सामना (१)
सामना
(विशेष सुचना:या कथेतील सर्व प्रसंग आणि पात्रे काल्पनिक आहेत.प्रत्यक्षातील कुण्या व्यक्तीशी वा प्रत्यक्षात अनुभवलेल्या प्रसंगांशी कुणाला साम्य आढळल्यास, काय समजायचे समजा.
मी काय करू ?)
सामना १
सामना
(विशेष सुचना:या कथेतील सर्व प्रसंग आणि पात्रे काल्पनिक आहेत.प्रत्यक्षातील कुण्या व्यक्तीशी वा प्रत्यक्षात अनुभवलेल्या प्रसंगांशी कुणाला साम्य आढळल्यास, काय समजायचे समजा.
मी काय करू ?)
सामना १
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय
सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही.
ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात? यावरचे विवेचन या पुस्तकात केले आहे.
वसंतोत्सव
ग्रीष्मोत्सव
वर्षा
शरदोत्सव
हेमंत ऋतू
हिवाळा,लहानपणी हाच ऋतू मला जास्त आवडायचा कारण शाळा अजिबात बुडत नसे.पावसाळ्यात पावसाने धांदल उडायची आणि उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असायची.थंडीत कस निवांत निवांत शांत वाटायचं.
(वाचन वेळ - ४ मिनिटे)
इसवी सन सतरावे शतक. स्थळ महाराष्ट्र. या राज्यात माणसे जन्म घेत होती, गुलाम म्हणून जगत होती आणि जनावरांसारखी दुर्लक्षित मरत होती. परंतु नियतीला आपले सामर्थ्य दाखवायचा मोह झाला आणि १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी श्रीमंत शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी शिवाजीचा जन्म झाला. काय म्हणालात? छत्रपती शिवाजी म्हणू? नाही. जन्माला आले ते बाळ केवळ शिवाजी होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत.
१९ बंगले कुठे गेले? चौकशी करा -किरीट सोमय्या
https://www.loksatta.com/maharashtra/where-did-the-19-bungalows-go-inves...
रेवदंडा पोलिसांत FIR
19 बंगले चोरीला गेले...
| निघाले किरीट सोमय्या |
|राऊत करी ता था थैय्या ||
| त्यांच्या हाती पावती |
|मिरच्या झोंबती राऊती ||
|चालले पनवेल, पेण, पेझारी |
|शोधायला शुक्राचार्य अन झारी ||
|पोचले गाव कोरलई |
|म्हणाले बंगले चोर लई ||
१९२९ साली 'पहिले कविसंमेलन' भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात भरले होते. या कविसंमेलनाचे आचार्य अत्रे स्वागताध्यक्ष होते त्यांनी तिथे केलेले भाषण हे भविष्याचा किती वेध घेणारे होते हे त्याचा सारांश वाचल्यावर लक्षात येईलच.
त्यांच्या भाषणाचा सारांश त्यांच्या शब्दात.......
सारे तुझेच होते,
सारे तुझेच आहे
तू आहेस म्हणून
स्वप्नांचे येणे-जाणे आहे.
शब्द तुझेच होते
भाव तुझेच आहेत
तुझ्या मुळे इथे
कवितेचे व्यक्त होणे आहे.
गीत तुझेच होते
सूर तुझेच आहेत
तुझ्याच मुळे आयुष्यात
संगीताचे लेणे आहे.
रुप तुझे होते
रंग तुझेच आहेत
तुझ्याच मुळे सदा
रंगपंचमी आहे.