मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाव, शहर आणि बरंच काही

अभिशेखि ·

इतकंच काय दुसरी अगदी तशीच्या तशी मुंबैसुद्धा तयार होत नाही तिला ‘नवी मुंबई ‘च म्हणावं लागतं
परफेक्ट

सौन्दर्य 06/05/2015 - 23:27
चारी बाजूने वेढलेला समुद्र हा, ह्या 'शहर' म्हणविणार्या जमिनीच्या तुकड्याचा गॉडफादरच तर होता. ह्या समुद्रामुळेच ह्या जमिनीच्या तुकड्याचे नशीब पालटले आणि कितीही प्रयत्न केला तरी प्रतिरूप बनू शकले नाही.

हाडक्या 07/05/2015 - 15:45
इतकंच काय दुसरी अगदी तशीच्या तशी मुंबैसुद्धा तयार होत नाही तिला ‘नवी मुंबई ‘च म्हणावं लागतं
हा हा हा.. तशी उदाहरणे अमेरिकेच्यासंदर्भात सापडतील बरीच. म्हणजे असं की, मूळचं इंग्लंडमधलं यॉर्क राहिलं एवढुस्सं आणि त्याच्या नावावरुन बनलेलं न्यू-यॉर्क एवढं मोठ्ठं बनलं की लोक त्यालाच जास्त ओळखू लागलेत. असं इंग्लंडमधल्या बर्‍याच गावांच्या बाबतीत घडलंय. त्या नावाची ठिकाणं अमेरिका , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे मोठी शहरं बनलीत आणि मूळ ठिकाणं मात्र छोटीशीच आहेत अजून.. :)

इतकंच काय दुसरी अगदी तशीच्या तशी मुंबैसुद्धा तयार होत नाही तिला ‘नवी मुंबई ‘च म्हणावं लागतं
परफेक्ट

सौन्दर्य 06/05/2015 - 23:27
चारी बाजूने वेढलेला समुद्र हा, ह्या 'शहर' म्हणविणार्या जमिनीच्या तुकड्याचा गॉडफादरच तर होता. ह्या समुद्रामुळेच ह्या जमिनीच्या तुकड्याचे नशीब पालटले आणि कितीही प्रयत्न केला तरी प्रतिरूप बनू शकले नाही.

हाडक्या 07/05/2015 - 15:45
इतकंच काय दुसरी अगदी तशीच्या तशी मुंबैसुद्धा तयार होत नाही तिला ‘नवी मुंबई ‘च म्हणावं लागतं
हा हा हा.. तशी उदाहरणे अमेरिकेच्यासंदर्भात सापडतील बरीच. म्हणजे असं की, मूळचं इंग्लंडमधलं यॉर्क राहिलं एवढुस्सं आणि त्याच्या नावावरुन बनलेलं न्यू-यॉर्क एवढं मोठ्ठं बनलं की लोक त्यालाच जास्त ओळखू लागलेत. असं इंग्लंडमधल्या बर्‍याच गावांच्या बाबतीत घडलंय. त्या नावाची ठिकाणं अमेरिका , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे मोठी शहरं बनलीत आणि मूळ ठिकाणं मात्र छोटीशीच आहेत अजून.. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
नशीब फक्त माणसांनाच असतं असं नाही. ते जमिनीच्या तुकड्यालासुद्धा असतं . कुणाच्या नशिबी समुद्राची साथ असते तर कुणाच्या नशिबी पर्वतांची रांग. नुसतं नशीबच नाही, स्वभाव असतो प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला. चेहरा असतो, भूतकाळ असतो आणि वर्तमानसुद्धा. तो तुकडाही तसाच होता. त्याला आठवतं तेव्हापासून समुद्राची सोबत होती. परदेशी पाहुणे आणि परदेशी माल ह्यांची नवलाई त्याला कधीच नव्हती. त्याच्या किनाऱ्याला गलबत लागायची आणि मालाच्या किंमतीची खलबतं व्हायची. आजूबाजूच्या प्रदेशात सत्ता कुणाचीही असेना ह्याच्यावर राज्य व्यापारी लोकांचंच असायचं.

प्रताधिकार कायदा: अस्पष्टता, गल्लत, गफलती, विरोधाभास इत्यादी

माहितगार ·

कंजूस 04/05/2015 - 18:26
धाग्याचा रोख अथवा मुख्य मद्दा मला समजला असं म्हणत नाही परंतु कित्येक ठिकाणी कायदा स्पष्ट आहे अशी समजूत आहे तिथेही न्याय होण्यास चाळीस वर्षे का लागतात?

In reply to by कंजूस

माहितगार 04/05/2015 - 21:42
आपला मुद्दा पुर्णतः मान्य आहे ती नाण्याची एक बाजू आहेच, कायदे स्पष्ट असतील आणि व्यक्तीगत हितसंबंधांवर भर न देता लोक त्यांच्या पालनावर भर देत असतील तर तशीही न्यायालयात खोळंबलेल्या खटल्यांची संख्या कमी होणार नाही का? हि कदाचीत नाण्याची दुसरी बाजू असेल? बाकी धागा लेखास एकच मुद्दा आहे असे नाही, धागा लेख माझा प्रताधिकार कायद्याचे वाचन वाढल्यामुळे त्यातील मर्यादांशी माझा जो परिचय होत चालला आहे त्याची नोंद घेणे आहे (नाहीतर मला जाणवणार्‍या मर्यादा माझ्याही विस्मरणात जातील) . विकिपीडियाच्या माध्यमात मला व्यक्तीगत मते मांडण्यास मर्यादा येतात मिसळपाववर त्या मर्यादेशिवाया प्रताधिकार कायद्यातील मला जाणवणार्‍या मर्यादांची नोंद घेऊ इच्छितो एवढेच.

कंजूस 05/05/2015 - 12:44
ठीक आहे. एक उदाहरण:सोसायटीच्या एखाद्या सभासदाने त्याचा ब्लॅाक भाडेतत्वावर दिला की त्याचे हक्क त्याकाळापुरते भाडेकरूस बहाल होतात परंतू त्याने गाड़ी आवारात पार्क केली की सोसायटी दावा लावते. खरं म्हणजे असा दावा न्यायालयात दाखल करूनच घेता कामा नये.

In reply to by कंजूस

माहितगार 05/05/2015 - 13:56
हम्म.. कुणासही न्याय मागण्याचा अधिकार कदाचित नाकारता येणार नाही. '''परंतु''', आज संगणक आणि आंतरजाल तंत्रज्ञान इतपत पुढे गेलेले आहे की किमान अशा फुटकळ दाव्यांचे दाखल करणे वाद-प्रतिवाद निकालासहीत आंतरजालावर सहज आणि वेगाने व्हावेत. एखाद्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुरेसे सुस्प्ष्ट निर्णय दिलेले असताना आणि आंतरजालीय कोर्टाने फेटाळल्यावरही ज्यांना उच्चन्यालयाचा प्रवास पुन्हा करावयाचा असे त्यांना मात्र जबरी फीस लावली पाहिजे.

कंजूस 05/05/2015 - 13:51
वरील उदाहरणात लाक्षणिक अर्थाने प्रताधिकार कायद्याने तात्पुरता दुसरय्रास दिला जातो ना? मग सोसायटी अॅक्ट आणि सोसायटी बाईलॅा यात प्राधान्य कोणास द्यायचे हे प्रत्येक दाव्यास वेगळे विच्छेदन करण्यात पंचवीस वर्षे लागतात.

In reply to by कंजूस

माहितगार 05/05/2015 - 14:02
बर्‍याचदा लोकांच्या भूमिकांमध्ये लॉजीक आणि समतोलाचा अभाव आणि कायद्यांबद्दल अज्ञान असते, त्यामुळेही क्षुल्लक गोष्टीत लोक न्यायालयाचा वेळ दवडतात असून काय ? आशीलांना चुकीचे सल्ले देणार्‍या वकीलांनाही धारेवर धरणारी म्हणून काही एक यंत्रणा असली पाहीजे (आणि असल्यास आणि अकार्यक्षम ठरत असल्यास कार्यक्षम बनवली जाण्याच गरज आहे असे वाटते)

कंजूस 04/05/2015 - 18:26
धाग्याचा रोख अथवा मुख्य मद्दा मला समजला असं म्हणत नाही परंतु कित्येक ठिकाणी कायदा स्पष्ट आहे अशी समजूत आहे तिथेही न्याय होण्यास चाळीस वर्षे का लागतात?

In reply to by कंजूस

माहितगार 04/05/2015 - 21:42
आपला मुद्दा पुर्णतः मान्य आहे ती नाण्याची एक बाजू आहेच, कायदे स्पष्ट असतील आणि व्यक्तीगत हितसंबंधांवर भर न देता लोक त्यांच्या पालनावर भर देत असतील तर तशीही न्यायालयात खोळंबलेल्या खटल्यांची संख्या कमी होणार नाही का? हि कदाचीत नाण्याची दुसरी बाजू असेल? बाकी धागा लेखास एकच मुद्दा आहे असे नाही, धागा लेख माझा प्रताधिकार कायद्याचे वाचन वाढल्यामुळे त्यातील मर्यादांशी माझा जो परिचय होत चालला आहे त्याची नोंद घेणे आहे (नाहीतर मला जाणवणार्‍या मर्यादा माझ्याही विस्मरणात जातील) . विकिपीडियाच्या माध्यमात मला व्यक्तीगत मते मांडण्यास मर्यादा येतात मिसळपाववर त्या मर्यादेशिवाया प्रताधिकार कायद्यातील मला जाणवणार्‍या मर्यादांची नोंद घेऊ इच्छितो एवढेच.

कंजूस 05/05/2015 - 12:44
ठीक आहे. एक उदाहरण:सोसायटीच्या एखाद्या सभासदाने त्याचा ब्लॅाक भाडेतत्वावर दिला की त्याचे हक्क त्याकाळापुरते भाडेकरूस बहाल होतात परंतू त्याने गाड़ी आवारात पार्क केली की सोसायटी दावा लावते. खरं म्हणजे असा दावा न्यायालयात दाखल करूनच घेता कामा नये.

In reply to by कंजूस

माहितगार 05/05/2015 - 13:56
हम्म.. कुणासही न्याय मागण्याचा अधिकार कदाचित नाकारता येणार नाही. '''परंतु''', आज संगणक आणि आंतरजाल तंत्रज्ञान इतपत पुढे गेलेले आहे की किमान अशा फुटकळ दाव्यांचे दाखल करणे वाद-प्रतिवाद निकालासहीत आंतरजालावर सहज आणि वेगाने व्हावेत. एखाद्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुरेसे सुस्प्ष्ट निर्णय दिलेले असताना आणि आंतरजालीय कोर्टाने फेटाळल्यावरही ज्यांना उच्चन्यालयाचा प्रवास पुन्हा करावयाचा असे त्यांना मात्र जबरी फीस लावली पाहिजे.

कंजूस 05/05/2015 - 13:51
वरील उदाहरणात लाक्षणिक अर्थाने प्रताधिकार कायद्याने तात्पुरता दुसरय्रास दिला जातो ना? मग सोसायटी अॅक्ट आणि सोसायटी बाईलॅा यात प्राधान्य कोणास द्यायचे हे प्रत्येक दाव्यास वेगळे विच्छेदन करण्यात पंचवीस वर्षे लागतात.

