मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखनवाला ·

Rajesh188 Sun, 11/08/2020 - 10:37
फक्त शहर अस्ताव्यस्त वाढली आहेत नियोजन म्हणाल तर काही नाही. शहरांचे administration एकाच संस्थेच्या हातात नसल्या मुळे सावळा गोंधळ आहे. राज्य सरकार,केंद्र सरकार,bmc, एमएमआरडी , किती तरी संस्था आहेत. एकच अधिकारी नेमून किंवा महापौर ना सर्व अधिकार देवून बर्या पैकी सुधारणा होतील. जबाबदारी फिक्स होईल. बेस्ट ही काही वर्षा पूर्वी देशात अव्वल होती आता तिची अवस्था केविलवाणी झाली आहे. कोणत्याच नवीन सुधारणा,सुविधा, बेस्ट मध्ये केल्या गेल्या नाहीत. बेस्ट साठी वेगळ्या मार्गिका असणे खूप गरजेचं आहे पण तो प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. सीएसटी railway स्टेशन कडे बघून नियोजन कशाला म्हणतात ह्याची प्रचिती येते . किती तरी वर्षा पूर्वी बांधलेले ते रेल्वे स्थानक आज सुद्धा गर्दी सामावून घेण्यास सक्षम आहे. पुढच्या 50 वर्ष ची स्थिती बघून नियोजन करणे भारतीय संस्कृती मध्ये बसत नाही असे म्हणावे लागेल.

बाप्पू Sun, 11/08/2020 - 12:22
लेख आवडला आणि पटला. बाकी या सगळ्या समस्यांची मुळे ही अवाढव्य आणि एक्सपोनेन्शिअली वाढत जाणाऱ्या आपल्या लोकांसंख्येत आहेत. सर्व महानगरे ही वाढत नाहीयेत तर सुजत चाललीयेत.

चौथा कोनाडा Sun, 11/08/2020 - 13:18
जबरदस्त लिहिलंय ! काय ओघ आहे लिखाणाचा, तुमच्या समावेत प्रवास करतोय असं वाटंत राहिलं. इतक्या समस्या असून आपण हे सहन करत कसं जगतोय हाच प्रश्न पडत राहतो, पण उत्तर नसल्यामुळं गप्प रहावं लागतं ! जाड्याभरड्या बाईचा अनुभव थरारक होता, आपण पुरूष आगतिक होत राहतो, स्त्रीया त्यांच्या अचाट धर्याने मार्ग काढत अ॑सतात ! (मी बर्‍याचदा पुण्यात पीएमपीने प्रवास करत असतो, विविध, विचित्र, कधी अपमानास्पद अनुभव येत असतात) तुमच्या लेखनाला सॅल्युट _/\_ लेखनवाला, बहोत खुब !

अतिशय सकस, कसदार लेखन. वास्तव चित्रण, सामान्य माणसाच्या भावना. 'जलील होणं' ला फूटलो. आपण असा अनुभव कधी तरी घेतलेला असल्यामुळे अनुभव थेट भिडला. मिपावर अशाच कसदार लेखनाचा मी भूकेला आहे, मनःपूर्वक आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

Rajesh188 Sun, 11/08/2020 - 10:37
फक्त शहर अस्ताव्यस्त वाढली आहेत नियोजन म्हणाल तर काही नाही. शहरांचे administration एकाच संस्थेच्या हातात नसल्या मुळे सावळा गोंधळ आहे. राज्य सरकार,केंद्र सरकार,bmc, एमएमआरडी , किती तरी संस्था आहेत. एकच अधिकारी नेमून किंवा महापौर ना सर्व अधिकार देवून बर्या पैकी सुधारणा होतील. जबाबदारी फिक्स होईल. बेस्ट ही काही वर्षा पूर्वी देशात अव्वल होती आता तिची अवस्था केविलवाणी झाली आहे. कोणत्याच नवीन सुधारणा,सुविधा, बेस्ट मध्ये केल्या गेल्या नाहीत. बेस्ट साठी वेगळ्या मार्गिका असणे खूप गरजेचं आहे पण तो प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. सीएसटी railway स्टेशन कडे बघून नियोजन कशाला म्हणतात ह्याची प्रचिती येते . किती तरी वर्षा पूर्वी बांधलेले ते रेल्वे स्थानक आज सुद्धा गर्दी सामावून घेण्यास सक्षम आहे. पुढच्या 50 वर्ष ची स्थिती बघून नियोजन करणे भारतीय संस्कृती मध्ये बसत नाही असे म्हणावे लागेल.

