणसाला आवाज "दिसू "लागतो. किंवा दिसणारे फुल त्याला हाताला स्पर्श जाणवतो. LSD-induced synesthesia involves cross-sensory experiences, like seeing sounds as colors or tasting music, where senses blend, often triggered by music, thoughts, or emotions, leading to intense visual patterns (fractals, geometric shapes) and altered perceptions of reality, creating a rich, immersive, and sometimes overwhelming sensory flood. This heightened interconnectedness of senses allows for novel ways of experiencing the world, often described as profound or mystical. Visualizing Sound: Hearing a song and seeing its melody as flowing colors or shapes. Tasting Words/Sounds: Experiencing flavors associated with specific sounds or spoken words. Feeling Colors: Perceiving textures or physical sensations from different colors. Geometric Patterns: Intense, complex geometric forms overlaying vision. एल एस डी हे मादक द्रव्य असे मेंदूत पार बिघाड निर्माण करू शकतात. आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून राहतो.

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार Mon, 01/05/2026 - 19:17
एल एस डी या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम हा शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार synesthesia नाही; त्याला फार तर Pseudo-synesthesia असे म्हणता येईल किंवा याहून अधिक चांगला शब्दप्रयोग Drug-induced cross-modal perception हा राहील. या द्रव्याच्या प्रभावाखाली असताना जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून त्यात सातत्य नसते. याउलट नैसर्गिक (developmental) खराखुरा synesthesia कायमस्वरूपी असून त्या अनुभवात सातत्य असते. त्याचे कारण वर लेखात सविस्तर दिलेलेच आहे.

