वाईन - भाग २
(मागच्या वेळी श्री ने मोठ्या शिताफीने वाइनचा प्रसंग वेळ मारून नेला होता. वाईन - भाग १
पण सौ काही हार माननाऱ्यातील नव्हती. पाहुयात पुढे काय घडलं ते...)
(मागच्या वेळी श्री ने मोठ्या शिताफीने वाइनचा प्रसंग वेळ मारून नेला होता. वाईन - भाग १
पण सौ काही हार माननाऱ्यातील नव्हती. पाहुयात पुढे काय घडलं ते...)
गंध साऱ्या पाकळ्यांना
जागवे जो जाणीवांना,
मोगऱ्याचे उमलणे,
सोसते का नकारांना ?
मोहण्याची हौस नाही
त्याविना जीणेच नाही
जगे कसा जीव कोरा
रंग ज्यात उरलेच नाही ?
विरहगीत हाय रे !
सुमन कसे सावरे
मधुप का स्तब्ध होई
पंख रोखून बावरे ?
हा उत्सव नित असे
दैवयोग मग हसे
गळून गेल्या आसवांना
प्रणय कोणाचा पुसे ?
सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका...
पेरणा, प्राची ताईची ही कविता
http://www.misalpav.com/node/49553
प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?)
स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून.
तुझ्यापाशी ठेवलेले
काही जपून अजून.
चिंब चिंब भिजलेले
श्रावणाचे काही दिन..
एक रात्र थांबलेली
पत्र माझे पांघरून,
रात्रीला त्या विझवून
दे ना सारे पाठवून..
ऐकतोस ना रे तूही
पाचोळा हा वाळलेला?
नाद त्याचा एकदाच
कानांमध्ये माळलेला..
शिशिराची एक फांदी
हलताहे रे अजून,
तीच डहाळी मोडून
दे ना सारे पाठवून..
छत्री एकुलती एक,
दोघे अधमुरे ओले
कोरडे वा चिंब थोडे.
सुके तर माझ्यासवे;
उशापाशी भिजलेले
राहिले का माझे मन?
आवरून सावरून
दे ना सारे पाठवून..
तसे हे गाणे, चित्रपट आला होता ('बहुरानी', १९६३) तेव्हाच प्रथम ऐकले होते. अर्थात, सी. रामचंद्रांचे सुंदर संगीत व लताने ते गायलेले, ह्यामुळे गाणे आवडले होते. पण ह्यांतील शब्दांकडे अनेक वर्षे, मी का कोण जाणे, फारसे लक्ष कधी दिले नाही. अगदी ते साहिरचे आहे, हे माहिती असूनही.
पण अलिकडे एकदा माझे लक्ष त्या शब्दांकडे गेले आणि मी - पुन्हा एकदा- साहिरच्या प्रतिभेने थक्क झालो. तर, हा लेख केवळे साहिरच्या ह्या गीताच्या लिखाणावर आहे.
गीताचा मुखडा, नायिकेच्या दु:खद मनस्थितीविषयी व ती तशी का आहे, ह्याविषयी थोडी जुजबी माहिती देतो--
फोटो १
फोटो २
[[साइटवरचे लसान्या पाकृचे किंवा उल्लेख आलेले अगोदरचे धागे
जुलै 2017 ते नोव्हेंबर 2020 इतका कालावधी चाललेली आणि 804 एपिसोड्स असलेली "सोनी सब" चॅनल वरची "तेनाली रामा" ही मालिका मी त्या वेळेस जरी मी बघू शकलो नव्हतो तरी काही महिन्यांपूर्वीपासून पासून बघायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जसा वेळ मिळेल तसे जवळपास ५० एपिसोड बघून पूर्ण झाले आणि उरलेले सर्व एपिसोड बघायची माझी इच्छा आहे.
हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेह हे अंतर तीन सेलिब्रिटीज् (संग्राम, वरुण आणि मंदिरा) एकेका अनुभवी ड्रायव्हरला सोबत घेऊन ट्रक चालवत नेतात, आणि त्यांना दिलेला सामान ठरलेल्या ठिकाणी डिलिव्हरी करतात, हे बघायला खूपच थरारक वाटते.
समुद्रसपाटीपासून अंदाजे 6000 फूट, पासून ते अंदाजे 14000 फूट उंचीवर पोहोचतात.
इंडियाज डेडलीएस्ट रोड्स (भारतातील खतरनाक/प्राणघातक रस्ते) सिझन एक मधील एपिसोड एक, दोन आणि तीन मध्ये आपण "डिस्कव्हरी प्लस" वर बघू शकता. बरीच भौगोलिक माहिती मिळते. ज्ञान वाढते.
माहितीच्या खजिन्यासाठी मी नेहमी डिस्कव्हरी चॅनेल बघत असतो. अशातच इजिप्तच्या अनेक प्राचीन गूढ गोष्टींबद्दल काहीतरी बघावे असे वाटले म्हणून काही महिन्यापूर्वी एका रविवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिस्कव्हरी प्लस मध्ये इजिप्तवर कार्यक्रम शोधले तेव्हा "एक्सपेडिशन अननोन: इजिप्त स्पेशल" हा कार्यक्रम बघण्यात आला. (अज्ञात मोहीम: इजिप्त विशेष)