मानसशास्त्रातील रंजक प्रयोग - १
उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग
उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग
समजा दोन सरकारी स्कीम्स आहेत. ह्यांतील कुठली स्कीम जास्त चांगली आहे असे तुम्हाला वाटते ?
१. फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती
२. फक्त अल्पसंख्यांक लोंकासाठी पण फक्त मुलींसाठी शिष्यवृत्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे !
सोर्स : https://twitter.com/realitycheckind/status/953285874136969217
आणखीन : https://twitter.com/TormundsMember0/status/953390737281908736
लेखक - जोकर
गोलूची चहाची कळशी गावांतील सर्वांत प्रसिद्ध अड्डा. त्याच्या बाजूला हनुमान मंदिर आणि समोर सखारामच्या सुनेचे नवीन उघडलेले ब्यूटी पार्लर. ज्या दिवसापासून ते सुरु झाले तेंव्हा पासून गोलूच्या दुकानावरील गर्दी आणखीन वाढली. मी तिथे चहाचा कप घेत माझ्या ऍक्टिवावर बसलो होतो इतक्यांत देवळांतून दर्शन घेऊन येणाऱ्या नानांची स्वारी दिसली. "अरे, हल्ली व्हाट्सअँप वर काही आवाज नाही तुझा?" त्यांनी विचारले. "नाही, परीक्षा होती ना... म्हणून वेळ नाही मिळाला", मी उत्तर दिले.
चीनचा हल्ला
चीनने एका युद्धात आपल्यावर हल्ला केलेलाच आहे. आपण तो अद्याप विसरू शकलेलो नाही. आता यामधे नव्या अस्त्रांची भर पडली आहे. ती म्हणजे संपर्क माध्यमे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मोबाईलमधल्या धोकादायक अशा जवळ जवळ ४२ सॉफ्टवेयर प्रॉग्रॅमची यादी जाहीर केली आहे. त्यांच्यामते हे प्रॉग्रॅम मोबाईलमधील माहिती आपल्या नकळत चोरतात. त्यामधे आपले पत्ते, मोबाईल नंबर्स असतात. व्हॉट्स अप किंवा मेलवरील आपले संभाषण असू शकते. या गोष्टी सर्वरकडे पाठवल्या जातात.
ashutoshjog@yahoo.com
राजाची नियत
आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई.
शिक्षणाचा अधिकार ह्या विषवल्ली विरुद्ध जे माझे काम चालू आहे त्यासाठी मिपा वरील अनेक वाचकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक व्यक्तींनी ह्याविषयावर आणखीन माहिती मागितली होती. ह्या विषयावर काम करणारे RealityCheckIndia आणि प्राणसुत्र ह्या दोघांनी या विषयावर फार चांगले प्रेसेंटेशन बनवले आहे. मिपा वाल्यानी ह्याचा पुरेपूर लाभ घ्यावा.
https://www.edocr.com/v/3mbbn92n/pranasutra/RTE-Destroying-Hindu-Schools
भारतातल्या पर्यावरणवादी आणि प्रकल्प विस्थापितांच्या हक्कांसाठी अनेक वर्षे चळवळ आणि आंदोलने चालवणाऱ्या आदरणीय नेत्या मेधाताई पाटकर यांच्या भाषणाला गेलो होतो. त्यांनी पोटतिडकीने विषयाची मांडणी केली. भाषण नक्कीच प्रेरणादायी होतं. भाषणात अनेक विषयांवर त्या बोलल्या. नर्मदा बचाओ आंदोलनाचा इतिहास, आजवरच्या वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांची अनास्था, असंवेदनशीलपणा, पोलीसी अत्याचार, विस्थापितांच्या वेदना आणि प्रश्न, विविध तज्ज्ञांची मतं, जागतिक परिस्थिती, भ्रष्टाचार, अभ्यासगटांचे अहवाल, न्यायसंस्थेचे निकाल या सगळ्यांवर त्यांनी मांडणी केली.
आज ब्ल्यू हैं पानी पानी
अजून किती दिवस आपण , असेच 'उपटत' बसणार ?
कलियुगातल्या रामराज्याच्या 'अवताराची ' वाट ' बघतं बसणार ?
कॉग्रेस गेलं , भाजप आलं , तरी 'गव्हर्नमेंट ' ला शिव्या द्यायची खोड जात नाय .....
अन आपलाच आरसा 'बघायची' सवय काय जडत नाय....
देशाची प्रगती -आपण नियम तोडूनही व्हायलाच पाहिजे ,
अन सकाळी कुठल्यातरी 'कोपऱ्यात 'जाऊन घाण केलीच पाहिजे ....
दारू अन बाईच्या नादात -हाय नाय तो पैसा उडवायची हौस ,
अन दुसऱ्या दिवशी -सरकार आमच्या इकडं नाय पाऊस .....