टर्मीनेटर Wed, 01/07/2026 - 15:06
तुम्हा दोघा डॉक्टर द्वयींच्या प्रतिसादांतला 'एल.एस.डी' चा उल्लेख वाचून माझ्या एका जुन्या प्रतिसादातले "ह्या चित्रपटाचा नुसता परिचय वाचूनच अत्यंत चुकीच्या मूड मध्ये जिभेखाली 'ॲसिड टॅब' धरल्यासारखी अवस्था झाली" हे वाक्य आठवले एकदम 😀 ह्या प्रतिसादाचा आणि वरील वाक्याचा त्यातला 'ॲसिड टॅब' हा एक शब्दप्रयोग वगळता अर्थाअर्थी काहीही परस्पर संबंध नाही, उलट हा शब्दप्रयोग त्या वाक्यात कोणत्या संदर्भाने वापरला होता हेच स्पष्ट होईल फारतर! तसेही "आजपर्यंतच्या आयुष्यात 'करायलाच पाहिजेत' अशा अनेक गोष्टी करण्याच्या नादात 'चुकूनही करू नयेत' अशाही अनेक गोष्टी, एकदाच का असेना पण करून झाल्या आहेत" असे इथे अनेकदा लिहून झालेले असल्याने त्यातली 'शहाण्या माणसाने चुकूनही करू नये' ह्या कॅटेगरीमध्ये पहिल्या पाचात नाही तरी गेला बाजार पहिल्या दहात तरी येईल अशी एक गोष्ट सांगायला हरकत नाही... खरे साहेबांनी म्हंटल्याप्रमाणे सायकॅडेलिक संगीताच्या साथीने 'रंग ऐकणे आणि आवाज बघणे' हे 'त्या' प्रसंगी शब्दश: अनुभवले आहे. अक्खे जग म्हणजे एक प्रचंड मोठा कॅलिडोस्कोप वाटायला लागून आपल्या आजूबाजूच्या अगणित रंगीबेरंगी महाकाय प्रकाशमान नक्षी कॅलिडोस्कोप फिरवल्याप्रमाणे आपले आकार सतत बदलत रहातात. एवढ्यावरच हे थांबले नाही, तर आठ-दहा तासांच्या त्या 'अंमल काळात' अनेक अचाट, अशक्य अशा हॅल्युसिनेशन्स अनुभवल्यात की विचारू नका, त्या सांगितल्या तर हसून हसून पोट दुखेल 😀 गंमत म्हणजे 'ट्रिप' मधल्या त्या भ्रामक विश्वात आपण काय काय केले, प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेले काय काय बघितले किंवा अनुभवले ह्या सगळ्याची मेंदूकडून व्यवस्थित दखल घेतली जात असावी कारण अंमल उतरल्यानंतरही आपल्याला सर्व गोष्टी जशाच्या तशा आठवतात, स्वप्नाप्रमाणे पूर्ण किंवा अंधुकसे आठवणे किंवा अजिबात काही न आठवणे असला काही प्रकार झाला नाही त्यामुळे स्मृतींच्या खात्यात त्यांची नोंद होत असावी असे वाटते. दीडेक दशकापूर्वी 'तज्ञ' व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली, एकदम छान आनंदी मूडमध्ये असताना स्वेच्छेने हा उद्योग केल्यावर जो "जन्नत का नजारा" अनुभवायला मिळाला तो पुन्हा अनुभवायची आजतागायत कधीही ईच्छा झाली नाही एवढा खतरनाक होता की त्यावरून एखाद्या दुःखी किंवा नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीने अत्यंत चुकीच्या मूड मध्ये जिभेखाली 'ॲसिड टॅब' धरल्यास कशाप्रकारचा "जहन्नुम का नजारा" अनुभवायला मिळेल ह्याची मी त्यावेळी अनुभवलेल्या सर्व 'सकारात्मक' भावना, दृष्ये. घटना, प्रसंगांना 'नकारात्मक' भावना, दृष्ये. घटना, प्रसंगांनी रिप्लेस करून केवळ कल्पना तेवढी करू शकतो, प्रत्यक्षात त्यांचा अनुभव त्यापेक्षा कितीतरी भयंकर असू शकेल. मल्टिपल नशेचे प्रकार नियमित करणारे भले भले नशेडी असोत कि आमच्यासारखे 'Been there... Done that! 'ह्या धोरणांतर्गत एकदातरी अनुभव घेण्याची 'खाज' असलेले हौशे, नवशे, गवशे असोत, पण पुन्हा म्हणून ते ॲसिड टॅबच्या वाटेला जात नाहीत. 'काल्पनिक विश्वात' थोडीशी मुशाफिरी करायची ईच्छा झाल्यास महाशिवरात्रीला किंवा होळीला 'येडी नशा' म्हाणून बदनाम असलेली 'भांग' एकवेळ प्यायलेली परवडली पण 'भ्रामक विश्वात' नेऊन अचाट आणि अफाट असे चमत्कारिक नजारे दाखवणारी ही 'महायेडी नशा' कायम 'युफोरिया'तच बागडू इच्छिणाऱ्या 'जुन्या आणि नव हिप्पी लोकांनाच' लखलाभ असो, वास्तविक जगात जगणाऱ्या, आपली उपजीविका चालवण्यासाठी 'डोके' ठिकाणावर असणे अत्यावश्यक असलेल्या कुठल्याही शहाण्या माणसाचे ते कामच नाही! हे एवढं सगळं लिहायचं कारण म्हणजे, तुमच्या दोघांच्या प्रतिसादांत पुढे आलेले 'synesthesia', 'Pseudo-synesthesia', 'LSD-induced synesthesia', ' Drug-induced cross-modal perception' असे शब्दप्रयोग आणि व्याख्या. तुम्हा दोघांसमोर माझे वैद्यकीय ज्ञान हे शून्यच नाही तर -१, -१० असे उणे म्हणता येण्यासारखे आहे त्यामुळे कुठला शब्द किंवा व्याख्या बरोबर आणि कुठले चूक हे ठरवण्याचा हेतू नसून फक्त स्वानुभवावरून मला काय वाटते हे सांगण्यापुरताच मर्यादित आहे!
अशी स्थिती "एल एस डी" हे मादक द्रव्य घेतल्याने होते. यात मेंदूमध्ये क्रॉस कनेक्शन होते. / त्या माणसाला "रंग" ऐकू येतो. / या माणसाला आवाज "दिसू "लागतो. / किंवा दिसणारे फुल त्याला हाताला स्पर्श जाणवतो.
+१०० ये सब सच्चीमें होता हैं बॉस! ते अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि वाचुन त्याची स्पष्ट कल्पना येणेही शक्य नाही पण त्या भ्रमिष्टावस्थेत ती अनुभुती जाणवते आणि लक्षातही रहाते. पण हे प्रकार अंमल काळापुरतेच मर्यादीत असतात नंतर सर्व काही पहिलेसारखेच सामान्य होते हे मी माझ्या एकमेव अनुभवावरुन खात्रीने सांगु शकतो.
एल एस डी हे मादक द्रव्य असे मेंदूत पार बिघाड निर्माण करू शकतात. / आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून राहतो.
वैद्यकिय तज्ञाचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने कुठ्लीही औषधे घेणे जेवढे धोकादायक नसेल त्यापेक्षा जास्त धोका ह्या क्षेत्रातिल तज्ञाच्या सल्ला/देखरेखी शिवाय मनमानी करुन अशा मादक द्रव्यांचे अवाजवी सेवन करण्यात असतो. ओव्हरडोसमुळे किंवा ह्या महायेड्या नशेच्या अहारी गेल्यामुळे एखाद्याच्या मेंदुत पार बिघाड होणे आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून रहाण्याची शक्यता मला नाकारता येणार नाही कारण उन्नीस-बीस झाल्यास मेंदुत 'क्रॉस कनेक्शन'च काय 'शॉर्ट सर्किट' पण घडवुन आणण्याची क्षमता ह्या पदर्थात नक्किच आहे!
एल एस डी या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम हा शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार synesthesia नाही; त्याला फार तर Pseudo-synesthesia असे म्हणता येईल किंवा याहून अधिक चांगला शब्दप्रयोग Drug-induced cross-modal perception हा राहील.
बरोबर. शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार हा परिणाम synesthesia नसला तरी वैद्यकिय पर्श्वभुमी नसलेल्या एखाद्याला अनौपचारीक संभाषणात या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम विषद करताना त्यातले गांभीर्य लक्षात यावे म्हणुन त्या व्यख्येत 'synesthesia' हा शब्द वापरला असावा असे वाटते. अर्थात 'Pseudo-synesthesia' आणि 'Drug-induced cross-modal perception' हे आधी माहिती नसलेले औपचारीक शब्दप्रयोग जास्त योग्य वाटतात!
या द्रव्याच्या प्रभावाखाली असताना जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून त्यात सातत्य नसते. याउलट नैसर्गिक (developmental) खराखुरा synesthesia कायमस्वरूपी असून त्या अनुभवात सातत्य असते.
+१०० सहसा ८ ते १० तासांच्या (हा कालावधी व्यक्तीपरत्वे कमी जास्त असु शकेल) अंमल कालावधीत जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून नंतर त्याच्या फक्त स्मृती तेवढ्या रहातात. त्या अनुभवात खर्‍याखुर्‍या synesthesia प्रमाणे कुठलेही सातत्य नसते!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार Wed, 01/07/2026 - 16:22
प्रामाणिक अनुभवकथन आवडले. तो 'दिव्य' अनुभव आहे एकदाच घेऊन त्यापासून लांब झालात हे फारच उत्तम !
एकदातरी अनुभव घेण्याची 'खाज' असलेले हौशे, नवशे, गवशे असोत,
एकेकाळी मी सुद्धा या प्रकारात किंचित मोडत होतो पण तुमच्या वरच्या 'पीएचडी' अनुभवाच्या तुलनेत मी घेतलेला अनुभव म्हणजे बालवाडीतलाच म्हणावा लागेल ! :)