बाप्पू Sun, 11/08/2020 - 12:22
लेख आवडला आणि पटला. बाकी या सगळ्या समस्यांची मुळे ही अवाढव्य आणि एक्सपोनेन्शिअली वाढत जाणाऱ्या आपल्या लोकांसंख्येत आहेत. सर्व महानगरे ही वाढत नाहीयेत तर सुजत चाललीयेत.

चौथा कोनाडा Sun, 11/08/2020 - 13:18
जबरदस्त लिहिलंय ! काय ओघ आहे लिखाणाचा, तुमच्या समावेत प्रवास करतोय असं वाटंत राहिलं. इतक्या समस्या असून आपण हे सहन करत कसं जगतोय हाच प्रश्न पडत राहतो, पण उत्तर नसल्यामुळं गप्प रहावं लागतं ! जाड्याभरड्या बाईचा अनुभव थरारक होता, आपण पुरूष आगतिक होत राहतो, स्त्रीया त्यांच्या अचाट धर्याने मार्ग काढत अ॑सतात ! (मी बर्‍याचदा पुण्यात पीएमपीने प्रवास करत असतो, विविध, विचित्र, कधी अपमानास्पद अनुभव येत असतात) तुमच्या लेखनाला सॅल्युट _/\_ लेखनवाला, बहोत खुब !

अतिशय सकस, कसदार लेखन. वास्तव चित्रण, सामान्य माणसाच्या भावना. 'जलील होणं' ला फूटलो. आपण असा अनुभव कधी तरी घेतलेला असल्यामुळे अनुभव थेट भिडला. मिपावर अशाच कसदार लेखनाचा मी भूकेला आहे, मनःपूर्वक आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

एका नातवाची आजी....

Vivekraje ·

Prajakta Sarwade Sat, 10/10/2020 - 13:51
मोठ्या पॅकेजच्या मागे फिरताना या किंमती माणसांना शून्य समजायला लागतो. मेसेज ही खूप मस्त होता article चा.

Prajakta Sarwade Sat, 10/10/2020 - 13:51
मोठ्या पॅकेजच्या मागे फिरताना या किंमती माणसांना शून्य समजायला लागतो. मेसेज ही खूप मस्त होता article चा.
लेखनप्रकार
रोजची रात्री साडेआठची बस. या बसला शक्यतो रोज अप डाऊन करणारे, काही कॉलेजची मुलं अशी नेहमीची गर्दी. मुंबईत नसलो तरी आम्ही बस ने अप डाऊन करताना तसाच लोकलचा फील यायचा आम्हाला. कारण प्रत्येक बस ला वेगळा ग्रुप, वेगळी माणसं त्यामुळे आपली रेग्युलर बस चुकली की एकदम अनोळखी प्रदेशात आल्यासारखं वाटायचं. असंच त्या दिवशी माझी रोजची साडेसातची बस चुकली अन मी साडेआठच्या बस मध्ये बसलो. बस गच्च भरलेली घामाचा कोंदट वास , उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे हवेतही उष्णता जाणवत होती. बस सुटायला थोडावेळ बाकी असताना एक आजी बसमध्ये शिरली, हातात छोटंसं गाठोडं , एक नायलॉनची पिशवी.

स्थलांतर..

Vivekraje ·

चांदणे संदीप Fri, 10/02/2020 - 12:37
कोरोनाच्या परिस्थितीचे चटके ज्यांना सर्वाधिक बसले ते मजूर, कामगार ह्यांच्या वेदना, आक्रोश असाच घुमत राहील वर्षानुवर्षे. सं - दी - प

दादा कोंडके Fri, 10/02/2020 - 18:12
कविता म्हणून छान. पण त्यातले विचार ठिक-ठाक. बाहेरच्यांना विमान आणि देशात दंडुके म्हणजे कै च्या कै. बरं मारले दंडूके तर मुळुमुळु रडत काय बसलात? पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला असं वाटलं तर त्याच वेळी प्रतिकार का नै केला? या असल्या पुळचट लोकांमुळेच मुठभर विंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. एक विशिष्ठ धर्मिय लोक्स डॉक्टर आणि पोलिसांवर कोविड योद्ध्यांवर धावून येताना, बाकीच्यांनी दंडुके सहन केले पण हुं की चुं केलं नै म्हणून पोष्टी फिरत होत्या.

