मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

Bhakti ·

प्रचेतस 19/06/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/06/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_

प्रचेतस 19/06/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/06/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_
लेखनविषय:
गीतारहस्य-७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे. सांख्य शब्दाचा अर्थ- १.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले. २.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे) असा व्यापक अर्थ बनला. ३.ईश्वरकृष्णाचा (इ.स.

पंचमयकोश

Bhakti ·
लेखनविषय:
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे. "१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा" मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय.. यावर उपाय म्हणजे आपण हात उगारणे,त्यांना सतत धाक दाखवणे,शिक्षा करणे हे नसते.तर आपण संयमाने सतत तूही संयम दाखव हे दोघांवर बिंबवत राहणे हे असते. याबद्दलचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.यात भारतीय गुरूकुल पद्धतीत , पूर्वीच्या काळी कशाप्रकारे मुलांशी संवाद

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 07/06/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 07/06/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 07/06/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार

Bhakti ·

In reply to by कंजूस

Bhakti 04/06/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा 05/06/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti 05/06/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस 05/06/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा 05/06/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.

In reply to by कंजूस

Bhakti 04/06/2025 - 20:56
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_

मारवा 05/06/2025 - 06:13
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a

In reply to by मारवा

Bhakti 05/06/2025 - 20:53
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.

गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.

प्रचेतस 05/06/2025 - 07:07
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.

मारवा 05/06/2025 - 14:27
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.
लेखनविषय:
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार मनोदेवता प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्‌ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्‌सद्विवेकबुद्‌धी आहे- -आधिदैवतपक्ष. या सदविवेकबुद्‌धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय." -वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे. वेदःस्मृतिः सदाचारः स्वस्थ च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्रा..

माझा साक्षात्कारी हृदयरोग (ऐसी अक्षरे -२७)

Bhakti ·

In reply to by युयुत्सु

Bhakti 01/06/2025 - 07:52
खुप छान भाषांतर आहे.
"माफक श्रम आणि फुरसतीचा वेळ या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कला सर्वांना प्राप्त झाल्यास जीवनाचा अर्थ/आनंद अनुभवता येतो"-भक्ती
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;) आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे. खुप खुप धन्यवाद!

In reply to by Bhakti

युयुत्सु 01/06/2025 - 08:58
खुप छान भाषांतर आहे. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.

In reply to by युयुत्सु

Bhakti 24/06/2025 - 22:42
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.

In reply to by युयुत्सु

रीडर 31/05/2025 - 16:55
यावर सविस्तर लेख येऊ दे. आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या

In reply to by युयुत्सु

कंजूस 31/05/2025 - 17:58
?40 व्या वर्षी निवृत्त? हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.

In reply to by कंजूस

40 व्या वर्षी निवृत्त?
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे. निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.

कंजूस 31/05/2025 - 13:33
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti 31/05/2025 - 13:45
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.

हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले

युयुत्सु 02/06/2025 - 09:01
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?

गवि 02/06/2025 - 10:51
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.

In reply to by गवि

स्वधर्म 02/06/2025 - 14:52
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते. पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.

In reply to by स्वधर्म

Bhakti 02/06/2025 - 15:23
+१ बरोबर,change is only constant thing. जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.

युयुत्सु 02/06/2025 - 10:53
तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?> भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.

युयुत्सु 02/06/2025 - 10:58
### Key Points - Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events. - It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies. - The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary. ### Introduction Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding. ### Research Overview Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained. ### Cardiac Rehabilitation and Participation Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness. --- ### Detailed Survey Note Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes. #### Background and Prevalence Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk. #### Impact of Lifestyle Modifications Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include: - **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3). - **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake. - **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health. - **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management. - **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants. #### Cardiac Rehabilitation and Participation Challenges CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year. #### Long-Term Observational Insights Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses. #### Comparative Analysis The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events: | **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** | |--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------| | Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) | | Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study | | DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial | | Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data | | Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes | | Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits | #### Conclusion Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations. ### Key Citations - [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) - [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)

विवेकपटाईत 02/06/2025 - 11:57
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.

In reply to by युयुत्सु

Bhakti 01/06/2025 - 07:52
खुप छान भाषांतर आहे.
"माफक श्रम आणि फुरसतीचा वेळ या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कला सर्वांना प्राप्त झाल्यास जीवनाचा अर्थ/आनंद अनुभवता येतो"-भक्ती
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;) आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे. खुप खुप धन्यवाद!

In reply to by Bhakti

युयुत्सु 01/06/2025 - 08:58
खुप छान भाषांतर आहे. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.

In reply to by युयुत्सु

Bhakti 24/06/2025 - 22:42
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.

In reply to by युयुत्सु

रीडर 31/05/2025 - 16:55
यावर सविस्तर लेख येऊ दे. आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या

In reply to by युयुत्सु

कंजूस 31/05/2025 - 17:58
?40 व्या वर्षी निवृत्त? हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.

In reply to by कंजूस

40 व्या वर्षी निवृत्त?
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे. निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.

कंजूस 31/05/2025 - 13:33
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti 31/05/2025 - 13:45
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.

हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले

युयुत्सु 02/06/2025 - 09:01
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?

गवि 02/06/2025 - 10:51
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.

In reply to by गवि

स्वधर्म 02/06/2025 - 14:52
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते. पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.

In reply to by स्वधर्म

Bhakti 02/06/2025 - 15:23
+१ बरोबर,change is only constant thing. जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.