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार Wed, 01/07/2026 - 16:24
"जन्नत का नजारा" आणि “जहन्नुम का नजारा"
हे दोन्ही शब्दप्रयोग भलतेच आवडलेले आहेत. सविस्तर प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/08/2026 - 12:38
गांजा किवा तत्सम मादक पदार्थांच्या सेवनाने पुरुषांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर परीणाम होतो असे ऐकले आहे ते खरे आहे का? हीच गोष्ट बाकिच्या अंमली पदार्थांना लागु आहे का? किवा गेलाबाजार तंबाखू, धूम्रपान, मद्यपानाला लागु पडते का?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 13:58
वरील सर्व व्यसनांचा पुरुषाच्या जननक्षम इंद्रियांवर दुष्परिणाम होतो. हा खूप मोठा विषय असून एका प्रतिसादात घेणे अशक्य आहे. थोडक्यात, या सर्व दीर्घकालीन व्यसनांमुळे पुरुषी हार्मोनचे प्रमाण कमी होते. परिणामी शुक्रजंतूंची निर्मिती आणि त्यांचा दर्जाही खालावतो. त्याचबरोबर लैंगिक उर्मी देखील कमी होते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 14:12
जागतिक स्तरावर पुरुषवंध्यत्वाच्या एकूण रुग्णांपैकी अंदाजे खालील प्रमाणात पुरुष व्यसनाधीन आढळतात :
  • तंबाखू व्यसन : 25 ते 37%
  • मद्यपान : 18 ते 25 %
  • Psychoactive drugs : 2 ते 5 टक्के
अर्थात निरनिराळ्या देश आणि वंशांनुसार वरील टक्केवारीत फरक पडू शकतो.

गवि गुरुवार, 01/08/2026 - 16:02
हा लेख वाचून माझ्या एका वैयक्तिक अनुभवाचं गूढ काहीसं उलगडलं. खरंच त्याचं कारण Synesthesia आहे की अन्य काही हे मला नक्की सांगता येणार नाही. पण तरीही.. लहानपणापासून मला एक विशिष्ट शब्द ऐकला आणि त्याचवेळी एक विशिष्ट दृश्य मनाच्या चक्षूंसमोर आणलं, तर त्याच वेळी माझे पुढचे दोन दात अचानक सौम्य दुखतात. किंचित शिवाशिवणे कम दुखणे. शब्द ऐकला की दृश्य आठवणे हे काही विशेष नाही. पण मी तो शब्द मनात आणला आणि ते दृश्य त्याचवेळी मनात आणलं तर अजूनही माझे दोन दात किंचित दुखतात. यातली गंमत अशी की, तो शब्द आणि ते दृश्य यांचा काहीही सबंध नाही. त्या सर्वाचा दात दुखण्याशीही संबंध नाही. बालपणी कधीतरी पेढ्यांच्या दुकानात (हॉटेलवजा) बसलेला मी. समोर दिसणारा एक अत्यंत जुन्या बनावटीचा ट्रक, ज्याच्या समोर वक्राकार हूड असायचे (कोणाला आठवते का? ७० ८० च्या दशकातले) आणि पुढे ग्रिल असायचे, उभ्या डिझाईनचे. तर तसा ट्रक समोर आहे. त्यावेळी माझ्या मनात जो शब्द आला असावा किंवा आधीच होता तो इंग्रजी भाषेत फळाचे एक नाव आहे. त्यावेळी माझे दात दुखले असं मला आठवतं. त्यानंतर आजतागायत तो शब्द आणि ते दृश्य मी जर आठवलं तर खरोखर फक्त तेच दोन दात दुखतात. भास नव्हे. नुसतं त्या फळांचं नाव ऐकून तो इफेक्ट येत नाही. तसला ट्रक आता रस्त्यात कधी दिसत देखील नाही. पण दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या तर मात्र हा परिणाम नक्की होतो. मन आणि शरीर यांचा काय काय नकाशा आणि जाळं आहे ते सांगणं कठीण आहे. हे सर्व अगदीच निरर्थक वाटेल असं असल्याने कधी व्यक्त करावं असं वाटलंच नव्हतं. हा लेख वाचून गंमत म्हणून लिहीलं. धन्यवाद.

In reply to by गवि

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 16:19
ज्याच्या समोर वक्राकार हूड असायचे
हाच तो ट्रक : ok आमच्या घराजवळच एक गॅरेज असल्याने असे ट्रक नेहमी पहायचो. तेव्हा महाराष्ट्रातील वाहन क्रमांकांची मालिका तीन अक्षरीच असायची - त्यातली पहिली दोन अक्षरे एमएच

In reply to by गवि

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 18:33
रच्याकने... ट्रकचा संदर्भ आला की श्रीलाल शुक्ल यांच्या राग दरबारी कादंबरीतील हे जबरी वाक्य आठवणे अटळअसते :
"उस ट्रक को देखते ही पता चलता था की उसका जनम सिर्फ सडकोंपे बलात्कार करने के लिए हुआ है"

In reply to by गवि

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 16:43
फक्त तेच दोन दात दुखतात. भास नव्हे.
याला Synesthesia असे म्हणायचे का हे तज्ञच सांगू शकतील. लेखात म्हटल्याप्रमाणे Synesthesiaचे एकूण ६० प्रकार आतापर्यंत सापडले आहेत. त्यात Mirror-pain synesthesia असा एक प्रकार असतो व त्याच्या एका उपप्रकारात एखाद्या निर्जीव वस्तूला 'इजा' किंवा तिची मोडतोड होत असेल तरीसुद्धा बघणाऱ्यावर त्याचा परिणाम होऊन काही दुखण्याची भावना होऊ शकते. हा Indirect Triggers चा परिणाम असतो.