In reply to by कंजूस

माहितगार 05/05/2015 - 14:02
बर्‍याचदा लोकांच्या भूमिकांमध्ये लॉजीक आणि समतोलाचा अभाव आणि कायद्यांबद्दल अज्ञान असते, त्यामुळेही क्षुल्लक गोष्टीत लोक न्यायालयाचा वेळ दवडतात असून काय ? आशीलांना चुकीचे सल्ले देणार्‍या वकीलांनाही धारेवर धरणारी म्हणून काही एक यंत्रणा असली पाहीजे (आणि असल्यास आणि अकार्यक्षम ठरत असल्यास कार्यक्षम बनवली जाण्याच गरज आहे असे वाटते)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कायदे मंडळांपुढे मंजुरीसाठी बहुतांश कायदे शासन यंत्रणा आणत असली तरी श्रेय कायदे मंडळांना जाते पण कायदेमंडळांच्या विशेषाधीकारांमुळे कायद्यात काही उणीवा शिल्लक राहील्यास उणीवांवर टिका करता येते, पण कायदेमंडळातील सदस्यांच्या कारभाराकडे बोट दाखवणे कठीण असते. भारत सरकारकडची कायदे तयार करणारी यंत्रणा, (सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकील मंडळी सरकार दरबारी आणि विरोधी पक्षात आणि संसदेत मोठ मोठे मानमरातब मिरवत असतात) त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या समीत्या संसद सभागृह, कायदे राबवणारी यंत्रणा या सर्वातून जाऊन बहुतेक सर्व शुद्धीकरण करूनच कायदे बाहेर येत असावेत.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

रॅंडम विचारांची कंडम साखळी

अभिशेखि ·

पैसा 03/05/2015 - 15:43
हे रँडम विचार असल्यामुळे जास्त सीरियसली घेऊ नयेत का? विचारांची साखळी समजली पण सगळेच तपशील पटले नाहीत.

नगरीनिरंजन 03/05/2015 - 16:10
विचार उमगले आणि जुळल्यासारखेही वाटले पण रँडम विचारांचा प्रॉब्लेम असा असतो की वाचक आपल्या मोडमध्ये नसतो आणि या रँडम विचारांच्या मागे असलेली भली मोठी विचारघटनाचिंतनशृंखला लिहीण्याएवढी शक्ती आपल्यात नसते; त्यामुळे लिहीलेल्यातलं २०-२५% पोचतं आणि आधीच वाटलेल्यातलं २०-२५% आपण लिहीतो म्हणजे एकूण ऐवजाच्या ४-५% भागावर बाकीच्यांना काय समजणार? त्यात परत त्यावर वाचक भलती चर्चा करायला लागले की वैताग येतो. दोष कोणाचाच नाही. दोष माणसाच्या मर्यादांचा आहे.

तिमा 03/05/2015 - 18:16
रॅन्डम विचारांची पण एक छान साखळी झाली आहे. बरेचसे विचार पटणारे आहेत. लिहित राहा.

पैसा 03/05/2015 - 15:43
हे रँडम विचार असल्यामुळे जास्त सीरियसली घेऊ नयेत का? विचारांची साखळी समजली पण सगळेच तपशील पटले नाहीत.

नगरीनिरंजन 03/05/2015 - 16:10
विचार उमगले आणि जुळल्यासारखेही वाटले पण रँडम विचारांचा प्रॉब्लेम असा असतो की वाचक आपल्या मोडमध्ये नसतो आणि या रँडम विचारांच्या मागे असलेली भली मोठी विचारघटनाचिंतनशृंखला लिहीण्याएवढी शक्ती आपल्यात नसते; त्यामुळे लिहीलेल्यातलं २०-२५% पोचतं आणि आधीच वाटलेल्यातलं २०-२५% आपण लिहीतो म्हणजे एकूण ऐवजाच्या ४-५% भागावर बाकीच्यांना काय समजणार? त्यात परत त्यावर वाचक भलती चर्चा करायला लागले की वैताग येतो. दोष कोणाचाच नाही. दोष माणसाच्या मर्यादांचा आहे.

तिमा 03/05/2015 - 18:16
रॅन्डम विचारांची पण एक छान साखळी झाली आहे. बरेचसे विचार पटणारे आहेत. लिहित राहा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज तसं बऱ्याच दिवसांनी पेन हातात घेतलंय. काय लिहावं याबद्दल काहीही कल्पना नाही. जितका कोरा कागद तितकंच मनही कोरं. विषय,विचार मनात येतच नाहीयेत. विचारांविना शब्दांनाही फारशी ताकद नाही. अधिक सामर्थ्यवान कोण? विचार की शब्द असले प्रश्न मनात घुटमळत राहतात. विचारच सामर्थ्यवान. शब्द तर केवळ एक माध्यम, विचारांना व्यक्त करण्याचं. खरंतर आम्ही खेळायला हवेत विचारांचे खेळ. पण बऱ्याचदा आम्ही शब्दांचेच खेळ खेळतो आणि त्यातच गुरफटून राहतो. सामर्थ्यवान कोण हा अक्ख्या मानवजातीचा आवडता प्रश्न. ह्याचं उत्तर शोधण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजेच मानवजातीचा इतिहास आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात

योगविवेक ·

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सतिश गावडे 01/05/2015 - 13:26
ऑटोरायटींगमध्ये "स्पिरिट" लिहितो असे म्हणतात. इथे ओककाकांकडे आलेल्या स्पिरिटला संस्कृत येते म्हणजे ते आदुबाळ यांच्याकडे येणार्या स्पिरिटला संस्कृत येत असेल हे कशावरुन?

In reply to by सतिश गावडे

वर गेल्यावर खंपल्सरी संस्कृत शिकायला लागतं त्यामुळे "टोटल रिकॉल" झाला की डायरेक्ट संस्कृतात लिहिता येतं असावं. ;) शिवाय सी.ए. चा पेपर असल्यानी आदुबाळ थेट अर्थशास्त्रवाल्या पाणिनीला कौटिल्याला रिकॉल करणार नाहित का =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सतिश गावडे 01/05/2015 - 13:45
पाणिनी व्याकरणकार होते. अर्थशास्त्र कौटिल्याचे. बघा, अशाने चुकीचा स्पिरिट यायचा. आणि अर्थशास्त्राच्या पेपराला देव शब्द चालवायचा.

In reply to by सतिश गावडे

स्वारी स्वारी. कौटिल्याचे. बाकी कौटिल्य, चाणक्य आणि पाणिनी हे एकाचं शाळेत शिकायचे आणि पार्ट टाईम चंद्र्गुप्त मौर्याला धडे द्यायचे असा घोळ डोक्यात असल्यानी गडबड झाली. संपादित करतोय. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद :)

पैसा 01/05/2015 - 13:56
खूप शांततेने ध्यान होते. मात्र ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?

सतिश गावडे 01/05/2015 - 14:04
मात्र ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?
मी यावर थोडेसे वाचले होते. मन "ट्रान्स"मध्ये गेल्यावर "अनकॉन्शियस" विचार आपोआप लिहिले जातात अशी काहिशी संकल्पना आहेत ती. जे ही संकल्पना मानतात त्यांच्या मते "आत्मा" येऊन त्यांच्याकडून लिहून घेतो. पूर्वी काही मनोविश्लेषक हा प्रकार मनोविष्लेषणासाठी वापरायचे. मात्र याला काहीही वैज्ञानिक आधार नाही.

In reply to by सतिश गावडे

पैसा 01/05/2015 - 14:30
आम्ही लहान असताना प्लँचेटचा खेळ करायचो. पाटावर एबीसीडी काढायची आणि नाणे ठेवून त्याला तीन जणांनी बोट टेकवायचे. ते नाणं आपोआप हलत अक्षरांवरून फिरायचे असलं काहीतरी आठवतंय. एकदा आम्ही गांधीजींना बोलावले आणि मग घाबरून काही न विचारताच परत पाठवले! मग कितीतरी दिवस गांधीजी दिसतील का काय म्हणून भीती वाटत होती!

In reply to by पैसा

विकास 02/05/2015 - 19:01
एकदा आम्ही गांधीजींना बोलावले आणि मग घाबरून काही न विचारताच परत पाठवले! काहीही... बिचारे गांधीजी, त्यांना तुम्ही (पक्षी: लहानपणच्या पैसाताई आणि तशीच इतर मुले) दिसल्यावर तेच घाबरून निघून गेले असतील.

योगविवेक 02/05/2015 - 18:47
ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?
सुंदर रेसिपी बनवणे व इतराना ती कशी करायची हे शिकवणे असा काही प्रकार आहे कि काय? वरील प्रतिसादातून हे प्रकरण नक्की काय असावे असा अंदाज हसत खेळत बांधला जात आहे... ऑटोरायटींग सुरू करताना ओक सरांचा विषय "ऑटोरायटिंग म्हणजे काय?" हाच आहे त्यामुळे साहजिक अनेक संकल्पनांवर त्यातून प्रकाश पडतो. ऑटोरायटिंग कोण करतो? ते प्रत्येकाला करता येईल का? ऑटोरायटिंग करताना हस्ताक्षरात फरक पडतो का? कोणत्या भाषेत ते होते? कार्ल, अवतार मेहेरबाबा वगैरे त्यात कोण कोण व कसे सामिल होते? त्याचे फायदे काय? ऑटोरायटिंग हे भविष्य कथनाचे माध्यम आहे काय? वगैरे वगैरे... सरांच्या ब्लॉगवरून ही माहिती मिळते. वेबसाईट व ब्लॉगची लिंक धाग्यात सादर केली आहे. या ब्लॉगवरील माहिती बरेच दिवसात पुढे सरकली नाही असे दिसते कदाचित उत्सुकता वाटणाऱ्यांनी तिथे विचारणा केल्या तर आणखी माहिती सरांकडून मिळू शकेल...

In reply to by योगविवेक

पैसा 02/05/2015 - 19:37
प्रकरण काय आहे ही शंका आहेच, पण ऑटो म्हणजे आपोआप होणारे. ते "करता" कसे येईल? हा माझा प्रश्न आहे. आपोआप होणारे असेल तर ते करायला शिकवता कसे येईल?

पेन व्यक्तीच्या हातातच असते ना ? मग कसले ऑटो! लहान मुलेही गृहपाठात, कच्च्या वहीत आणि परीक्षेत वेगवेगळे हस्ताक्षर काढतात.

In reply to by विशाखा पाटील

माझा ह्याच्यावर अनुभव घेतला नसल्याने विश्वास नाही. पण बहुधा समाधिअवस्थेत म्हणा किंवा ज्याला इनर पीस म्हणलं जातं अश्या शारिरिक अधिक मानसिक स्थितीमधे आपले विचार अधिकाधिक स्पष्ट होतं जातात. कदाचित अश्या विशिष्ट अवस्थेमधे "अनकाँशस" स्टेट ऑफ माईंड मधे लिहिलं जातं असावं. एका खुप जुन्या लेखकाच्या अनुभव लेखनामधे त्याला रायटर्स ब्लॉक आलेला असताना अश्या अवस्थेमधे देवी सरस्वतीचं दर्शन झाल्याचा आणि साक्षात देवीनी लिखाण पुर्ण करुन घेतल्याचा उल्लेख कुठेतरी वाचल्याचा आठवतो. नावं आठवलं तर देईनचं. ऑटो रायटिंग वर नसला तरी माईंड सुपरस्टेट वर माझा संपुर्ण विश्वास आहे कारण स्वतः अनुभव घेतलेला आहे. कधीतरी वाटलं तर लिहिन ह्याच्यावर.

