एक किस्सा
एक किस्सा
असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे.
अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते.
एक किस्सा
असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे.
अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते.
ह्या वाक्यातील क्रियापद कोण सांगू शकेल?
अख्ख्या वर्गाने हात वर केले , फक्त मी सोडून.
उत्तर येत नसले तरी सर्वांबरोबर आपणही हात वर केल्यास आपल्याला विचारण्याची शक्यता कमी होत असल्याने बरेच जण तसे करायचे. मी हात वर न केल्याने मला बाई नक्कीच उत्तर देण्यासाठी विचारतील ह्याची खात्री होती. त्याला कारणही तसेच होते.
मी कुठलेही मराठी व्याकरण न शिकता बालवाडीची मुलाखत मराठीत देऊन प्रवेश मिळवला होता. सगळं काही सुरळीत चालू होते, परंतु पुढे वरच्या वर्गात ह्या मातृभाषेच्या व्याकरणाने मला " दे माय धरणी ठाय " करून सोडले.
"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना!
पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का!
मला ते विचारी भरु आज पेला
तसा मी म्हणालो कशाला कशाला
विजय कासवाचा पुन्हा का असावा
कशी झोप येते भिणा-या सशाला
तिला बोलण्याचे खरे टाळले मी
उगा दोष देतो रिकाम्या खिशाला
जरा दोन घटका चला घोट घेवू
किती चांदण्या या विचारु निशेला
जरासे पिल्याने कुठे काय होते
किती थंड वाटे बिचा-या घशाला
- किरण कुमार
मी लढवय्या सैनिक आहे
चतुरस्र ही सेना माझी
राजकुमार मी बाबांचा
हे साम्राज्य ही माझेच आहे
मी फोन उचलला नाही
मी भेटही दिली नाही
इंद्रापदा करता सुद्धा
कधी दंगा केला नाही
काकांनी मज समजावले
सिंहासन,बाळा तुझेच आहे
सुखेनैव राज्य कर तू आता
मी तुझ्याच बरोबर आहे
सर्वत्र सुखशांती आहे
काकांनी मज सांगीतले
जा बाळा तू झोपी
मी जागा आहे
उघडले खडकन डोळे
मग सैरभैर मी झालो
सेनेने बंड केले, हे
मज कुणी सांगीतलेही नाही
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
http://www.misalpav.com/node/50007/backlinks
श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू.....
रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी
नका शोधू यात जोडगोळी कुणाची
पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची
नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची
शोधिसी दानवा गुपीते कुणा कुणाची
का तोडू पहातो घरटी कुणाकुणाची
लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन)
पी रामराव.
जगप्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव. (एफ आर एस डी)
बाय अपॉइटमेंट ओन्ली.
ही दरवाज्यावरील पाटी वाचून टरकून जायची मुळीच गरज नाही.
सामना (३)
(पूर्वसूत्र: वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात सव्वीस जानेवारीला होणारे क्रिकेट सामन्यासाठी,अनेक अडचणींना सामोरे जात न्यायाधीश संघाने तयारी केली आहे.आणि सामन्याचा दिवस .)
शेवटी तो दिवस एकदाचा उजाडला.झेंडावंदनानंतर
साडेदहा वाजता,वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट सामना होणार होता.तालुक्याहून ठोंबरे व आणखी दोन न्यायाधीश
( दि.न्या.क.स्त) हे संघातील खेळाडू वेळेत पोहचले होते.सामन्यासाठी मैदान सज्ज झाले होते.मंडप उभारलेला होता.तो वकील,न्यायाधीश,त्यांचे कुटुंबीय,
सामना (२)
( पूर्वसूत्र: न्यायालयातील ल्यायब्ररीत एका महत्वाचे विषयावर चर्चेसाठी, न्यायाधीशांची बैठक,कुमठेकर साहेबांनी बोलावली आहे.तिथे ते संबोधन करत होते.)