युयुत्सु 02/06/2025 - 10:53
तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?> भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.

युयुत्सु 02/06/2025 - 10:58
### Key Points - Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events. - It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies. - The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary. ### Introduction Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding. ### Research Overview Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained. ### Cardiac Rehabilitation and Participation Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness. --- ### Detailed Survey Note Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes. #### Background and Prevalence Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk. #### Impact of Lifestyle Modifications Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include: - **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3). - **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake. - **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health. - **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management. - **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants. #### Cardiac Rehabilitation and Participation Challenges CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year. #### Long-Term Observational Insights Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses. #### Comparative Analysis The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events: | **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** | |--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------| | Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) | | Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study | | DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial | | Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data | | Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes | | Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits | #### Conclusion Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations. ### Key Citations - [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) - [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)

विवेकपटाईत 02/06/2025 - 11:57
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.
लेखनविषय:
माझा साक्षात्कारी हृदयरोग डॉ.

कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

विवेकपटाईत ·

कपिलमुनी 18/05/2025 - 20:07
एवढ्या बहुगुणी गायी यू पी , एम पी , गुजरात मध्ये रस्त्यावर सोडून दिलेल्या असतात.. कोणी पाळत नाही.. राष्ट्रीय गो धोरण अवलंबून गो मूत्र गोबर यांची निर्यांत करायला हवी.. गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा

युयुत्सु 20/05/2025 - 11:06
गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा> हा हा हा हा गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो.> धादांत खोटं आणि कसलाही वैज्ञानिक आधार नसलेले, तसेच आधुनिक वैद्यकाचा अपमान करणारे विधान. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय जगत (लॅनसेट, नेचर किंवा बिएमजे यासारखी जर्नल्स) दखल घेत नाही तोपर्यंत अशा प्रचाराला फाट्यावर मारावे

कपिलमुनी 18/05/2025 - 20:07
एवढ्या बहुगुणी गायी यू पी , एम पी , गुजरात मध्ये रस्त्यावर सोडून दिलेल्या असतात.. कोणी पाळत नाही.. राष्ट्रीय गो धोरण अवलंबून गो मूत्र गोबर यांची निर्यांत करायला हवी.. गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा

युयुत्सु 20/05/2025 - 11:06
गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा> हा हा हा हा गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो.> धादांत खोटं आणि कसलाही वैज्ञानिक आधार नसलेले, तसेच आधुनिक वैद्यकाचा अपमान करणारे विधान. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय जगत (लॅनसेट, नेचर किंवा बिएमजे यासारखी जर्नल्स) दखल घेत नाही तोपर्यंत अशा प्रचाराला फाट्यावर मारावे
लेखनविषय:
लेखनप्रकार
गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या.

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

Bhakti ·

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

भुलेश्वर मंदिर सौंदर्य

Bhakti ·

कंजूस 14/05/2025 - 18:15
छान. पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते. ............. इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले. आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.

१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे. पुन्हा एकदा जायला हवे.

प्रचेतस 15/05/2025 - 19:37
चांगलं लिहिलंय. भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय. दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात. बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/05/2025 - 20:42
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते. मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले. चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे. उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा. ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती. अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली. तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.

In reply to by प्रचेतस

स्वधर्म 23/05/2025 - 13:56
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.

चौथा कोनाडा 15/05/2025 - 20:23
वाह, सुंदर अप्रतिम !!! दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती. आता पुन्हा निवांत जायला हवे ! धन्यवाद !

कंजूस 14/05/2025 - 18:15
छान. पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते. ............. इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले. आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.

१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे. पुन्हा एकदा जायला हवे.

प्रचेतस 15/05/2025 - 19:37
चांगलं लिहिलंय. भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय. दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात. बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/05/2025 - 20:42
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते. मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले. चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे. उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा. ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती. अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली. तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.

In reply to by प्रचेतस

स्वधर्म 23/05/2025 - 13:56
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.

चौथा कोनाडा 15/05/2025 - 20:23
वाह, सुंदर अप्रतिम !!! दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती. आता पुन्हा निवांत जायला हवे ! धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
१ भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

चित्रगुप्त ·

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.

गीतारहस्य चिंतन -प्रकरण ५ (सुखदुःखविवेक)

Bhakti ·

सोत्रि 17/04/2025 - 06:45
मस्त! ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
  1. दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
  2. (लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
  3. दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
  4. (लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्‌भवले)
  5. दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
  6. (लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
  7. दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
  8. (लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 17/04/2025 - 10:37
धन्यवाद सोत्रि ,
दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे
हे कधीतरी समजून घेईन.
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे
हे चांगलच समजलं आहे :)

सोत्रि 17/04/2025 - 06:45
मस्त! ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
  1. दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
  2. (लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
  3. दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
  4. (लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्‌भवले)
  5. दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
  6. (लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
  7. दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
  8. (लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 17/04/2025 - 10:37
धन्यवाद सोत्रि ,
दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे
हे कधीतरी समजून घेईन.
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे
हे चांगलच समजलं आहे :)
लेखनविषय:
सुखदुःखविवेक -भाग-१ #सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते. व्याख्या १. नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत. व्याख्या-२ मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल. -आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख • आध्यात्मिक हे सर्व मानसिक वा बाह्य संयोगावाचून उद्‌भवणारे सुखदुःख आहे. व्याख्या -3 प्रतीकारो व्