In reply to by बॅटमॅन

सूड 05/05/2015 - 19:09
दू..दू मोड ऑन पां...डुब्बा आणि गिर्जा..का का?......हाका नाका हाका नाका>> (महाभयानक स्मायल्यांचा नायगारा धबधबा) दू..दू मोड ऑफ .हे असं हवं ते!! ;) बाकी का ने संपणारे कोणतेही शब्द चालतील म्हणा, मला ऐनवेळी आठवलं ते लिहीलं.

In reply to by सूड

बॅटमॅन 05/05/2015 - 19:22
अर्र हो की! धन्यवाद! विद्युन्माला वृत्ताचे वरिजिनल उदा. "विद्युन्माला ऐसे बोला | जेथे मामा गागा आला|" असे असताना गडकर्‍यांनी त्याचे "पाला नाला जोडा फोडा | बाबा काका मामा आत्या|" असे रूपांतर केले होते ते आठवले. अगोदरच्या वृत्तलक्षणात फक्त मामा होता, इथे सर्वचजण आहेत, असे कारणही दिले होते. ;) तद्वतच इथेही.

In reply to by सतिश गावडे

नाही हा झोप संचारल्याचा परिणाम. स्पिरिट संचारल की स्व.रा. सिक्सर वर सिक्सर मारतात. रेफ्रन्स ऐलवनी धागा =))

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन 06/05/2015 - 12:29
गोविंदाग्रज गडकरी १९२० सालीच वारले हो. त्यामुळे लेडी गागाची आजीदेखील तेव्हा जन्मली असेल किंवा नाही याबद्दल अंमळ डौट आहे.

सतिश गावडे 05/05/2015 - 22:39
माझा इथला एक प्रतिसाद उडवण्याचे कारण काय असावे बरे? ज्या प्रतिसादाला मी उपप्रतिसाद दिला तो मुख्य प्रतिसाद उडवला म्हणून माझाही प्रतिसाद उडवला का? माझ्या प्रतिसादात आक्षेपार्ह असे काही नव्हते. प्रतिसाद काहिसा असा होता: डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेल्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकात नाडीग्रंथांवर एक स्वतंत्र प्रकरण असून त्यामध्ये डॉ. दाभोलकर, जयंत नारळीकर आणि ओक काका यांच्यातील पत्रव्यवहार तसेच नाडीग्रंथांच्या सत्य-असत्यतेविषयी उहापोह केला आहे.

In reply to by पैसा

सतिश गावडे 05/05/2015 - 23:01
गल्ली चुकलीच. स्पिरिटाने दोन ठिकाणी ऑटो रायटिंग केले असेल हे आधी माझ्या ध्यानीच आले नाही. मात्र शिळ्या कढीला उत आणलाच आहे तर हा ही प्रतिसाद असू द्या ही विनंती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 05/05/2015 - 23:14
माझे प्रतिसाद हे इतरांना शहाणे करण्यासाठी असतात. त्यामुळे माझा प्रतिसाद अप्रकाशित झाला आहे या कल्पनेनेच मी कासाविस होतो. माझे प्रतिसाद अप्रकाशित झाले तर लोक शहाणे कसे होणार ;)

In reply to by पैसा

सूड 05/05/2015 - 23:20
मला एक प्रश्न आहे? आयडीचा स्पिरीट स्पिरीट प्यायला असेल तर ऑटो रायटिग नागमोडी होतं, विमानं उडतात की तो स्पिरीट आडनाव सार्थ करतो?

In reply to by सूड

ब्लॅक होल थिअरीचा इथे काय संबंध आहे? फार फार तर थिअरी ऑफ रिलेटीव्हिटीचा थोडासा रेफ्रंस घेता येईल. बाकी कांदा स्वस्त झाला हे ऐकुन फार बरं वाटलं बघं. चायला कैच्या कै लिहिलं जात हल्ली आपोआप ;)

In reply to by चौथा कोनाडा

खंडोबाचं लगिन झालं म्हनं दुसरं? हायला, तीन बायका फजिती ऐका नामक अनासपुरेपट पाहिला नसावा देवानी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सतिश गावडे 01/05/2015 - 13:26
ऑटोरायटींगमध्ये "स्पिरिट" लिहितो असे म्हणतात. इथे ओककाकांकडे आलेल्या स्पिरिटला संस्कृत येते म्हणजे ते आदुबाळ यांच्याकडे येणार्या स्पिरिटला संस्कृत येत असेल हे कशावरुन?

In reply to by सतिश गावडे

वर गेल्यावर खंपल्सरी संस्कृत शिकायला लागतं त्यामुळे "टोटल रिकॉल" झाला की डायरेक्ट संस्कृतात लिहिता येतं असावं. ;) शिवाय सी.ए. चा पेपर असल्यानी आदुबाळ थेट अर्थशास्त्रवाल्या पाणिनीला कौटिल्याला रिकॉल करणार नाहित का =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सतिश गावडे 01/05/2015 - 13:45
पाणिनी व्याकरणकार होते. अर्थशास्त्र कौटिल्याचे. बघा, अशाने चुकीचा स्पिरिट यायचा. आणि अर्थशास्त्राच्या पेपराला देव शब्द चालवायचा.

In reply to by सतिश गावडे

स्वारी स्वारी. कौटिल्याचे. बाकी कौटिल्य, चाणक्य आणि पाणिनी हे एकाचं शाळेत शिकायचे आणि पार्ट टाईम चंद्र्गुप्त मौर्याला धडे द्यायचे असा घोळ डोक्यात असल्यानी गडबड झाली. संपादित करतोय. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद :)

पैसा 01/05/2015 - 13:56
खूप शांततेने ध्यान होते. मात्र ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?

सतिश गावडे 01/05/2015 - 14:04
मात्र ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?
मी यावर थोडेसे वाचले होते. मन "ट्रान्स"मध्ये गेल्यावर "अनकॉन्शियस" विचार आपोआप लिहिले जातात अशी काहिशी संकल्पना आहेत ती. जे ही संकल्पना मानतात त्यांच्या मते "आत्मा" येऊन त्यांच्याकडून लिहून घेतो. पूर्वी काही मनोविश्लेषक हा प्रकार मनोविष्लेषणासाठी वापरायचे. मात्र याला काहीही वैज्ञानिक आधार नाही.

In reply to by सतिश गावडे

पैसा 01/05/2015 - 14:30
आम्ही लहान असताना प्लँचेटचा खेळ करायचो. पाटावर एबीसीडी काढायची आणि नाणे ठेवून त्याला तीन जणांनी बोट टेकवायचे. ते नाणं आपोआप हलत अक्षरांवरून फिरायचे असलं काहीतरी आठवतंय. एकदा आम्ही गांधीजींना बोलावले आणि मग घाबरून काही न विचारताच परत पाठवले! मग कितीतरी दिवस गांधीजी दिसतील का काय म्हणून भीती वाटत होती!

In reply to by पैसा

विकास 02/05/2015 - 19:01
एकदा आम्ही गांधीजींना बोलावले आणि मग घाबरून काही न विचारताच परत पाठवले! काहीही... बिचारे गांधीजी, त्यांना तुम्ही (पक्षी: लहानपणच्या पैसाताई आणि तशीच इतर मुले) दिसल्यावर तेच घाबरून निघून गेले असतील.

योगविवेक 02/05/2015 - 18:47
ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?
सुंदर रेसिपी बनवणे व इतराना ती कशी करायची हे शिकवणे असा काही प्रकार आहे कि काय? वरील प्रतिसादातून हे प्रकरण नक्की काय असावे असा अंदाज हसत खेळत बांधला जात आहे... ऑटोरायटींग सुरू करताना ओक सरांचा विषय "ऑटोरायटिंग म्हणजे काय?" हाच आहे त्यामुळे साहजिक अनेक संकल्पनांवर त्यातून प्रकाश पडतो. ऑटोरायटिंग कोण करतो? ते प्रत्येकाला करता येईल का? ऑटोरायटिंग करताना हस्ताक्षरात फरक पडतो का? कोणत्या भाषेत ते होते? कार्ल, अवतार मेहेरबाबा वगैरे त्यात कोण कोण व कसे सामिल होते? त्याचे फायदे काय? ऑटोरायटिंग हे भविष्य कथनाचे माध्यम आहे काय? वगैरे वगैरे... सरांच्या ब्लॉगवरून ही माहिती मिळते. वेबसाईट व ब्लॉगची लिंक धाग्यात सादर केली आहे. या ब्लॉगवरील माहिती बरेच दिवसात पुढे सरकली नाही असे दिसते कदाचित उत्सुकता वाटणाऱ्यांनी तिथे विचारणा केल्या तर आणखी माहिती सरांकडून मिळू शकेल...

In reply to by योगविवेक

पैसा 02/05/2015 - 19:37
प्रकरण काय आहे ही शंका आहेच, पण ऑटो म्हणजे आपोआप होणारे. ते "करता" कसे येईल? हा माझा प्रश्न आहे. आपोआप होणारे असेल तर ते करायला शिकवता कसे येईल?

पेन व्यक्तीच्या हातातच असते ना ? मग कसले ऑटो! लहान मुलेही गृहपाठात, कच्च्या वहीत आणि परीक्षेत वेगवेगळे हस्ताक्षर काढतात.

In reply to by विशाखा पाटील

माझा ह्याच्यावर अनुभव घेतला नसल्याने विश्वास नाही. पण बहुधा समाधिअवस्थेत म्हणा किंवा ज्याला इनर पीस म्हणलं जातं अश्या शारिरिक अधिक मानसिक स्थितीमधे आपले विचार अधिकाधिक स्पष्ट होतं जातात. कदाचित अश्या विशिष्ट अवस्थेमधे "अनकाँशस" स्टेट ऑफ माईंड मधे लिहिलं जातं असावं. एका खुप जुन्या लेखकाच्या अनुभव लेखनामधे त्याला रायटर्स ब्लॉक आलेला असताना अश्या अवस्थेमधे देवी सरस्वतीचं दर्शन झाल्याचा आणि साक्षात देवीनी लिखाण पुर्ण करुन घेतल्याचा उल्लेख कुठेतरी वाचल्याचा आठवतो. नावं आठवलं तर देईनचं. ऑटो रायटिंग वर नसला तरी माईंड सुपरस्टेट वर माझा संपुर्ण विश्वास आहे कारण स्वतः अनुभव घेतलेला आहे. कधीतरी वाटलं तर लिहिन ह्याच्यावर.