विजुभाऊ गुरुवार, 01/08/2026 - 17:12
ल्यूसी नामक एक इंग्रजी चित्रपट आहे. त्यात ल्यूसी च्या रक्तात एक ड्रग भिनत जाते. आणि तीचा मेंदू पुर्णक्षमतेने काम करायला लागतो. ह एकितपत शक्य आहे माहीत नाही. पण मेंदूची सूप्त क्षमता वाढत असेल असे वाटू शकते. शेरलॉक होम्स च्या कथेत तो मेंदू तल्लख करण्यासाठी कोकेन घेत असल्याचा उल्लेख येतो

In reply to by विजुभाऊ

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 17:31
शेरलॉक होम्स च्या कथेत तो मेंदू तल्लख करण्यासाठी
शेरलॉकसाठी ते ठीक आहे ! :) परंतु, विज्ञान असे आहे : कोकेनमुळे तात्पुरत्या काळासाठी मेंदूतील dopamine, norepinephrine, and serotonin या सर्वांची पातळी वाढते. त्यामुळे आनंद, तरतरी आणि वाढीव आत्मविश्वास या भावना निर्माण होतात. परंतु काही काळाने वरील रसायनांच्या पातळ्या खाली गेल्या की मग गडबड चालू होते. त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम तर वाईटच आहेत.

खटपट्या गुरुवार, 01/08/2026 - 23:59
हेमंतकुमार सर, आजकाल माइंड रीडींग चे स्टेज शो होतात त्यात एक प्रकार बघायला मिळ्तो. तो म्हणजे एका माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. त्याला काही दिसत नाही याची खात्री केली जाते. नंतर दुसर्‍या माणसाला बोलावले जाते. दुसर्‍या माणसाच्या गालाला हात लावला की पट्टी बांधलेल्या माणसाला वाटते की त्याच्या गालाला कोणीतरी हात लावतो आहे, प्रत्यक्षात त्याला कोणीही स्पर्शही केलेला नसतो. पण पट्टी बांधलेल्या माणसाला भास होतो. याचा काही या शास्राशी संबध आहे का?

In reply to by खटपट्या

गवि Fri, 01/09/2026 - 02:47
ही एक ट्रिक आहे. ज्या क्षणी अ व्यक्तीचा ब व्यक्तीच्या गालाला किंवा खांद्याला स्पर्श होतो त्याच वेळी क व्यक्तीला तो स्पर्श जाणवला असे प्रत्यक्षात नसते. मी ही ट्रिक स्टेजवर करताना पाहून नंतर जाणून देखील घेतली होती. आधी क व्यक्तीचे डोळे बांधले जातात. डोळे बांधले आहेत त्या क व्यक्तीला बाकी आसपासचे कळेनासे होते. तेव्हाच तिच्या गालाला किंवा खांद्याला जादूगार (ट्रिक करणारा) स्पर्श करतो सर्वांच्या नकळत कारण लोकही त्यावेळी त्या दृष्टीने बघत नसतात. त्यांना ही काही स्पर्शाची जादू असणार आहे हेही तोवर माहीत नसल्याने. मात्र क ला तो स्पर्श जाणवल्याने त्याचा मेंदू ती नोंद घेतो. कोणाचा स्पर्श होता ते क ला अर्थातच कळत नाही. मग थोड्याशाच वेळात जादूगार अ या व्यक्तीला सर्वांसमोर गालाला किंवा खांद्याला स्पर्श करतो. शांतपणे. मग तो क ला त्याचे डोळे उघडून किंवा न उघडता विचारतो की तुम्हाला काही स्पर्श जाणवला होता का आणि कुठे. क "हो गालाला जाणवला" असं सांगतो आणि लोक अचंबित, टाळ्या. स्पर्श नेमका केव्हा झाला त्याबद्दल प्रश्न विचारताना टाळलेले असते.

In reply to by खटपट्या

हेमंतकुमार Fri, 01/09/2026 - 08:31
मी हे प्रकार प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. परंतु वर गविनी म्हटल्याप्रमाणे तो एक भ्रम असावा असे दिसते. Synesthesia च्या बाबतीत संबंधित व्यक्तीच्या मेंदूमध्ये चेतातंतूंचे क्रॉस कनेक्शन झालेले असते हा महत्त्वाचा भाग आहे. मुळात अशा व्यक्ती लोकसंख्येच्या मनाने खूपच कमी असतात. वरील खेळांमध्ये ते कोणताही सामान्य माणूस ठरवून आणत असतील आणि आधी त्याला पढवले म्हणजे झाले.

सर्वप्रथम कुमार सरांचे नव्या नावानिशी मिपावर स्वागत!! नेहमीप्रमाणेच रोचक माहितीने भरलेला लेख. वाचताना मजा आली . स्वतःलाही असे काही वाटतेय का हे जाणुन घ्यायला लागेल.

In reply to by सुखी

हेमंतकुमार Mon, 01/05/2026 - 16:38
असू शकतेच. लेखात याचे प्रकार दिलेले आहेत. अशा बहुतेक लोकांत साधारणपणे कुठल्यातरी एका संवेदनेच्या बाबतीत घोटाळा झालेला असतो. Synesthesia is inherently "selective" because it does not affect all senses equally

सुबोध खरे Mon, 01/05/2026 - 18:55
अशी स्थिती "एल एस डी" हे मादक द्रव्य घेतल्याने होते. यात मेंदूमध्ये क्रॉस कनेक्शन होते. रंग पाहिला तर आपल्याला रंग दिसतो परंतु एल एस डी" घेतल्यावर जर हि डोळ्याची संवेदना जर श्रावण केंद्रात गेली तर काय होईल? त्या माणसाला "रंग" ऐकू येतो. किंवा आवाजाची संवेदना दृष्टी केंद्र कडे गेली तर काय होईल? या माणसाला आवाज "दिसू "लागतो. किंवा दिसणारे फुल त्याला हाताला स्पर्श जाणवतो. LSD-induced synesthesia involves cross-sensory experiences, like seeing sounds as colors or tasting music, where senses blend, often triggered by music, thoughts, or emotions, leading to intense visual patterns (fractals, geometric shapes) and altered perceptions of reality, creating a rich, immersive, and sometimes overwhelming sensory flood. This heightened interconnectedness of senses allows for novel ways of experiencing the world, often described as profound or mystical. Visualizing Sound: Hearing a song and seeing its melody as flowing colors or shapes. Tasting Words/Sounds: Experiencing flavors associated with specific sounds or spoken words. Feeling Colors: Perceiving textures or physical sensations from different colors. Geometric Patterns: Intense, complex geometric forms overlaying vision. एल एस डी हे मादक द्रव्य असे मेंदूत पार बिघाड निर्माण करू शकतात. आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून राहतो.