चांदणे संदीप Fri, 10/02/2020 - 12:37
कोरोनाच्या परिस्थितीचे चटके ज्यांना सर्वाधिक बसले ते मजूर, कामगार ह्यांच्या वेदना, आक्रोश असाच घुमत राहील वर्षानुवर्षे. सं - दी - प

दादा कोंडके Fri, 10/02/2020 - 18:12
कविता म्हणून छान. पण त्यातले विचार ठिक-ठाक. बाहेरच्यांना विमान आणि देशात दंडुके म्हणजे कै च्या कै. बरं मारले दंडूके तर मुळुमुळु रडत काय बसलात? पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला असं वाटलं तर त्याच वेळी प्रतिकार का नै केला? या असल्या पुळचट लोकांमुळेच मुठभर विंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. एक विशिष्ठ धर्मिय लोक्स डॉक्टर आणि पोलिसांवर कोविड योद्ध्यांवर धावून येताना, बाकीच्यांनी दंडुके सहन केले पण हुं की चुं केलं नै म्हणून पोष्टी फिरत होत्या.
भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव.. शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव.. रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं.. मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं.. थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल.. माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल.. तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला.. उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला.. घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती.. आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती.. जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते.. स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हत

जाप करा हो !

डॅनी ओशन ·

आत्मविश्वास वाढवणारं भाषण

लेखनवाला ·

शा वि कु Mon, 09/21/2020 - 10:41
कल्पना खूपच भारी आहे कथेमागची. सर्व बंध तोडून जगा सांगणाऱ्या व्यक्तीनेच बंधात अडकून आत्महत्या केली, तर त्या त्याच्या चाहत्यांच्या मनात काय विचार येणार ?

शा वि कु Mon, 09/21/2020 - 10:41
कल्पना खूपच भारी आहे कथेमागची. सर्व बंध तोडून जगा सांगणाऱ्या व्यक्तीनेच बंधात अडकून आत्महत्या केली, तर त्या त्याच्या चाहत्यांच्या मनात काय विचार येणार ?
लेखनप्रकार
“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..

सुंदर महाराज

लेखनवाला ·

गामा पैलवान Tue, 08/04/2020 - 17:21
लेखनवाला, तुमची व्यथा पोहोचली. तुम्ही म्हणता की :
अंधश्रदधा निर्मूलन कायदा वैगेरे सगळा भंपकपणा असतो, इथं कायदा वैगेरे तोडला जातोय असं कुणालाही वाटत नाहीय. नासा मंगळावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असताना आपण माणसाला ‘माणूस’ म्हणून तयार करण्यातच वेळ घालवतो हे बघून वाईट वाटत.
कायद्याचं असंय की तो सरकारी खाक्या आहे. त्याला लोकांच्या समस्या समजंत नाहीत. लोकं अडलीनाडली आहेत, निराश आहेत. त्यांना आधार कोण देणार? लाचखोर अधिकारी? की भ्रष्ट लोकप्रतिनिधी? लोकांना सुंदरबाबा आधार देतो. मग कायद्याला कशाला विचारायचं? तसंही पाहता लोकांना कायदा ही पाळण्यापेक्षा मोडण्याची गोष्ट जास्त वेळा दिसते. कायद्याची ताकद तो राबवणाऱ्याच्या नैतिक पातळीइतकीच असते. कायदा राबवणारे हातंच जर अनैतिक घाणीनं बरबटलेले असतील तर कोण कायद्याला भिणार? आ.न., -गा.पै.

चौथा कोनाडा Tue, 08/04/2020 - 17:27
रोचक कहाणी, सामान्य लोकांना असल्या सायकॉलॉजिस्टची गरज असल्यानं अश्या बाबांकडे तुडुंब गर्दी असणारच ! बाबा फार मोठं लफडं करत नाहीत तो पर्यंत ते सेफ आहेत ! हे वाचताना अनिल अवचट यांचे धार्मिक हे पुस्तक आठवले ! लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर !

Rajesh188 Tue, 08/04/2020 - 18:46
अशा ठिकाणी केली जाणारी वातावरण निर्मिती चे योग्य वर्णन केले आहे. बाहेरून आलेला व्यक्ती हे वातावरण बघूनच भारावून जातो. आपण फसले जात आहोत हे त्यांना जाणवत नाही. किंवा प्रतेक बाबा फसवतच असतो असे पण नाही. नक्की का लोक अशी वागतात ह्याचे उत्तर अजुन तरी स्पष्ट नाही

कंजूस Tue, 08/04/2020 - 21:26
बाबा सांगतो ते त्यांना पटतय, आर्थिक भरभराट होतेय, कटकटी मोडतात, मग आम्ही का बरं त्यात कोलदांडा घालावा? बाकी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय आहे? कलमं काय आहेत?

सनईचौघडा Tue, 08/04/2020 - 22:21
हे असं केल्याने नोकरी ची गरज नाही मागे मिपावर याविषयी चर्चा झाली होती. सगळ्यात आरामात मस्त पैसे कमवुन देणारा चांगला बिझिनेस आहे हा असं आमचे मुवि (अ.भा. मध्य. डोंबी. चे संस्थनिक) म्हणात होते. सध्या त्यांचा मिपावावर कमी झालाय तेव्हा बघा बरं आमचे मुविच असे अवतार घेवुन नाही ना प्रकट झालेत ते.

Prajakta२१ Tue, 08/04/2020 - 23:08
पुण्यात पण एक बाई आहेत अशा महादेव भक्त आहेत त्यांची प्रश्नांसाठी मदत घेण्यापूर्वी जर घरात दत्तगुरु ,स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते (नाहीतर त्यांना घरातला प्रॉब्लेम दिसत नाही )आणि काही नसेल तर समस्येवर उपाय सूचवतात

In reply to by Prajakta२१

चौथा कोनाडा Wed, 08/05/2020 - 13:39
जर घरात दत्तगुरु , स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते हे सगळे त्यंन्च्या विरोधी पक्षातले असणार ! सर्व देवः नमसकारां, केशवं प्रति गच्छती !

गामा पैलवान Tue, 08/04/2020 - 17:21
लेखनवाला, तुमची व्यथा पोहोचली. तुम्ही म्हणता की :
अंधश्रदधा निर्मूलन कायदा वैगेरे सगळा भंपकपणा असतो, इथं कायदा वैगेरे तोडला जातोय असं कुणालाही वाटत नाहीय. नासा मंगळावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असताना आपण माणसाला ‘माणूस’ म्हणून तयार करण्यातच वेळ घालवतो हे बघून वाईट वाटत.
कायद्याचं असंय की तो सरकारी खाक्या आहे. त्याला लोकांच्या समस्या समजंत नाहीत. लोकं अडलीनाडली आहेत, निराश आहेत. त्यांना आधार कोण देणार? लाचखोर अधिकारी? की भ्रष्ट लोकप्रतिनिधी? लोकांना सुंदरबाबा आधार देतो. मग कायद्याला कशाला विचारायचं? तसंही पाहता लोकांना कायदा ही पाळण्यापेक्षा मोडण्याची गोष्ट जास्त वेळा दिसते. कायद्याची ताकद तो राबवणाऱ्याच्या नैतिक पातळीइतकीच असते. कायदा राबवणारे हातंच जर अनैतिक घाणीनं बरबटलेले असतील तर कोण कायद्याला भिणार? आ.न., -गा.पै.

चौथा कोनाडा Tue, 08/04/2020 - 17:27
रोचक कहाणी, सामान्य लोकांना असल्या सायकॉलॉजिस्टची गरज असल्यानं अश्या बाबांकडे तुडुंब गर्दी असणारच ! बाबा फार मोठं लफडं करत नाहीत तो पर्यंत ते सेफ आहेत ! हे वाचताना अनिल अवचट यांचे धार्मिक हे पुस्तक आठवले ! लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर !

Rajesh188 Tue, 08/04/2020 - 18:46
अशा ठिकाणी केली जाणारी वातावरण निर्मिती चे योग्य वर्णन केले आहे. बाहेरून आलेला व्यक्ती हे वातावरण बघूनच भारावून जातो. आपण फसले जात आहोत हे त्यांना जाणवत नाही. किंवा प्रतेक बाबा फसवतच असतो असे पण नाही. नक्की का लोक अशी वागतात ह्याचे उत्तर अजुन तरी स्पष्ट नाही

कंजूस Tue, 08/04/2020 - 21:26
बाबा सांगतो ते त्यांना पटतय, आर्थिक भरभराट होतेय, कटकटी मोडतात, मग आम्ही का बरं त्यात कोलदांडा घालावा? बाकी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय आहे? कलमं काय आहेत?