In reply to by बॅटमॅन

सूड 05/05/2015 - 19:09
दू..दू मोड ऑन पां...डुब्बा आणि गिर्जा..का का?......हाका नाका हाका नाका>> (महाभयानक स्मायल्यांचा नायगारा धबधबा) दू..दू मोड ऑफ .हे असं हवं ते!! ;) बाकी का ने संपणारे कोणतेही शब्द चालतील म्हणा, मला ऐनवेळी आठवलं ते लिहीलं.

In reply to by सूड

बॅटमॅन 05/05/2015 - 19:22
अर्र हो की! धन्यवाद! विद्युन्माला वृत्ताचे वरिजिनल उदा. "विद्युन्माला ऐसे बोला | जेथे मामा गागा आला|" असे असताना गडकर्‍यांनी त्याचे "पाला नाला जोडा फोडा | बाबा काका मामा आत्या|" असे रूपांतर केले होते ते आठवले. अगोदरच्या वृत्तलक्षणात फक्त मामा होता, इथे सर्वचजण आहेत, असे कारणही दिले होते. ;) तद्वतच इथेही.

In reply to by सतिश गावडे

नाही हा झोप संचारल्याचा परिणाम. स्पिरिट संचारल की स्व.रा. सिक्सर वर सिक्सर मारतात. रेफ्रन्स ऐलवनी धागा =))

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन 06/05/2015 - 12:29
गोविंदाग्रज गडकरी १९२० सालीच वारले हो. त्यामुळे लेडी गागाची आजीदेखील तेव्हा जन्मली असेल किंवा नाही याबद्दल अंमळ डौट आहे.

सतिश गावडे 05/05/2015 - 22:39
माझा इथला एक प्रतिसाद उडवण्याचे कारण काय असावे बरे? ज्या प्रतिसादाला मी उपप्रतिसाद दिला तो मुख्य प्रतिसाद उडवला म्हणून माझाही प्रतिसाद उडवला का? माझ्या प्रतिसादात आक्षेपार्ह असे काही नव्हते. प्रतिसाद काहिसा असा होता: डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेल्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकात नाडीग्रंथांवर एक स्वतंत्र प्रकरण असून त्यामध्ये डॉ. दाभोलकर, जयंत नारळीकर आणि ओक काका यांच्यातील पत्रव्यवहार तसेच नाडीग्रंथांच्या सत्य-असत्यतेविषयी उहापोह केला आहे.

In reply to by पैसा

सतिश गावडे 05/05/2015 - 23:01
गल्ली चुकलीच. स्पिरिटाने दोन ठिकाणी ऑटो रायटिंग केले असेल हे आधी माझ्या ध्यानीच आले नाही. मात्र शिळ्या कढीला उत आणलाच आहे तर हा ही प्रतिसाद असू द्या ही विनंती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 05/05/2015 - 23:14
माझे प्रतिसाद हे इतरांना शहाणे करण्यासाठी असतात. त्यामुळे माझा प्रतिसाद अप्रकाशित झाला आहे या कल्पनेनेच मी कासाविस होतो. माझे प्रतिसाद अप्रकाशित झाले तर लोक शहाणे कसे होणार ;)

In reply to by पैसा

सूड 05/05/2015 - 23:20
मला एक प्रश्न आहे? आयडीचा स्पिरीट स्पिरीट प्यायला असेल तर ऑटो रायटिग नागमोडी होतं, विमानं उडतात की तो स्पिरीट आडनाव सार्थ करतो?

In reply to by सूड

ब्लॅक होल थिअरीचा इथे काय संबंध आहे? फार फार तर थिअरी ऑफ रिलेटीव्हिटीचा थोडासा रेफ्रंस घेता येईल. बाकी कांदा स्वस्त झाला हे ऐकुन फार बरं वाटलं बघं. चायला कैच्या कै लिहिलं जात हल्ली आपोआप ;)

In reply to by चौथा कोनाडा

खंडोबाचं लगिन झालं म्हनं दुसरं? हायला, तीन बायका फजिती ऐका नामक अनासपुरेपट पाहिला नसावा देवानी.
लेखनप्रकार

ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात

कथन – विवेक चौधरी, जळगाव. (नेपाळ यात्रेतील ओकसरांचे सहकारी)

23-26 मार्च 2015 मधे भृगुसंहितेच्या शोधात ओक सरांचे व माझे गमन झाले. त्याचा संक्षिप्त अहवाल आपल्याला अन्यत्र वाचायला मिळेल. त्या प्रवासात ज्या अदभूत घटना घडल्या त्यातील एक होती ती पशुपतीनाथाच्या मंदिरपरिसरात अचानक उद्भवलेले ऑटोरायटिंग...! टीप - आमच्या यात्रेनंतर 25 एप्रिल 2015ला नेपाळमधे धरणीकंप झाला होता.

भृगुसंहितेच्या शोधात... 2

योगविवेक ·

हेमन्त वाघे 26/04/2015 - 07:41
नेपाल मधील अतिशय दुर्दैवी भुकंपात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली .... तर ह्या भृगु ला आणि त्याचे वाचन करणाऱ्या प्रकांड पंडितांना याची चाहूल हि लागली नवती. म्हणजे अनेकांच्या नशिबात येकदम मृत्यू योग असेल तर कळायला पाहिजे होते ना ? कि माणसे मेली तरी चालतील पण भृगु चे चेले पैसा मिळाल्याशिवाय काहीच सांगत नाहीत ? कि मुळात काही माहीतच नसते?

In reply to by हेमन्त वाघे

रामपुरी 27/04/2015 - 21:27
जास्त ताप करून घेऊ नका. असे काही नसते. फक्त एकच नाडी खरी- विजारीतली. सोपी गोष्ट आहे... आत्तापर्यंतची जगाची लोकसंख्या ८ अब्ज धरा. एका माणसाच्या नाडीचा (विजारीतल्या नव्हे) आकार x ८ अब्ज एवढी जागा नाड्या साठवायला लागेल. करा हिशोब. यात अजून पुढे येणारी लोकसंख्या धरलेली नाही. आता नाडीवाल्यानी तुमच्या प्रश्नाला उत्तर काय दिलंय पहा "तुम्ही अभ्यास करा". म्हणजे तुम्ही नाड्यांच्या दुकानात जा, तिथे पैसे भरा मग तुम्हाला कळेल (कि हे सगळे खोटे आहे). आता समजली यातली मेख? तस्मात, दुर्लक्ष करा. मी तरी असल्या धाग्यांवर प्रतिसाद वाचायला येतो. पण हल्ली सगळेच दुर्लक्ष करतात असं दिसतंय. काय मज्जा र्‍हायली नाय.

In reply to by रामपुरी

शशिकांत ओक 27/04/2015 - 22:25
दुर्लक्ष करा. जे नाडी ग्रंथ भविष्य विषयावर माहिती, वाचन करू इच्छितात ते आपल्या सारख्यांच्या विचारणांकडे दुर्लक्ष करून आपला सल्ला मानतात. आपण मात्र आपल्या सल्ल्याची ऐशी की तैशी करत 'तरी मी असल्या धाग्यावर प्रतिसाद वाचायला येतो' म्हणता. कारण आपल्या सारख्यांना या विषयाचे विपरीत आकर्षण वाटते.

शशिकांत ओक 26/04/2015 - 21:44
असते कि नसते या वर भाष्य करायला आपण या ग्रंथाचा अभ्यास करावा. जगात मृत्यू ठरलेला असतो त्याची माहिती करून देणे योग्य किंवा अयोग्य हे नाडी ग्रंथ कर्त्या महर्षींनी ठरवायचे आहे. आपल्याला ते मान्य नसेल तर ते आपले वैयक्तिक मत आहे.

योगविवेक 27/04/2015 - 18:59
नेपाळ सध्या धरणीकंपाच्या कचाट्यात आहे. एक महिन्यापुर्वी 23 ते 26 मार्चमधे आम्ही काठमांडौला असताना घेतलेल्या काही फोटोत ज्या इमारती पाहिल्या होत्या त्यांची विदारक चित्रे आजकाल पेपरमधे पाहून मन विषण्ण होते आहे... दरबार हॉल १. दरबार हॉल - एका झाडाच्या काष्ठापासून तयार केलेल्या या वास्तूवरून काष्ठमंडप? - 'काठमांडौ' हे नाव पडले म्हणतात. ओकसर व सानु थापा पुढील भेटीविषयी चर्चा करताना.. त्रिचंद्र कॉलेजजवळचा क्लॉक टॉवर २. त्रिचंद्र कॉलेजजवळचा क्लॉक टॉवर इथे मी व ओकसर प्रो. शरणांना भेटायला गेलो होतो... आता कसा उभा आहे न कळे! सुईत काय आहे ३. सुरईत काय आहे? भारत पुस्तकालयापाशी ही मर्कटाची मुर्ती भगव्या वस्त्रात काय करते आहे हा प्रश्न पडतो. ती तरी शाबूत आहे कि नाही शंका आहे. पशुपती नाथाच्या मंदिरातील काही जुन्या इमारती ४. म्हणतात पशुपती नाथाच्या मंदिरातील अशा काही इमारतींना बरेच नुकसान झाले आहे...

हेमन्त वाघे 27/04/2015 - 23:16
रामपुरी खुश झालो. ओंक असे आहे कि सर्व भविष्यवेत्ते मोठ्या प्रमाणात मरणाचे भाकीत अचूक का करीत नाहीत ? म्हणजे सर्व कुटुंबात जर अपघातात तहात होणार असेल तर सर्वांचा येकच मृत्युयोग द्रीसेल . पण असे भाकीत मी कधी आईक्ले नाही, तीच गोष्ट मोठ्या आपत्तीची ... इकडेच हे थोतांड उग्डे पडते.

In reply to by हेमन्त वाघे

काळा पहाड 28/04/2015 - 11:05
जे काम करतायत त्यांना करू देत ना, तुम्हाला काय पडलीय? तुम्हाला जबरदस्तीनं तर वाचून दाखवंत नाहीयेत ना नाडी? बाकी उथळ पाण्यालाच फार खळखळाट असतो असं म्हणतात. अतींद्रीय शक्तींवर संशोधन करणारे पदार्थ विज्ञानातील संशोधक ज्यावेळी हे थोतांड आहे हे सिद्ध करतील त्यावेळी साजरा करा शिमगा. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत (किंवा हे तुम्ही करत नाही तोपर्यंत) याला थोतांड म्हणायचा 'अधिकार' तुम्हाला नाही. अधिकार हा मिळवावा लागतो. उगीच विद्रोही साहित्य संमेलनात हजेरी लावून आणि खळ्ळ खट्याक करण्यापर्यंतच ज्यांच्या बुद्धीची दौड आहे त्यांनी तो घेण्याचा यत्न करू नये. ता.क. जरा शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करा. जमलं तर.

In reply to by काळा पहाड

सतिश गावडे 04/05/2015 - 23:45
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेल्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकात डॉ. दाभोलकर, जयंत नारळीकर आणि ओक काका यांच्यातील नाडीग्रंथाच्या सत्य-असत्यतेविषयी झालेला पत्रव्यवहार तसेच त्याअनुषंगाने इतर सविस्तर माहिती एका स्वतंत्र प्रकरणात दिली आहे. जरुर वाचा.