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार Mon, 01/05/2026 - 19:17
एल एस डी या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम हा शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार synesthesia नाही; त्याला फार तर Pseudo-synesthesia असे म्हणता येईल किंवा याहून अधिक चांगला शब्दप्रयोग Drug-induced cross-modal perception हा राहील. या द्रव्याच्या प्रभावाखाली असताना जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून त्यात सातत्य नसते. याउलट नैसर्गिक (developmental) खराखुरा synesthesia कायमस्वरूपी असून त्या अनुभवात सातत्य असते. त्याचे कारण वर लेखात सविस्तर दिलेलेच आहे.

टर्मीनेटर Wed, 01/07/2026 - 15:06
तुम्हा दोघा डॉक्टर द्वयींच्या प्रतिसादांतला 'एल.एस.डी' चा उल्लेख वाचून माझ्या एका जुन्या प्रतिसादातले "ह्या चित्रपटाचा नुसता परिचय वाचूनच अत्यंत चुकीच्या मूड मध्ये जिभेखाली 'ॲसिड टॅब' धरल्यासारखी अवस्था झाली" हे वाक्य आठवले एकदम 😀 ह्या प्रतिसादाचा आणि वरील वाक्याचा त्यातला 'ॲसिड टॅब' हा एक शब्दप्रयोग वगळता अर्थाअर्थी काहीही परस्पर संबंध नाही, उलट हा शब्दप्रयोग त्या वाक्यात कोणत्या संदर्भाने वापरला होता हेच स्पष्ट होईल फारतर! तसेही "आजपर्यंतच्या आयुष्यात 'करायलाच पाहिजेत' अशा अनेक गोष्टी करण्याच्या नादात 'चुकूनही करू नयेत' अशाही अनेक गोष्टी, एकदाच का असेना पण करून झाल्या आहेत" असे इथे अनेकदा लिहून झालेले असल्याने त्यातली 'शहाण्या माणसाने चुकूनही करू नये' ह्या कॅटेगरीमध्ये पहिल्या पाचात नाही तरी गेला बाजार पहिल्या दहात तरी येईल अशी एक गोष्ट सांगायला हरकत नाही... खरे साहेबांनी म्हंटल्याप्रमाणे सायकॅडेलिक संगीताच्या साथीने 'रंग ऐकणे आणि आवाज बघणे' हे 'त्या' प्रसंगी शब्दश: अनुभवले आहे. अक्खे जग म्हणजे एक प्रचंड मोठा कॅलिडोस्कोप वाटायला लागून आपल्या आजूबाजूच्या अगणित रंगीबेरंगी महाकाय प्रकाशमान नक्षी कॅलिडोस्कोप फिरवल्याप्रमाणे आपले आकार सतत बदलत रहातात. एवढ्यावरच हे थांबले नाही, तर आठ-दहा तासांच्या त्या 'अंमल काळात' अनेक अचाट, अशक्य अशा हॅल्युसिनेशन्स अनुभवल्यात की विचारू नका, त्या सांगितल्या तर हसून हसून पोट दुखेल 😀 गंमत म्हणजे 'ट्रिप' मधल्या त्या भ्रामक विश्वात आपण काय काय केले, प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेले काय काय बघितले किंवा अनुभवले ह्या सगळ्याची मेंदूकडून व्यवस्थित दखल घेतली जात असावी कारण अंमल उतरल्यानंतरही आपल्याला सर्व गोष्टी जशाच्या तशा आठवतात, स्वप्नाप्रमाणे पूर्ण किंवा अंधुकसे आठवणे किंवा अजिबात काही न आठवणे असला काही प्रकार झाला नाही त्यामुळे स्मृतींच्या खात्यात त्यांची नोंद होत असावी असे वाटते. दीडेक दशकापूर्वी 'तज्ञ' व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली, एकदम छान आनंदी मूडमध्ये असताना स्वेच्छेने हा उद्योग केल्यावर जो "जन्नत का नजारा" अनुभवायला मिळाला तो पुन्हा अनुभवायची आजतागायत कधीही ईच्छा झाली नाही एवढा खतरनाक होता की त्यावरून एखाद्या दुःखी किंवा नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीने अत्यंत चुकीच्या मूड मध्ये जिभेखाली 'ॲसिड टॅब' धरल्यास कशाप्रकारचा "जहन्नुम का नजारा" अनुभवायला मिळेल ह्याची मी त्यावेळी अनुभवलेल्या सर्व 'सकारात्मक' भावना, दृष्ये. घटना, प्रसंगांना 'नकारात्मक' भावना, दृष्ये. घटना, प्रसंगांनी रिप्लेस करून केवळ कल्पना तेवढी करू शकतो, प्रत्यक्षात त्यांचा अनुभव त्यापेक्षा कितीतरी भयंकर असू शकेल. मल्टिपल नशेचे प्रकार नियमित करणारे भले भले नशेडी असोत कि आमच्यासारखे 'Been there... Done that! 'ह्या धोरणांतर्गत एकदातरी अनुभव घेण्याची 'खाज' असलेले हौशे, नवशे, गवशे असोत, पण पुन्हा म्हणून ते ॲसिड टॅबच्या वाटेला जात नाहीत. 