श्रीगणेशोत्सव - एक ऐतिहासिक कविता
श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड
श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड
॥ श्रीगणेश स्तवन ॥
जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु॥
गणपती उत्सवाचे दिवस आहेत. वाजतगाजत गणपतीचं आगमन झालंय. कुठे दीड दिवसांचा गणपती असतो, तर कुठे पाच दिवसांचा. कुठे सात दिवसांचा, तर कुठे दहा दिवसांचा. गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवसांचा हा उत्सव असतो. गणपतीची आई गौरी. तीसुद्धा या उत्सवात येते. तिच्या येण्याचा दिवस, जेवणाचा दिवस आणि ती जाण्याचा दिवस,असे तीन दिवस ती असते. काही घरांमध्ये गौरी-गणपती एकदमच जातात. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात, तर काही ठिकाणी पाणवठ्यावरचे पाच खडे पाण्याने भिजवून ते आंब्याच्या पानांनी सजवलेल्या कलशात ठेवतात. त्याच गौरी.
लहानपणापासूनच आयुष्यात अनेक दुःखदायक प्रसंगांना सामोरे गेलेल्या सोफीया डंकवर्थच्या आयुष्यात सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकाला १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मानाचा समजला जाणारा 'नॅशनल बुक अवॉर्ड' जाहीर झाल्या दिवसानंतर उण्यापुऱ्या दहा महिन्यांनी आज आणखीन एक अभिमानास्पद आणि आनंददायी असा दिवस आला होता.
दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही,
घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही.
.
वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो,
जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही.
.
हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली,
अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही.
.
सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती,
जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही.
.
सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती,
श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही.
.
कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता
नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही
- कवी योगेश
असाही एक वेडपट दिवस.
प्रेरणा - सर्वज्ञात
चालु होते माझे
रोजचेच काम
रोजचाच घाम
गॅसपाशी
एकीकडे होते
तांदुळ शिजत
दुधही तापत
दुजीकडे
लाटून कणिक
पोळ्या मऊसुत
गंध सुगंधित
खरपुस
इतक्यात येई
सख्याची ती साद
भलतीच याद
भलत्या वेळी
काय करावे ते
सुचेना काहीच
भर दुपारीच
चांदणे ते
मोहरले मीही
काम बंद केले
हात ही पुसले
पदराला
जवळ येऊनी
सख्या साजणाने
ओढले हाताने
अलगद
दुपारची वेळ
करुया साजरी
कशाला लाजरी
होत आहेस
इथल्या वास्तव्यात 'प्लीज, इफ यू डोन्ट माईंड..कॅन आय आस्क यु ए क्वेश्चन?' अशी प्रांजळ आवाजात विनंती करून काही जणांना/जणींना मी काही प्रश्न विचारले. माझा हेतू हा होता की, मानसतज्ञ म्हणून काम करताना अन्य देशांत आणि प्रामुख्याने भारतात वयाची 18 ते 21 वर्षे घालवलेली मुलं/मुली इथे येतात. त्यांना किती आणि कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? भारतात असणाऱ्या पालकांचा रोल काय असावा..काय नसावा? त्यांच्याकडे पाहणाऱ्या शालेय मित्र-मैत्रिणींपासून, नातेवाईकांचा दृष्टिकोन बदलतो का? हा बदल त्यांना कसा सलतो? इ..इ..
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.