अनुभूतीच्या शोधार्थ अशी प्रवासयात्रा करणे हा काही लोकांना आतून आलेली उर्मी असते. आपण त्याला छंद म्हणतो. नाडीग्रंथ भृगुसंहिता यावरची माझी मते व लेखन बहुसंख्यांना माहित आहे. इथे ती सापडतील देखील. पण एक वेगळा अनुभव घेउन आल्याबद्दल टीमचे, विशेषतः ओकांचे कौतुक

तिमा 03/05/2015 - 13:27
आपल्याला जे आज माहित नाही, ते नसतेच असा विचार करुन मनाची दारे बंद करु नयेत. पटत नसेल तर वाचू नये. पण कुठलाही स्वार्थ नसताना कोणी जर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर टीका करु नये. माझा ओक साहेबांच्या सिन्सिअ‍ॅरिटीवर प्रचंड विश्वास आहे.

कंजूस 11/06/2015 - 14:09
हा भाग वाचनातून निसटलाच होता.अमुल्य फोटो आहेत.ज्या लोकांनी या तीन चारशे वर्षे जुन्या पोथ्यांचे जतन केले त्यांचे कौतुकच केले पाहिजे.चारपाच हजार वर्षांपुर्वीच्या संस्कृतीत ग्रह ताय्रांचे निरीक्षण आणि ग्रहणे अचूक वर्तवली जात होती तरी त्यांना स्वत:चा ह्रास थांबवता आला नाही मग भृगु संहिता ,नाडीग्रंथोपासक भूकंप होणार हे सांगू शकले नाहीत म्हणजे एक थोतांड आहे हे म्हणणे हास्यास्पद वाटत नाही काय? आम्ही नेहमीच ओरड करतो परकीयांनी आमची नालंदा नष्ट केली,काहींनी ग्रंथ चोरून त्यांची संग्राहलये सजवली.झाले ते झाले आता कुठे काही उरले असेल तर तेही शोध घेऊन जतन करायचे नाही का?त्यातल्या भाकितांच्या खय्रा खोट्याची चर्चा करून सत्य शोधणे काहींना फार महत्त्वाचे वाटते आहे.मुळात अशा ग्रंथांचा शोध घेणे आणि त्याची नोंद घेणे अधिक प्रशंसनीय आहे.

Updated

योगविवेक 11/06/2015 - 17:00
कंजूस सर, आपल्या नजरेतून हा धागा सुटला होता. आपण असे प्रांजळपणे म्हणून पुढे दिलेली मन मोकळी दाद वाचून आनंद झाला. नाडीग्रंथोपासक भुकंप होणार सांगू शकले नाही आदि ओरडीला आपण भाव दिला नाहीत तेही योग्यच... असो.

योगविवेक 11/06/2015 - 18:04
काहींनी डॉ दाभोळकरांच्या वरील पुस्तकाचा संदर्भ देऊन त्यावर ओकांचे मत काय? अशी गर्भितार्थांने विचारणा केली होती. माझ्या माहितीप्रमाणे ओकसरांना कै. डॉ दाभोळकरांच्या जीवनभर निस्वार्थपणे केलेल्या कार्याबद्दल फार आदरभाव आहे. त्यांनी बोध अंधश्रद्धेचा पुस्तकाची प्रत साधनाच्या कार्यालयात जाऊन दिली होती. अंनिसने नाडीग्रंथांविरुद्ध कामाला लावलेले प्रकाश घाटपांडे व कै. रिसबुडांनीही ते पुस्तक वाचले होते. त्या सर्वांनी 'बोध अंधश्रद्धेचा' पुस्तक वाचल्याचा उल्लेख ही केला होता. पण त्यांनी जे मुद्दे ओकांशी अनेक महिने पत्रव्यवहार करून मांडलेले तेच तेच जुने पुराणे म्हणणे पुन्हा 'लढे' पुस्तकात मधे रंगवले होते. मी लढे अंधश्रद्धेचे पुस्तक संपूर्ण वाचलेले नाही. फक्त ओकांच्या बाबतीतील प्रकरणाची पूर्ण झेरॉक्स एका कार्यळाशाळेच्या वेळी वाचली आहे. आम्ही देऊ त्या १० ठशांचे नाडी भविष्य ओकांनी मद्रासहून शोधून आम्हाला पाठवावे. आपल्याकडून माहिती काढून आपल्याला तीच नाडीपट्टीतून आल्याचे भासवतात. कार्बन १४ टेस्ट करायला ओकांनी नाडीपट्टीचे नमुने अंनिस समोर हजर करावेत. ओंकार पाटीलांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केलेल्या शोधाने आमची खात्री झाली आहे की नाडी पट्टीत व्यक्तीचे नाव कोरलेले असते असे नसते. आम्हाला ताडपत्रातील भाषा व लिपी वाचता येत नाही ती वाचायची सोय ओकांनी करावी आदि विचार वाचल्याचे आठवते. माझ्या माहितीप्रमाणे या सर्व प्रश्नांची उत्तरे बोध अंधश्रद्धा पुस्तकातून दिले गेली आहेत. पण त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून असे भासवून जणु काही आमचे मुद्दे अनुत्तरित आहेत असे त्यांच्या वाचकांना वाटावे असे म्हणून पुन्हा तीच फुटकी रेकॉर्ड लढे अंधश्रद्धेचे मधे वाजवल्याची टीका एक नाडी ग्रंथ प्रेमी व प्रकाश घाटपांड्यांचे मित्र प्रकाश पेंडसे यांनी नाडीग्रंथांवर आयोजित एका कार्यशाळेत दिलेल्या मुलाखतीत वर्णन केली आहे. त्याच्या व्हीडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. इच्छुकांना पहायच्या असतील तर ओकसरांशी संपर्क करावा.

हेमन्त वाघे 26/04/2015 - 07:41
नेपाल मधील अतिशय दुर्दैवी भुकंपात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली .... तर ह्या भृगु ला आणि त्याचे वाचन करणाऱ्या प्रकांड पंडितांना याची चाहूल हि लागली नवती. म्हणजे अनेकांच्या नशिबात येकदम मृत्यू योग असेल तर कळायला पाहिजे होते ना ? कि माणसे मेली तरी चालतील पण भृगु चे चेले पैसा मिळाल्याशिवाय काहीच सांगत नाहीत ? कि मुळात काही माहीतच नसते?

In reply to by हेमन्त वाघे

रामपुरी 27/04/2015 - 21:27
जास्त ताप करून घेऊ नका. असे काही नसते. फक्त एकच नाडी खरी- विजारीतली. सोपी गोष्ट आहे... आत्तापर्यंतची जगाची लोकसंख्या ८ अब्ज धरा. एका माणसाच्या नाडीचा (विजारीतल्या नव्हे) आकार x ८ अब्ज एवढी जागा नाड्या साठवायला लागेल. करा हिशोब. यात अजून पुढे येणारी लोकसंख्या धरलेली नाही. आता नाडीवाल्यानी तुमच्या प्रश्नाला उत्तर काय दिलंय पहा "तुम्ही अभ्यास करा". म्हणजे तुम्ही नाड्यांच्या दुकानात जा, तिथे पैसे भरा मग तुम्हाला कळेल (कि हे सगळे खोटे आहे). आता समजली यातली मेख? तस्मात, दुर्लक्ष करा. मी तरी असल्या धाग्यांवर प्रतिसाद वाचायला येतो. पण हल्ली सगळेच दुर्लक्ष करतात असं दिसतंय. काय मज्जा र्‍हायली नाय.

In reply to by रामपुरी

शशिकांत ओक 27/04/2015 - 22:25
दुर्लक्ष करा. जे नाडी ग्रंथ भविष्य विषयावर माहिती, वाचन करू इच्छितात ते आपल्या सारख्यांच्या विचारणांकडे दुर्लक्ष करून आपला सल्ला मानतात. आपण मात्र आपल्या सल्ल्याची ऐशी की तैशी करत 'तरी मी असल्या धाग्यावर प्रतिसाद वाचायला येतो' म्हणता. कारण आपल्या सारख्यांना या विषयाचे विपरीत आकर्षण वाटते.

शशिकांत ओक 26/04/2015 - 21:44
असते कि नसते या वर भाष्य करायला आपण या ग्रंथाचा अभ्यास करावा. जगात मृत्यू ठरलेला असतो त्याची माहिती करून देणे योग्य किंवा अयोग्य हे नाडी ग्रंथ कर्त्या महर्षींनी ठरवायचे आहे. आपल्याला ते मान्य नसेल तर ते आपले वैयक्तिक मत आहे.

योगविवेक 27/04/2015 - 18:59
नेपाळ सध्या धरणीकंपाच्या कचाट्यात आहे. एक महिन्यापुर्वी 23 ते 26 मार्चमधे आम्ही काठमांडौला असताना घेतलेल्या काही फोटोत ज्या इमारती पाहिल्या होत्या त्यांची विदारक चित्रे आजकाल पेपरमधे पाहून मन विषण्ण होते आहे... दरबार हॉल १. दरबार हॉल - एका झाडाच्या काष्ठापासून तयार केलेल्या या वास्तूवरून काष्ठमंडप? - 'काठमांडौ' हे नाव पडले म्हणतात. ओकसर व सानु थापा पुढील भेटीविषयी चर्चा करताना.. त्रिचंद्र कॉलेजजवळचा क्लॉक टॉवर २. त्रिचंद्र कॉलेजजवळचा क्लॉक टॉवर इथे मी व ओकसर प्रो. शरणांना भेटायला गेलो होतो... आता कसा उभा आहे न कळे! सुईत काय आहे ३. सुरईत काय आहे? भारत पुस्तकालयापाशी ही मर्कटाची मुर्ती भगव्या वस्त्रात काय करते आहे हा प्रश्न पडतो. ती तरी शाबूत आहे कि नाही शंका आहे. पशुपती नाथाच्या मंदिरातील काही जुन्या इमारती ४. म्हणतात पशुपती नाथाच्या मंदिरातील अशा काही इमारतींना बरेच नुकसान झाले आहे...

हेमन्त वाघे 27/04/2015 - 23:16
रामपुरी खुश झालो. ओंक असे आहे कि सर्व भविष्यवेत्ते मोठ्या प्रमाणात मरणाचे भाकीत अचूक का करीत नाहीत ? म्हणजे सर्व कुटुंबात जर अपघातात तहात होणार असेल तर सर्वांचा येकच मृत्युयोग द्रीसेल . पण असे भाकीत मी कधी आईक्ले नाही, तीच गोष्ट मोठ्या आपत्तीची ... इकडेच हे थोतांड उग्डे पडते.

In reply to by हेमन्त वाघे

काळा पहाड 28/04/2015 - 11:05
जे काम करतायत त्यांना करू देत ना, तुम्हाला काय पडलीय? तुम्हाला जबरदस्तीनं तर वाचून दाखवंत नाहीयेत ना नाडी? बाकी उथळ पाण्यालाच फार खळखळाट असतो असं म्हणतात. अतींद्रीय शक्तींवर संशोधन करणारे पदार्थ विज्ञानातील संशोधक ज्यावेळी हे थोतांड आहे हे सिद्ध करतील त्यावेळी साजरा करा शिमगा. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत (किंवा हे तुम्ही करत नाही तोपर्यंत) याला थोतांड म्हणायचा 'अधिकार' तुम्हाला नाही. अधिकार हा मिळवावा लागतो. उगीच विद्रोही साहित्य संमेलनात हजेरी लावून आणि खळ्ळ खट्याक करण्यापर्यंतच ज्यांच्या बुद्धीची दौड आहे त्यांनी तो घेण्याचा यत्न करू नये. ता.क. जरा शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करा. जमलं तर.