'काल्पनिक विश्वात' थोडीशी मुशाफिरी करायची ईच्छा झाल्यास महाशिवरात्रीला किंवा होळीला 'येडी नशा' म्हाणून बदनाम असलेली 'भांग' एकवेळ प्यायलेली परवडली पण 'भ्रामक विश्वात' नेऊन अचाट आणि अफाट असे चमत्कारिक नजारे दाखवणारी ही 'महायेडी नशा' कायम 'युफोरिया'तच बागडू इच्छिणाऱ्या 'जुन्या आणि नव हिप्पी लोकांनाच' लखलाभ असो, वास्तविक जगात जगणाऱ्या, आपली उपजीविका चालवण्यासाठी 'डोके' ठिकाणावर असणे अत्यावश्यक असलेल्या कुठल्याही शहाण्या माणसाचे ते कामच नाही! हे एवढं सगळं लिहायचं कारण म्हणजे, तुमच्या दोघांच्या प्रतिसादांत पुढे आलेले 'synesthesia', 'Pseudo-synesthesia', 'LSD-induced synesthesia', ' Drug-induced cross-modal perception' असे शब्दप्रयोग आणि व्याख्या. तुम्हा दोघांसमोर माझे वैद्यकीय ज्ञान हे शून्यच नाही तर -१, -१० असे उणे म्हणता येण्यासारखे आहे त्यामुळे कुठला शब्द किंवा व्याख्या बरोबर आणि कुठले चूक हे ठरवण्याचा हेतू नसून फक्त स्वानुभवावरून मला काय वाटते हे सांगण्यापुरताच मर्यादित आहे!
अशी स्थिती "एल एस डी" हे मादक द्रव्य घेतल्याने होते. यात मेंदूमध्ये क्रॉस कनेक्शन होते. / त्या माणसाला "रंग" ऐकू येतो. / या माणसाला आवाज "दिसू "लागतो. / किंवा दिसणारे फुल त्याला हाताला स्पर्श जाणवतो.
+१०० ये सब सच्चीमें होता हैं बॉस! ते अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि वाचुन त्याची स्पष्ट कल्पना येणेही शक्य नाही पण त्या भ्रमिष्टावस्थेत ती अनुभुती जाणवते आणि लक्षातही रहाते. पण हे प्रकार अंमल काळापुरतेच मर्यादीत असतात नंतर सर्व काही पहिलेसारखेच सामान्य होते हे मी माझ्या एकमेव अनुभवावरुन खात्रीने सांगु शकतो.
एल एस डी हे मादक द्रव्य असे मेंदूत पार बिघाड निर्माण करू शकतात. / आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून राहतो.
वैद्यकिय तज्ञाचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने कुठ्लीही औषधे घेणे जेवढे धोकादायक नसेल त्यापेक्षा जास्त धोका ह्या क्षेत्रातिल तज्ञाच्या सल्ला/देखरेखी शिवाय मनमानी करुन अशा मादक द्रव्यांचे अवाजवी सेवन करण्यात असतो. ओव्हरडोसमुळे किंवा ह्या महायेड्या नशेच्या अहारी गेल्यामुळे एखाद्याच्या मेंदुत पार बिघाड होणे आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून रहाण्याची शक्यता मला नाकारता येणार नाही कारण उन्नीस-बीस झाल्यास मेंदुत 'क्रॉस कनेक्शन'च काय 'शॉर्ट सर्किट' पण घडवुन आणण्याची क्षमता ह्या पदर्थात नक्किच आहे!
एल एस डी या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम हा शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार synesthesia नाही; त्याला फार तर Pseudo-synesthesia असे म्हणता येईल किंवा याहून अधिक चांगला शब्दप्रयोग Drug-induced cross-modal perception हा राहील.
बरोबर. शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार हा परिणाम synesthesia नसला तरी वैद्यकिय पर्श्वभुमी नसलेल्या एखाद्याला अनौपचारीक संभाषणात या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम विषद करताना त्यातले गांभीर्य लक्षात यावे म्हणुन त्या व्यख्येत 'synesthesia' हा शब्द वापरला असावा असे वाटते. अर्थात 'Pseudo-synesthesia' आणि 'Drug-induced cross-modal perception' हे आधी माहिती नसलेले औपचारीक शब्दप्रयोग जास्त योग्य वाटतात!
या द्रव्याच्या प्रभावाखाली असताना जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून त्यात सातत्य नसते. याउलट नैसर्गिक (developmental) खराखुरा synesthesia कायमस्वरूपी असून त्या अनुभवात सातत्य असते.
+१०० सहसा ८ ते १० तासांच्या (हा कालावधी व्यक्तीपरत्वे कमी जास्त असु शकेल) अंमल कालावधीत जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून नंतर त्याच्या फक्त स्मृती तेवढ्या रहातात. त्या अनुभवात खर्‍याखुर्‍या synesthesia प्रमाणे कुठलेही सातत्य नसते!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार Wed, 01/07/2026 - 16:22
प्रामाणिक अनुभवकथन आवडले. तो 'दिव्य' अनुभव आहे एकदाच घेऊन त्यापासून लांब झालात हे फारच उत्तम !
एकदातरी अनुभव घेण्याची 'खाज' असलेले हौशे, नवशे, गवशे असोत,
एकेकाळी मी सुद्धा या प्रकारात किंचित मोडत होतो पण तुमच्या वरच्या 'पीएचडी' अनुभवाच्या तुलनेत मी घेतलेला अनुभव म्हणजे बालवाडीतलाच म्हणावा लागेल ! :)