सनईचौघडा Tue, 08/04/2020 - 22:21
हे असं केल्याने नोकरी ची गरज नाही मागे मिपावर याविषयी चर्चा झाली होती. सगळ्यात आरामात मस्त पैसे कमवुन देणारा चांगला बिझिनेस आहे हा असं आमचे मुवि (अ.भा. मध्य. डोंबी. चे संस्थनिक) म्हणात होते. सध्या त्यांचा मिपावावर कमी झालाय तेव्हा बघा बरं आमचे मुविच असे अवतार घेवुन नाही ना प्रकट झालेत ते.

Prajakta२१ Tue, 08/04/2020 - 23:08
पुण्यात पण एक बाई आहेत अशा महादेव भक्त आहेत त्यांची प्रश्नांसाठी मदत घेण्यापूर्वी जर घरात दत्तगुरु ,स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते (नाहीतर त्यांना घरातला प्रॉब्लेम दिसत नाही )आणि काही नसेल तर समस्येवर उपाय सूचवतात

In reply to by Prajakta२१

चौथा कोनाडा Wed, 08/05/2020 - 13:39
जर घरात दत्तगुरु , स्वामी समर्थ यांचे काही असेल तर ते बंद करावे लागते हे सगळे त्यंन्च्या विरोधी पक्षातले असणार ! सर्व देवः नमसकारां, केशवं प्रति गच्छती !
लेखनविषय:
********************** गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो…. सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन अख्खं मुंबई शहर फिरणारे पण मग संसारासाठी रोजगार आवश्यक, त्यामुळे जशी सूर्याची पाठ फिरली की भगवी लुंगी नेसत घरात प्रवेश करत आपल्या कामाला लागतात.

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

किसन शिंदे ·

Gk गुरुवार, 07/23/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील गुरुवार, 07/23/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 गुरुवार, 07/23/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/23/2020 - 18:58
मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 गुरुवार, 07/23/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 गुरुवार, 07/23/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे गुरुवार, 07/23/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/23/2020 - 20:08
डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by कपिलमुनी

करोना जर रम घेऊन निष्प्रभ झाला असता तर, असा नुसता विचार मनात आला. बाकी, बहाने वालोंंची लॉटरी लागली असती :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/23/2020 - 23:01
सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/23/2020 - 23:10
आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 Fri, 07/24/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

मराठी कथालेखक Mon, 07/27/2020 - 16:01
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Wed, 07/29/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice गुरुवार, 07/30/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Fri, 07/31/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Fri, 07/31/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Sat, 08/01/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Sat, 08/01/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Sat, 08/01/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Sat, 08/01/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Mon, 08/03/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Mon, 08/03/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Mon, 08/03/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Mon, 08/03/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ Tue, 07/28/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव गुरुवार, 07/23/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 गुरुवार, 07/23/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू गुरुवार, 07/23/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk Fri, 07/24/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 Fri, 07/24/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस Fri, 07/24/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद Sun, 07/26/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार Sun, 07/26/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 Sun, 07/26/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा Sun, 07/26/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे Sun, 07/26/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे Sun, 07/26/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/29/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?

Gk गुरुवार, 07/23/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील गुरुवार, 07/23/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 गुरुवार, 07/23/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/23/2020 - 18:58
मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 गुरुवार, 07/23/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 गुरुवार, 07/23/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे गुरुवार, 07/23/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/23/2020 - 20:08
डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by कपिलमुनी

करोना जर रम घेऊन निष्प्रभ झाला असता तर, असा नुसता विचार मनात आला. बाकी, बहाने वालोंंची लॉटरी लागली असती :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/23/2020 - 23:01
सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/23/2020 - 23:10
आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 Fri, 07/24/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Fri, 07/24/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

मराठी कथालेखक Mon, 07/27/2020 - 16:01
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Wed, 07/29/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice गुरुवार, 07/30/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Fri, 07/31/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Fri, 07/31/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Sat, 08/01/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Sat, 08/01/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Sat, 08/01/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Sat, 08/01/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Mon, 08/03/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Mon, 08/03/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे Mon, 08/03/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice Mon, 08/03/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ Tue, 07/28/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे Tue, 07/28/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव गुरुवार, 07/23/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 गुरुवार, 07/23/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू गुरुवार, 07/23/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk Fri, 07/24/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 Fri, 07/24/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस Fri, 07/24/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद Sun, 07/26/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार Sun, 07/26/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 Sun, 07/26/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा Sun, 07/26/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे Sun, 07/26/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे Sun, 07/26/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Mon, 07/27/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 07/29/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?
लेखनविषय:
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.