In reply to by काळा पहाड

सतिश गावडे 04/05/2015 - 23:45
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेल्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकात डॉ. दाभोलकर, जयंत नारळीकर आणि ओक काका यांच्यातील नाडीग्रंथाच्या सत्य-असत्यतेविषयी झालेला पत्रव्यवहार तसेच त्याअनुषंगाने इतर सविस्तर माहिती एका स्वतंत्र प्रकरणात दिली आहे. जरुर वाचा.

अनुभूतीच्या शोधार्थ अशी प्रवासयात्रा करणे हा काही लोकांना आतून आलेली उर्मी असते. आपण त्याला छंद म्हणतो. नाडीग्रंथ भृगुसंहिता यावरची माझी मते व लेखन बहुसंख्यांना माहित आहे. इथे ती सापडतील देखील. पण एक वेगळा अनुभव घेउन आल्याबद्दल टीमचे, विशेषतः ओकांचे कौतुक

तिमा 03/05/2015 - 13:27
आपल्याला जे आज माहित नाही, ते नसतेच असा विचार करुन मनाची दारे बंद करु नयेत. पटत नसेल तर वाचू नये. पण कुठलाही स्वार्थ नसताना कोणी जर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर टीका करु नये. माझा ओक साहेबांच्या सिन्सिअ‍ॅरिटीवर प्रचंड विश्वास आहे.

कंजूस 11/06/2015 - 14:09
हा भाग वाचनातून निसटलाच होता.अमुल्य फोटो आहेत.ज्या लोकांनी या तीन चारशे वर्षे जुन्या पोथ्यांचे जतन केले त्यांचे कौतुकच केले पाहिजे.चारपाच हजार वर्षांपुर्वीच्या संस्कृतीत ग्रह ताय्रांचे निरीक्षण आणि ग्रहणे अचूक वर्तवली जात होती तरी त्यांना स्वत:चा ह्रास थांबवता आला नाही मग भृगु संहिता ,नाडीग्रंथोपासक भूकंप होणार हे सांगू शकले नाहीत म्हणजे एक थोतांड आहे हे म्हणणे हास्यास्पद वाटत नाही काय? आम्ही नेहमीच ओरड करतो परकीयांनी आमची नालंदा नष्ट केली,काहींनी ग्रंथ चोरून त्यांची संग्राहलये सजवली.झाले ते झाले आता कुठे काही उरले असेल तर तेही शोध घेऊन जतन करायचे नाही का?त्यातल्या भाकितांच्या खय्रा खोट्याची चर्चा करून सत्य शोधणे काहींना फार महत्त्वाचे वाटते आहे.मुळात अशा ग्रंथांचा शोध घेणे आणि त्याची नोंद घेणे अधिक प्रशंसनीय आहे.

Updated

योगविवेक 11/06/2015 - 17:00
कंजूस सर, आपल्या नजरेतून हा धागा सुटला होता. आपण असे प्रांजळपणे म्हणून पुढे दिलेली मन मोकळी दाद वाचून आनंद झाला. नाडीग्रंथोपासक भुकंप होणार सांगू शकले नाही आदि ओरडीला आपण भाव दिला नाहीत तेही योग्यच... असो.

योगविवेक 11/06/2015 - 18:04
काहींनी डॉ दाभोळकरांच्या वरील पुस्तकाचा संदर्भ देऊन त्यावर ओकांचे मत काय? अशी गर्भितार्थांने विचारणा केली होती. माझ्या माहितीप्रमाणे ओकसरांना कै. डॉ दाभोळकरांच्या जीवनभर निस्वार्थपणे केलेल्या कार्याबद्दल फार आदरभाव आहे. त्यांनी बोध अंधश्रद्धेचा पुस्तकाची प्रत साधनाच्या कार्यालयात जाऊन दिली होती. अंनिसने नाडीग्रंथांविरुद्ध कामाला लावलेले प्रकाश घाटपांडे व कै. रिसबुडांनीही ते पुस्तक वाचले होते. त्या सर्वांनी 'बोध अंधश्रद्धेचा' पुस्तक वाचल्याचा उल्लेख ही केला होता. पण त्यांनी जे मुद्दे ओकांशी अनेक महिने पत्रव्यवहार करून मांडलेले तेच तेच जुने पुराणे म्हणणे पुन्हा 'लढे' पुस्तकात मधे रंगवले होते. मी लढे अंधश्रद्धेचे पुस्तक संपूर्ण वाचलेले नाही. फक्त ओकांच्या बाबतीतील प्रकरणाची पूर्ण झेरॉक्स एका कार्यळाशाळेच्या वेळी वाचली आहे. आम्ही देऊ त्या १० ठशांचे नाडी भविष्य ओकांनी मद्रासहून शोधून आम्हाला पाठवावे. आपल्याकडून माहिती काढून आपल्याला तीच नाडीपट्टीतून आल्याचे भासवतात. कार्बन १४ टेस्ट करायला ओकांनी नाडीपट्टीचे नमुने अंनिस समोर हजर करावेत. ओंकार पाटीलांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केलेल्या शोधाने आमची खात्री झाली आहे की नाडी पट्टीत व्यक्तीचे नाव कोरलेले असते असे नसते. आम्हाला ताडपत्रातील भाषा व लिपी वाचता येत नाही ती वाचायची सोय ओकांनी करावी आदि विचार वाचल्याचे आठवते. माझ्या माहितीप्रमाणे या सर्व प्रश्नांची उत्तरे बोध अंधश्रद्धा पुस्तकातून दिले गेली आहेत. पण त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून असे भासवून जणु काही आमचे मुद्दे अनुत्तरित आहेत असे त्यांच्या वाचकांना वाटावे असे म्हणून पुन्हा तीच फुटकी रेकॉर्ड लढे अंधश्रद्धेचे मधे वाजवल्याची टीका एक नाडी ग्रंथ प्रेमी व प्रकाश घाटपांड्यांचे मित्र प्रकाश पेंडसे यांनी नाडीग्रंथांवर आयोजित एका कार्यशाळेत दिलेल्या मुलाखतीत वर्णन केली आहे. त्याच्या व्हीडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. इच्छुकांना पहायच्या असतील तर ओकसरांशी संपर्क करावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्र हो, या यात्रेतील महत्वाचा भाग होता की मेरठ, लखनौ, प्रतापगढ व साहरनपुरला भेट देऊन तेथील भृगुशास्त्रीकडील संहिता पत्रांची माहिती व जमल्यास गोडीगुलाबीने त्यांच्याकडील पट्ट्यांचे फोटो काढून पट्ट्यांचे करायला प्रवृत्त करणे. सहारनपुरच्या केंद्रात केदारनाथ प्रभाकर यांच्या मुलाने 'सध्या रामनवमीमुळे वडील भेटू शकणार नाहीत' म्हटल्यावर पालम विमानतळावरून सरळ आम्ही मेरठच्या डब्बा गाडीत बसायला आयएसबीटी वरून चढलो. ही गर्दी, घाम येणारी गर्मी, त्यात गावागावातून झुंडीच्या झुंडी आसपासच्या गावात लागलेल्या मेळ्यात जायला ट्रॅक्टरचे ट्रेलर भरभरून जाताना पाहून रामनवमीच्या गर्दीचा हिसका आम्हाला कळून आला.

कै. स गो बर्वे जन्मशताब्दी

खेडूत ·

पैसा 24/04/2015 - 09:46
उत्तम परिचय. फक्त ५२/५३ वर्षांच्या आयुष्यात कै. बर्वे यांनी खूपच काही केले. आताच्या राजकारणात येणार्‍या सनदी अधिकार्‍यांद्दल जेवढे कमी बोलावे तेवढे चांगले!

क्लिंटन 24/04/2015 - 10:38
मस्त लेख. स.गो.बर्व्यांचा परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे. शाळेत असताना मला भविष्यात आय.ए.एस करायची प्रचंड इच्छा होती.त्यावेळी ठेवलेल्या अनेक आदर्शांपैकी स.गो.बर्वे हे एक आदर्श होते.त्यावेळी त्यांच्याविषयी वाचले होते.पण त्यानंतर अनेक वर्षांनंतर त्यांच्याविषयी परत वाचायला मिळाले.त्या आठवणींना उजाळा या लेखाच्या निमित्ताने मिळाला.
आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाच वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळे त्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.
दुर्दैवाने या साखळ्या कायमच आपल्या पायांमध्ये राहणार आहेत. आपल्या देशाचे जातीपाती या प्रकारामुळे किती प्रचंड नुकसान झाले आहे याची कल्पनाही करवत नाही.

आदूबाळ 24/04/2015 - 11:05
माझे आजोबा पानशेत पुराच्या वेळी मुंबईला नोकरीला होते. बाकी कुटुंब पुण्यात. आमच्या घराच्या पायठणीला पाणी लागलेलं असलं तरी नुकसान काही झालेलं नव्हतं. पण आसपास वाताहत झाली असताना, भाग निर्मानुष्य झाला असताना आपल्या कुटुंबाला सोडून परत मुंबईला जावं का, असा प्रश्न त्यांना पडला. लुटालूट वगैरे व्हायची भीती वाटत असावी. आजोबा मग बर्व्यांच्या मामलेदार कचेरीजवळच्या कमांड सेंटरमध्ये गेले. तिथे बर्व्यांचं एकंदर काम बघता त्यांना लक्षात आलं की लवकरच सगळं पूर्ववत होईल, आणि भिण्यासारखं काही नाही. मग ते निश्चिंत मनाने मुंबईला परतले. ते ही आठवण नेहमी सांगत असत.

बॅटमॅन 24/04/2015 - 13:10
बर्व्यांबद्दल इतकी माहिती पहिल्यांदाच पाहतो आहे. स गो बर्व्यांची याअगोदर कळलेली माहिती इतकीच, की गांधीहत्येनंतरच्या दंगलीत त्यांनी मॉडर्न कॅफे चौकात एक तोफ आणून ठेवलेली- इंटिमिडेशन टॅक्टिक म्हणून. वापरली नाही, पण अपेक्षित इफेक्ट झाला आणि दंगे फार भडकले नाहीत. लेखाबद्दल बहुत धन्यवाद.

मृत्युन्जय 24/04/2015 - 13:35
छान ओळख. बाकी जातीची गणीते वगैरे वाचुन महाराष्ट्र अजुन मागास का हे कळाले. एका चांगल्या माणसाला चांगले काम करु दिले नाही या जातीय्वाद्यांनी.

विकास 24/04/2015 - 19:38
मेनन विरुद्धची निवडणूक आणि नंतरचे आकस्मात - अकाली मृत्यू हे कायम ऐकलेले होते. त्यांच्या सनदी कामातील कार्यशैलीबद्दल वरवरच माहिती होती. आज हे या लेखामुळे वाचायला मिळाले. त्यांच्या कोणी कुटूंबिय वगैरे बद्दलची माहिती?