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार Wed, 01/07/2026 - 16:24
"जन्नत का नजारा" आणि “जहन्नुम का नजारा"
हे दोन्ही शब्दप्रयोग भलतेच आवडलेले आहेत. सविस्तर प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/08/2026 - 12:38
गांजा किवा तत्सम मादक पदार्थांच्या सेवनाने पुरुषांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर परीणाम होतो असे ऐकले आहे ते खरे आहे का? हीच गोष्ट बाकिच्या अंमली पदार्थांना लागु आहे का? किवा गेलाबाजार तंबाखू, धूम्रपान, मद्यपानाला लागु पडते का?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 13:58
वरील सर्व व्यसनांचा पुरुषाच्या जननक्षम इंद्रियांवर दुष्परिणाम होतो. हा खूप मोठा विषय असून एका प्रतिसादात घेणे अशक्य आहे. थोडक्यात, या सर्व दीर्घकालीन व्यसनांमुळे पुरुषी हार्मोनचे प्रमाण कमी होते. परिणामी शुक्रजंतूंची निर्मिती आणि त्यांचा दर्जाही खालावतो. त्याचबरोबर लैंगिक उर्मी देखील कमी होते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 14:12
जागतिक स्तरावर पुरुषवंध्यत्वाच्या एकूण रुग्णांपैकी अंदाजे खालील प्रमाणात पुरुष व्यसनाधीन आढळतात :
  • तंबाखू व्यसन : 25 ते 37%
  • मद्यपान : 18 ते 25 %
  • Psychoactive drugs : 2 ते 5 टक्के
अर्थात निरनिराळ्या देश आणि वंशांनुसार वरील टक्केवारीत फरक पडू शकतो.

गवि गुरुवार, 01/08/2026 - 16:02
हा लेख वाचून माझ्या एका वैयक्तिक अनुभवाचं गूढ काहीसं उलगडलं. खरंच त्याचं कारण Synesthesia आहे की अन्य काही हे मला नक्की सांगता येणार नाही. पण तरीही.. लहानपणापासून मला एक विशिष्ट शब्द ऐकला आणि त्याचवेळी एक विशिष्ट दृश्य मनाच्या चक्षूंसमोर आणलं, तर त्याच वेळी माझे पुढचे दोन दात अचानक सौम्य दुखतात. किंचित शिवाशिवणे कम दुखणे. शब्द ऐकला की दृश्य आठवणे हे काही विशेष नाही. पण मी तो शब्द मनात आणला आणि ते दृश्य त्याचवेळी मनात आणलं तर अजूनही माझे दोन दात किंचित दुखतात. यातली गंमत अशी की, तो शब्द आणि ते दृश्य यांचा काहीही सबंध नाही. त्या सर्वाचा दात दुखण्याशीही संबंध नाही. बालपणी कधीतरी पेढ्यांच्या दुकानात (हॉटेलवजा) बसलेला मी. समोर दिसणारा एक अत्यंत जुन्या बनावटीचा ट्रक, ज्याच्या समोर वक्राकार हूड असायचे (कोणाला आठवते का? ७० ८० च्या दशकातले) आणि पुढे ग्रिल असायचे, उभ्या डिझाईनचे. तर तसा ट्रक समोर आहे. त्यावेळी माझ्या मनात जो शब्द आला असावा किंवा आधीच होता तो इंग्रजी भाषेत फळाचे एक नाव आहे. त्यावेळी माझे दात दुखले असं मला आठवतं. त्यानंतर आजतागायत तो शब्द आणि ते दृश्य मी जर आठवलं तर खरोखर फक्त तेच दोन दात दुखतात. भास नव्हे. नुसतं त्या फळांचं नाव ऐकून तो इफेक्ट येत नाही. तसला ट्रक आता रस्त्यात कधी दिसत देखील नाही. पण दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या तर मात्र हा परिणाम नक्की होतो. मन आणि शरीर यांचा काय काय नकाशा आणि जाळं आहे ते सांगणं कठीण आहे. हे सर्व अगदीच निरर्थक वाटेल असं असल्याने कधी व्यक्त करावं असं वाटलंच नव्हतं. हा लेख वाचून गंमत म्हणून लिहीलं. धन्यवाद.

In reply to by गवि

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 16:19
ज्याच्या समोर वक्राकार हूड असायचे
हाच तो ट्रक : ok आमच्या घराजवळच एक गॅरेज असल्याने असे ट्रक नेहमी पहायचो. तेव्हा महाराष्ट्रातील वाहन क्रमांकांची मालिका तीन अक्षरीच असायची - त्यातली पहिली दोन अक्षरे एमएच

In reply to by गवि

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 18:33
रच्याकने... ट्रकचा संदर्भ आला की श्रीलाल शुक्ल यांच्या राग दरबारी कादंबरीतील हे जबरी वाक्य आठवणे अटळअसते :
"उस ट्रक को देखते ही पता चलता था की उसका जनम सिर्फ सडकोंपे बलात्कार करने के लिए हुआ है"

In reply to by गवि

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 16:43
फक्त तेच दोन दात दुखतात. भास नव्हे.
याला Synesthesia असे म्हणायचे का हे तज्ञच सांगू शकतील. लेखात म्हटल्याप्रमाणे Synesthesiaचे एकूण ६० प्रकार आतापर्यंत सापडले आहेत. त्यात Mirror-pain synesthesia असा एक प्रकार असतो व त्याच्या एका उपप्रकारात एखाद्या निर्जीव वस्तूला 'इजा' किंवा तिची मोडतोड होत असेल तरीसुद्धा बघणाऱ्यावर त्याचा परिणाम होऊन काही दुखण्याची भावना होऊ शकते. हा Indirect Triggers चा परिणाम असतो.

