प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)
ऐक राजा चाणक्यनीती
प्रेमात येते कशी उपयोगी
प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ
खेळता डोक्याने यश निर्भेळ
चाणक्य सांगतो काही युक्त्या
येती फळा जर भावना सच्च्या
सर्वात आधी हे जाण तू
प्रेमास तुझिया प्रमाण तू
दुसरा करीतो म्हणोनी केले
प्रेमवीर असे पराभूत झाले
) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन ;)