In reply to by विकास

खेडूत 25/04/2015 - 19:30
ठाऊक नाही, पण त्यांना अपत्य नव्हते इतकेच ऐकले आहे. त्यांचे पुतणे वगैरे नातेवाईक एक ट्रस्ट चालवतात. जंगली महाराज मंदिराजवळ त्यांचे नावाने सभागृह आहे. त्यांच्या ट्रस्ट चा हा कार्यक्रम आज झाला, ज्यात बर्वेंच्याविषयी पुस्तकाचे केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

In reply to by बोका-ए-आझम

खेडूत 27/04/2015 - 10:29
पुस्तके वाचलेली नाहीत. जालावर मिळालेली माहिती अशी : Asia Publishing House: (अमेझोन) Freedom and organisation (1967) With Malice Toward None: A Critique of New India"s Plans and Aspirations (1964) Indian Institute of Public Administration: Good government : the administrative malaise and connected issues(1962) Bombay Gandhi Smarak Nidhi (Vaikunth L. Mehta memorial lecture) The co-operative principle : purpose and potential Why Congress? (१९६८) /​ [with other essays by Balraj Madhok, Minu Masani, N.G. Goray and Surendranath Dwivedy.].

चौकटराजा 27/04/2015 - 11:32
आमच्या लहानपणी आमच्या आडनावाचा अभिमान वगैरे वाटावा अशी फारच कमी मनुष्ये होती. स गो बर्वे यांचे नाव सर्वात अग्रक्रमाने घेतले जाई. आज पुण्याची औद्योगिक नगरी म्हणून जी ओळख आहे त्याचे फार मोठे श्रेय सगो ना दिले जाते. त्यावेळी आजच्या सारखा टोकाचा जातीय वाद राजकारणात नव्हता. गुंडगिरी वाद ही नव्हता. ब्राह्मणाना "चुनके..चुनके " बाजूला ठेवण्याची वृत्ती राजकारणात पैसा आल्याने निर्माण झाली. आज खरेच मायनॉरिटी मधे कोण आहेत हे फ्लेक्स वरची नावे वाचल्याने कळतेच आहे. अशा वेळी सगो बर्वे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान होता याची नुसती जाणीव ही आज झाली तरी पुरे !

खेडूत 27/04/2015 - 11:48
सर्वांचे आभार ! @ पॉइंट ब्लँक: सध्या सांगली जिल्हा आहे . त्यावेळी मात्र सगळा सातारा जिल्हाच होता!

पैसा 24/04/2015 - 09:46
उत्तम परिचय. फक्त ५२/५३ वर्षांच्या आयुष्यात कै. बर्वे यांनी खूपच काही केले. आताच्या राजकारणात येणार्‍या सनदी अधिकार्‍यांद्दल जेवढे कमी बोलावे तेवढे चांगले!

क्लिंटन 24/04/2015 - 10:38
मस्त लेख. स.गो.बर्व्यांचा परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे. शाळेत असताना मला भविष्यात आय.ए.एस करायची प्रचंड इच्छा होती.त्यावेळी ठेवलेल्या अनेक आदर्शांपैकी स.गो.बर्वे हे एक आदर्श होते.त्यावेळी त्यांच्याविषयी वाचले होते.पण त्यानंतर अनेक वर्षांनंतर त्यांच्याविषयी परत वाचायला मिळाले.त्या आठवणींना उजाळा या लेखाच्या निमित्ताने मिळाला.
आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाच वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळे त्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.
दुर्दैवाने या साखळ्या कायमच आपल्या पायांमध्ये राहणार आहेत. आपल्या देशाचे जातीपाती या प्रकारामुळे किती प्रचंड नुकसान झाले आहे याची कल्पनाही करवत नाही.

आदूबाळ 24/04/2015 - 11:05
माझे आजोबा पानशेत पुराच्या वेळी मुंबईला नोकरीला होते. बाकी कुटुंब पुण्यात. आमच्या घराच्या पायठणीला पाणी लागलेलं असलं तरी नुकसान काही झालेलं नव्हतं. पण आसपास वाताहत झाली असताना, भाग निर्मानुष्य झाला असताना आपल्या कुटुंबाला सोडून परत मुंबईला जावं का, असा प्रश्न त्यांना पडला. लुटालूट वगैरे व्हायची भीती वाटत असावी. आजोबा मग बर्व्यांच्या मामलेदार कचेरीजवळच्या कमांड सेंटरमध्ये गेले. तिथे बर्व्यांचं एकंदर काम बघता त्यांना लक्षात आलं की लवकरच सगळं पूर्ववत होईल, आणि भिण्यासारखं काही नाही. मग ते निश्चिंत मनाने मुंबईला परतले. ते ही आठवण नेहमी सांगत असत.

बॅटमॅन 24/04/2015 - 13:10
बर्व्यांबद्दल इतकी माहिती पहिल्यांदाच पाहतो आहे. स गो बर्व्यांची याअगोदर कळलेली माहिती इतकीच, की गांधीहत्येनंतरच्या दंगलीत त्यांनी मॉडर्न कॅफे चौकात एक तोफ आणून ठेवलेली- इंटिमिडेशन टॅक्टिक म्हणून. वापरली नाही, पण अपेक्षित इफेक्ट झाला आणि दंगे फार भडकले नाहीत. लेखाबद्दल बहुत धन्यवाद.

मृत्युन्जय 24/04/2015 - 13:35
छान ओळख. बाकी जातीची गणीते वगैरे वाचुन महाराष्ट्र अजुन मागास का हे कळाले. एका चांगल्या माणसाला चांगले काम करु दिले नाही या जातीय्वाद्यांनी.

विकास 24/04/2015 - 19:38
मेनन विरुद्धची निवडणूक आणि नंतरचे आकस्मात - अकाली मृत्यू हे कायम ऐकलेले होते. त्यांच्या सनदी कामातील कार्यशैलीबद्दल वरवरच माहिती होती. आज हे या लेखामुळे वाचायला मिळाले. त्यांच्या कोणी कुटूंबिय वगैरे बद्दलची माहिती?

In reply to by विकास

खेडूत 25/04/2015 - 19:30
ठाऊक नाही, पण त्यांना अपत्य नव्हते इतकेच ऐकले आहे. त्यांचे पुतणे वगैरे नातेवाईक एक ट्रस्ट चालवतात. जंगली महाराज मंदिराजवळ त्यांचे नावाने सभागृह आहे. त्यांच्या ट्रस्ट चा हा कार्यक्रम आज झाला, ज्यात बर्वेंच्याविषयी पुस्तकाचे केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

In reply to by बोका-ए-आझम

खेडूत 27/04/2015 - 10:29
पुस्तके वाचलेली नाहीत. जालावर मिळालेली माहिती अशी : Asia Publishing House: (अमेझोन) Freedom and organisation (1967) With Malice Toward None: A Critique of New India"s Plans and Aspirations (1964) Indian Institute of Public Administration: Good government : the administrative malaise and connected issues(1962) Bombay Gandhi Smarak Nidhi (Vaikunth L. Mehta memorial lecture) The co-operative principle : purpose and potential Why Congress? (१९६८) /​ [with other essays by Balraj Madhok, Minu Masani, N.G. Goray and Surendranath Dwivedy.].

चौकटराजा 27/04/2015 - 11:32
आमच्या लहानपणी आमच्या आडनावाचा अभिमान वगैरे वाटावा अशी फारच कमी मनुष्ये होती. स गो बर्वे यांचे नाव सर्वात अग्रक्रमाने घेतले जाई. आज पुण्याची औद्योगिक नगरी म्हणून जी ओळख आहे त्याचे फार मोठे श्रेय सगो ना दिले जाते. त्यावेळी आजच्या सारखा टोकाचा जातीय वाद राजकारणात नव्हता. गुंडगिरी वाद ही नव्हता. ब्राह्मणाना "चुनके..चुनके " बाजूला ठेवण्याची वृत्ती राजकारणात पैसा आल्याने निर्माण झाली. आज खरेच मायनॉरिटी मधे कोण आहेत हे फ्लेक्स वरची नावे वाचल्याने कळतेच आहे. अशा वेळी सगो बर्वे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान होता याची नुसती जाणीव ही आज झाली तरी पुरे !

खेडूत 27/04/2015 - 11:48
सर्वांचे आभार ! @ पॉइंट ब्लँक: सध्या सांगली जिल्हा आहे . त्यावेळी मात्र सगळा सातारा जिल्हाच होता!
B माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री श्री स. गो. बर्वे (१९१४-१९६७) यांची १०० वी जयंती येत्या सोमवारी २७ एप्रिलला आहे. त्यानिमित्य त्यांचा छोटासा परिचय करून देणारा हा लेख : कॉलेजात असताना मॉडर्न कॅफेचा चौक ''कै. स. गो. बर्वे चौक'' आहे हे माहीत होते पण त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. मुंबईत त्यांच्या नावाचा मार्ग , बर्वेनगरची बस वगैरे दिसत दिसत असे.

भृगूसंहितेच्या शोधात... १

योगविवेक ·

पुढील लेखमाला वाचण्यासही उत्सुक. मुळात असे काहीही प्लॅनिंग न करता परदेशात जाणेच कौतुकास्पद आहे.ज्योतिष विषयक माहीती सोबत विस्तृत प्रवासवर्णनही येऊ द्यात.

पैसा 23/04/2015 - 11:15
तुम्ही चांगले प्रवासवर्णन लिहू शकता. नेपाळमधे मिळालेले ग्रंथ कोणत्या काळातील आहेत?

In reply to by पैसा

योगविवेक 23/04/2015 - 23:16
नेपाळ मधे आम्हाला ग्रंथ हाताळायला मिळले नाहीत. फक्त कॅटलॉग पाहून त्यातील भृग संहितेच्या मायक्रोफिल्म्स पहायला अर्ज करून मग अमुक एवढे पैसै भरून मग ते झेरॉक्सच्या रूपाने मिळवता येतात. इतका वेळ आमच्या जवळ नव्हता. आता सानू थापा काठमांडौला परतल्या असून त्यांनी हे कार्य करायला सुरवात केल्याचे त्यांच्या विपत्रातून समजले आहे.

तनमयी 23/04/2015 - 11:21
गोदावरी नदी काठी चेन्नई पासून १५३ कि.मी अनातावर एक मंगळाचे मंदिर आहे.आणि तिथ पासून २१ कि. मी. वर ९ ग्रहांची मंदिरे आहेत.तिथे जगातल्या प्रत्येक माणसाचे भविष्य नाडी पट्ट्यांवर लिहून ठेवलेले आहे

कंजूस 23/04/2015 - 13:55
एकंदर लेख फारच उत्सुकता वाढवणारा आहे.ओकसरांची ओळख घारापुरी कट्ट्याला झाली आहेच. पुर्वी (७० साली)एक छापील भृगुसंहिता पाहण्यात आली होती.त्याविषयी नंतर.