विजुभाऊ गुरुवार, 01/08/2026 - 17:12
ल्यूसी नामक एक इंग्रजी चित्रपट आहे. त्यात ल्यूसी च्या रक्तात एक ड्रग भिनत जाते. आणि तीचा मेंदू पुर्णक्षमतेने काम करायला लागतो. ह एकितपत शक्य आहे माहीत नाही. पण मेंदूची सूप्त क्षमता वाढत असेल असे वाटू शकते. शेरलॉक होम्स च्या कथेत तो मेंदू तल्लख करण्यासाठी कोकेन घेत असल्याचा उल्लेख येतो

In reply to by विजुभाऊ

हेमंतकुमार गुरुवार, 01/08/2026 - 17:31
शेरलॉक होम्स च्या कथेत तो मेंदू तल्लख करण्यासाठी
शेरलॉकसाठी ते ठीक आहे ! :) परंतु, विज्ञान असे आहे : कोकेनमुळे तात्पुरत्या काळासाठी मेंदूतील dopamine, norepinephrine, and serotonin या सर्वांची पातळी वाढते. त्यामुळे आनंद, तरतरी आणि वाढीव आत्मविश्वास या भावना निर्माण होतात. परंतु काही काळाने वरील रसायनांच्या पातळ्या खाली गेल्या की मग गडबड चालू होते. त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम तर वाईटच आहेत.

खटपट्या गुरुवार, 01/08/2026 - 23:59
हेमंतकुमार सर, आजकाल माइंड रीडींग चे स्टेज शो होतात त्यात एक प्रकार बघायला मिळ्तो. तो म्हणजे एका माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. त्याला काही दिसत नाही याची खात्री केली जाते. नंतर दुसर्‍या माणसाला बोलावले जाते. दुसर्‍या माणसाच्या गालाला हात लावला की पट्टी बांधलेल्या माणसाला वाटते की त्याच्या गालाला कोणीतरी हात लावतो आहे, प्रत्यक्षात त्याला कोणीही स्पर्शही केलेला नसतो. पण पट्टी बांधलेल्या माणसाला भास होतो. याचा काही या शास्राशी संबध आहे का?

In reply to by खटपट्या

गवि Fri, 01/09/2026 - 02:47
ही एक ट्रिक आहे. ज्या क्षणी अ व्यक्तीचा ब व्यक्तीच्या गालाला किंवा खांद्याला स्पर्श होतो त्याच वेळी क व्यक्तीला तो स्पर्श जाणवला असे प्रत्यक्षात नसते. मी ही ट्रिक स्टेजवर करताना पाहून नंतर जाणून देखील घेतली होती. आधी क व्यक्तीचे डोळे बांधले जातात. डोळे बांधले आहेत त्या क व्यक्तीला बाकी आसपासचे कळेनासे होते. तेव्हाच तिच्या गालाला किंवा खांद्याला जादूगार (ट्रिक करणारा) स्पर्श करतो सर्वांच्या नकळत कारण लोकही त्यावेळी त्या दृष्टीने बघत नसतात. त्यांना ही काही स्पर्शाची जादू असणार आहे हेही तोवर माहीत नसल्याने. मात्र क ला तो स्पर्श जाणवल्याने त्याचा मेंदू ती नोंद घेतो. कोणाचा स्पर्श होता ते क ला अर्थातच कळत नाही. मग थोड्याशाच वेळात जादूगार अ या व्यक्तीला सर्वांसमोर गालाला किंवा खांद्याला स्पर्श करतो. शांतपणे. मग तो क ला त्याचे डोळे उघडून किंवा न उघडता विचारतो की तुम्हाला काही स्पर्श जाणवला होता का आणि कुठे. क "हो गालाला जाणवला" असं सांगतो आणि लोक अचंबित, टाळ्या. स्पर्श नेमका केव्हा झाला त्याबद्दल प्रश्न विचारताना टाळलेले असते.

In reply to by खटपट्या

हेमंतकुमार Fri, 01/09/2026 - 08:31
मी हे प्रकार प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. परंतु वर गविनी म्हटल्याप्रमाणे तो एक भ्रम असावा असे दिसते. Synesthesia च्या बाबतीत संबंधित व्यक्तीच्या मेंदूमध्ये चेतातंतूंचे क्रॉस कनेक्शन झालेले असते हा महत्त्वाचा भाग आहे. मुळात अशा व्यक्ती लोकसंख्येच्या मनाने खूपच कमी असतात. वरील खेळांमध्ये ते कोणताही सामान्य माणूस ठरवून आणत असतील आणि आधी त्याला पढवले म्हणजे झाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपणा सर्वांना २०२६ या नववर्षानिमित्ताने उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! गेली 8 वर्षे व 7 महिने मी आपल्यापुढे कुमार१ या नावाने लेखन केले. आजपासून हेमंतकुमार या नामांतरासह येत आहे. लोभ असू द्यावा ही विनंती. * * * * * मुख्य पानावरील अनुक्रमणिकेत या लेखाचे वरील शीर्षक वाचून बरेच वाचक आश्चर्यचकित झाले असणार. तसेच ललितलेखनात हा काय आंबटशौकीनपणा चाललाय, असे वाटून अनेकांनी शीर्षकावर टिचकी मारलेली असावी.

सैरभैर डायरी - १

कपिलमुनी ·

कांदा लिंबू गुरुवार, 01/01/2026 - 09:54
एक नंबर कपिलमुनी! नवीन वर्षातलं पहिलंच जनातलं, मनातलं वाचतोय; मस्त जमलंय. सुरुवात आकर्षक झालीय; शेवटही भारी होईल असे वाटतेय. पुभाप्र.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 15:29
बेस्ट एकदम. शेवटी लिहायचे मनावर घेतला हे फार भारी झाले. . एकदम परफेक्ट जमलं आहे सगळच. येऊद्या एकेक भाग पटापटा.

कांदा लिंबू गुरुवार, 01/01/2026 - 09:54
एक नंबर कपिलमुनी! नवीन वर्षातलं पहिलंच जनातलं, मनातलं वाचतोय; मस्त जमलंय. सुरुवात आकर्षक झालीय; शेवटही भारी होईल असे वाटतेय. पुभाप्र.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 15:29
बेस्ट एकदम. शेवटी लिहायचे मनावर घेतला हे फार भारी झाले. . एकदम परफेक्ट जमलं आहे सगळच. येऊद्या एकेक भाग पटापटा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता. माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते.. पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये" इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.