वाङ्मय

मन अतर्क्य....

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 2:39 pm

मानवी मन खरंच किती चंचलअसतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायलाकाही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातचइतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्यालानुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात. मानसशास्त्राचेकितीही शिक्षण घेतले तरी मानवी मनाला अगदी अचूक ओळखण्याची शक्ती कोणालाही मिळतनाही.

वाङ्मयविचारलेख

लावणी – एक मराठमोळी निशाणी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 3:25 am

‘टांग टांग टांग धडांग टांग टिक टिक..’ असा ढोलकी-हलगीचा आवाज कानावर पडला की सजग होऊन कान टवकारणार नाही तो मराठी माणूसच नव्हे ! तमाशा आणि खास करून लावणी ही खास ‘मऱ्हाटी’पणाची ओळख.

संस्कृतीकलावाङ्मयसमाजप्रकटनआस्वादसमीक्षामाहिती

जा जरा पूर्वेकडे (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
27 Feb 2015 - 5:05 am

संघर्ष हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. माणसाच्या जवळजवळ ३५०० वर्षांच्या लिखित इतिहासात अजिबात कुठल्याही प्रकारचा संघर्ष नसलेली वर्षे जेमतेम २०० असतील. जसजशी माणसाने भौतिक प्रगती केली, तसतशी प्रगती संघर्षांमध्येही होत गेलेली आहे. विसाव्या शतकातल्या दोन महायुद्धांनी तर हे सिद्ध केलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा माणसांना मारण्यासाठी फार प्रभावीपणे वापर करता येतो. इतर प्राणी गरज असेल तरच दुस-या प्राण्यांची शिकार करतात. पण माणूस नुसती इतर प्राण्यांचीच नव्हे तर माणसांचीही शिकार करतो आणि तेवढंच करून थांबत नाही तर विचारसरणी आणि तत्वज्ञान यांच्या कुबड्या वापरून त्याचं समर्थनही करतो.

वाङ्मयप्रकटनआस्वादसमीक्षा