शशिकांत ओक 23/04/2015 - 17:36
विवेक,नमस्कार. साध्या सरळ पद्धतीने मांडलेला अहवाल सर्व महत्त्वाचे संदर्भ देऊन पुढे जाताना पुनः भेटीचा आनंद मिळतो आहे. तू माझ्या सोबत आपली व्यवसायातील व्यस्तता बाजूला ठेवून महर्षींच्या कामासाठी आवर्जून सलग ११-१२ दिवस आला होतास, त्यामुळे ही यात्रा शक्य झाली. तू सोबत होतास म्हणून मला इतक्या मोठय़ा व प्रदीर्घ काळच्या यात्रेला जायची परवानगी घरच्यांनी आनंदाने दिली. तुझ्या सारखे तरूण नाडी ग्रंथ व महर्षींच्या कामाला झोकून देऊन मदतीला धावून येतात त्यामुळे 'तू काम करत रहा, योग्य व्यक्ती तुला मिळत राहतील' हे कथन विविध महर्षींच्या आशिर्वादाने सफल होताना, माझा श्रद्धाभाव उचंबळून येतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शशिकांत ओक 25/04/2015 - 23:24
मित्रांनो. सविस्तर माहितीसाठी याठिकाणी अनेक धागे मी पुर्वीपासून काढलेले आहेत ते पहावेत... मला आता ते परत सांगायला रस नाही. तथापि, विवेक यांनी लखनौच्या नाडी केंद्रातील व्हिडिओची क्लिप, मासला म्हणून सादर करावी अशी विनंती करतो. त्यात नाडी ग्रंथ ताडपट्टीत व्यक्तीचे नाव व जन्मदनांकाची नोंद कशी केलेली असते याचे थोडक्यात वर्णन येते. त्यातून सुयोग्य खुलासा व्हावा. आणि आपणाकडून माहिती काढून तीच आपल्याला नाडी ता़डपट्टीतून मिळते असा बहाणाकरून नाडी वाचक आपल्याला फसवतात आक्षेपाबाबत सत्यता काय याचा उलगडा त्यातून व्हावा. तरीही काही लोक, संस्था हट्टने ते मान्य करणार नाहीत. त्यांच्या अमान्य करण्याने काही फरक पडत नाही. तो भाग निराळा...

योगविवेक 27/04/2015 - 17:41
गोदावरी नदी काठी चेन्नई पासून १५३ कि.मी अनातावर एक मंगळाचे मंदिर आहे.आणि तिथ पासून २१ कि. मी. वर ९ ग्रहांची मंदिरे आहेत.तिथे जगातल्या प्रत्येक माणसाचे भविष्य नाडी पट्ट्यांवर लिहून ठेवलेले आहे
तन्मणी, आपल्याला या स्थळाचा अनुभव असेल तर तो सादर करावा. आम्हाला वाचायला आवडेल.

पुढील लेखमाला वाचण्यासही उत्सुक. मुळात असे काहीही प्लॅनिंग न करता परदेशात जाणेच कौतुकास्पद आहे.ज्योतिष विषयक माहीती सोबत विस्तृत प्रवासवर्णनही येऊ द्यात.

पैसा 23/04/2015 - 11:15
तुम्ही चांगले प्रवासवर्णन लिहू शकता. नेपाळमधे मिळालेले ग्रंथ कोणत्या काळातील आहेत?

In reply to by पैसा

योगविवेक 23/04/2015 - 23:16
नेपाळ मधे आम्हाला ग्रंथ हाताळायला मिळले नाहीत. फक्त कॅटलॉग पाहून त्यातील भृग संहितेच्या मायक्रोफिल्म्स पहायला अर्ज करून मग अमुक एवढे पैसै भरून मग ते झेरॉक्सच्या रूपाने मिळवता येतात. इतका वेळ आमच्या जवळ नव्हता. आता सानू थापा काठमांडौला परतल्या असून त्यांनी हे कार्य करायला सुरवात केल्याचे त्यांच्या विपत्रातून समजले आहे.

तनमयी 23/04/2015 - 11:21
गोदावरी नदी काठी चेन्नई पासून १५३ कि.मी अनातावर एक मंगळाचे मंदिर आहे.आणि तिथ पासून २१ कि. मी. वर ९ ग्रहांची मंदिरे आहेत.तिथे जगातल्या प्रत्येक माणसाचे भविष्य नाडी पट्ट्यांवर लिहून ठेवलेले आहे

कंजूस 23/04/2015 - 13:55
एकंदर लेख फारच उत्सुकता वाढवणारा आहे.ओकसरांची ओळख घारापुरी कट्ट्याला झाली आहेच. पुर्वी (७० साली)एक छापील भृगुसंहिता पाहण्यात आली होती.त्याविषयी नंतर.

शशिकांत ओक 23/04/2015 - 17:36
विवेक,नमस्कार. साध्या सरळ पद्धतीने मांडलेला अहवाल सर्व महत्त्वाचे संदर्भ देऊन पुढे जाताना पुनः भेटीचा आनंद मिळतो आहे. तू माझ्या सोबत आपली व्यवसायातील व्यस्तता बाजूला ठेवून महर्षींच्या कामासाठी आवर्जून सलग ११-१२ दिवस आला होतास, त्यामुळे ही यात्रा शक्य झाली. तू सोबत होतास म्हणून मला इतक्या मोठय़ा व प्रदीर्घ काळच्या यात्रेला जायची परवानगी घरच्यांनी आनंदाने दिली. तुझ्या सारखे तरूण नाडी ग्रंथ व महर्षींच्या कामाला झोकून देऊन मदतीला धावून येतात त्यामुळे 'तू काम करत रहा, योग्य व्यक्ती तुला मिळत राहतील' हे कथन विविध महर्षींच्या आशिर्वादाने सफल होताना, माझा श्रद्धाभाव उचंबळून येतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शशिकांत ओक 25/04/2015 - 23:24
मित्रांनो. सविस्तर माहितीसाठी याठिकाणी अनेक धागे मी पुर्वीपासून काढलेले आहेत ते पहावेत... मला आता ते परत सांगायला रस नाही. तथापि, विवेक यांनी लखनौच्या नाडी केंद्रातील व्हिडिओची क्लिप, मासला म्हणून सादर करावी अशी विनंती करतो. त्यात नाडी ग्रंथ ताडपट्टीत व्यक्तीचे नाव व जन्मदनांकाची नोंद कशी केलेली असते याचे थोडक्यात वर्णन येते. त्यातून सुयोग्य खुलासा व्हावा. आणि आपणाकडून माहिती काढून तीच आपल्याला नाडी ता़डपट्टीतून मिळते असा बहाणाकरून नाडी वाचक आपल्याला फसवतात आक्षेपाबाबत सत्यता काय याचा उलगडा त्यातून व्हावा. तरीही काही लोक, संस्था हट्टने ते मान्य करणार नाहीत. त्यांच्या अमान्य करण्याने काही फरक पडत नाही. तो भाग निराळा...

योगविवेक 27/04/2015 - 17:41
गोदावरी नदी काठी चेन्नई पासून १५३ कि.मी अनातावर एक मंगळाचे मंदिर आहे.आणि तिथ पासून २१ कि. मी. वर ९ ग्रहांची मंदिरे आहेत.तिथे जगातल्या प्रत्येक माणसाचे भविष्य नाडी पट्ट्यांवर लिहून ठेवलेले आहे
तन्मणी, आपल्याला या स्थळाचा अनुभव असेल तर तो सादर करावा. आम्हाला वाचायला आवडेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

भृगूसंहितेच्या शोधात...

नेपाळ व उत्तर भारत यात्रेचा संक्षिप्त अहवाल

सादरकर्ताः विवेक चौधरी.

a जीवावर उदार होऊन अनेक संकटांना तोंड देत समुद्रसफरीवर निघालेल्या सिंदबादच्या सुरस कथा आपण बालपणी वाचल्या व ऐकल्या असतील. जीव घेणा नसला तरी असाच अदभूत घटनाक्रमात घडत गेलेला प्रत्यक्ष शोध प्रवास आपल्यासाठी सादर. नेपाळमधील काठमांडू विमानतळावर उतरल्यावर जायचे कुठे व भेटायचे कुणाला अशा साध्या प्रश्नांचे उत्तर ठाऊक नसलेल्या प्रवासात मी, जळगावचा नाडीग्रंथ प्रेमी - विवेक चौधरी, ओक सरांच्या सोबत या यात्रेला निघालो.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

मिस्टिसिझम - एक चिंतन - १

प्रास ·

आदूबाळ 14/04/2015 - 21:23
चित्रकार आणि गायक या दोन्ही उदाहरणांत जे घडलं तो रँडमनेसचा प्रकार वाटतो आहे. अनेक व्यक्त/अव्यक्त व्हेरिएबल्स त्याक्षणी रँडमली एकत्र येतात आणि ती कलाकृती / जागा घडते. नाटकाचा एखादाच प्रयोग रंगतो - बाकीचे सपाट पडतात, किंवा एखादा कव्हर ड्राईव्ह कव्हर आणि एक्स्ट्राकव्हर दोघांनाही हलायचा चानस न देता सीमापार होतो - हे सगळं रँडम असतं. तरी पुढील लेखाची वाट पहातो आहे.

पैसा 20/04/2015 - 16:46
सुरेख सुरुवात! सहसा सूफी वगैरेंना 'मिस्टिक' म्हटलेले आढळते. पुढच्या भागाची अत्यंत उत्सुकतेने वाट पहात आहे.

आदूबाळ 14/04/2015 - 21:23
चित्रकार आणि गायक या दोन्ही उदाहरणांत जे घडलं तो रँडमनेसचा प्रकार वाटतो आहे. अनेक व्यक्त/अव्यक्त व्हेरिएबल्स त्याक्षणी रँडमली एकत्र येतात आणि ती कलाकृती / जागा घडते. नाटकाचा एखादाच प्रयोग रंगतो - बाकीचे सपाट पडतात, किंवा एखादा कव्हर ड्राईव्ह कव्हर आणि एक्स्ट्राकव्हर दोघांनाही हलायचा चानस न देता सीमापार होतो - हे सगळं रँडम असतं. तरी पुढील लेखाची वाट पहातो आहे.

पैसा 20/04/2015 - 16:46
सुरेख सुरुवात! सहसा सूफी वगैरेंना 'मिस्टिक' म्हटलेले आढळते. पुढच्या भागाची अत्यंत उत्सुकतेने वाट पहात आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिस्टिसिझम हा शब्द मिस्टिक आणि इझम या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. मिस्टिक या शब्दाला साजेसा दुसरा इंग्लिश शब्द मिस्ट्री आहे आणि दोहोंमध्ये अर्थाच्या दृष्टीने साम्यच आहे. सर्वसामान्यपणे दोन्ही शब्दांचा अर्थ गूढ, रहस्यमय असाच अर्थ केला जातो. दोन्ही शब्दांच्या मूळाशी ग्रीक धातु म्यून (muien) आहे. याचा अर्थ गप्प बसणे असा आहे. आपल्याला त्यावरूनच आलेला म्यूट (mute) शब्द परिचितच आहे. अशा पार्श्वभूमीवर मिस्टिक वा मिस्ट्रीला गूढ, रहस्यमय असा अर्थ कसा प्राप्त झाला असावा?