हिजडा आणि क्रमवार निरीक्षणं

लेखनवाला ·

nutanm Tue, 07/07/2020 - 16:34
असाच एक लेख व पुस्तक वाचले होते. त्यांना तॄतीयपंथी किंवा किन्नर म्हणायचे , असा उल्लेख होता, मला किन्नर शब्द आवडला.देवादिकांच्या पुराणकथांत यक्ष , किन्नर उल्लेख आहेत.हिजडा अवहेलनात्मक आहे.ते पुस्तक वाचून खूपच वाईट वाटले पण हेच आम्ही काॅलेजला जाताना किंवा नविन नोकरीत लहान, तरूण असताना घाबरवणे त्रास देणे हे सुध्दा पैशासाठी करायचे, आणि आमचीही बिनपैशांची स्थिती होती आठवले.फक्त आईवडिल जेमतेम शिक्षण, खाणे करायचे. किन्ररांची परिस्थिती वाईट आहेच, शिक्षण, नोकरीच्या संधी नाहीत, चांगले राहणीमान अपवाद गाळता नाही. तशीच स्थिती आपल्या शेतीप्रधान समाजात पूर्वी महत्व असलेले कडकलक्ष्मी,वासुदेव, देवीचा पेटारा घेऊन फिरणारे इत्यादींची आहे. आता कमी प्रमाणात का होईना शिकतात, नोकरी करतात. त्या सर्वांबद्दल खूप खूप सह अनुभूती व जमेल तसे थोडेफार पैसे देणे, (आयतोबे होतील अस विचार न करणे) कारण दुसरे काय करणार? कारण कधी कधी ती माणसे पण सहानुभूतीने विचारपूस केल्यास बाई माणूस म्हणून अंगचटीला येण्याच अनुभव.

लेखनात नवनवीन विषय आहेत, उत्तम लिहित आहात. लेखनात विनाकारण काही भाग फार मोठा बोल्ड करु नका असे सुचवतो. लेखन वेगळं आणि उत्तम आहे, वाचत आहे. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 07/21/2020 - 19:30
एका वेगळ्या विषयावर छान लिहिलं आहे. या लोकांबद्दल पूर्वी घृणा वाटत असे परंतु डॉक्टर झाल्यावर वस्तुस्थिती समजल्यामुळे त्यांची दया येते. लिंग हा शरीराचा केवळ १ % भाग असतो. सामाजिक संकेतांपासून ती व्यक्ती केवळ १ % वेगळी असल्यामुळे सारे आयुष्य उन्हात काढावे लागते हा विचारच भयानक आहे. एकंदर दुसऱ्या व्यक्तीच्या भाव भावनांचा विचार करण्यासाठी समाजाला वेळच नाही हि वस्तुस्थिती दयनीय आहे

चौथा कोनाडा Tue, 07/21/2020 - 20:45
वेगळा विषय, मस्त अभ्यासपूर्ण लिहिलंय ! मागे एक डॉक्यूमेंटरी पहिली होती एका तृतीयपंथी माणसावरची, पुरुषदेह वयाच्या ६३ व्या वर्षापर्यंत समाजाच्या दबावा विरुद्ध सहन करत राहिला, आणि लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करायचे ठरवले, थायलंडमध्ये. चार पाच वर्षे अनेक चाचण्या आणि परवानग्या पार करत थायलंडमध्ये पोहोचला आणि दोन वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने लिंग बदल केला ! त्याचा मानसिक वेध घेणारी आणि पु-लिंग ते स्त्री-लिंग हा शारीरिक प्रवास टिपणारी डॉक्यू. हादरलो होतो, आणि अंतर्मुखही झालो होतो ! लेखनवाला _/\_

Nitin Palkar Tue, 07/21/2020 - 21:18
वेगळाच विषय .... विचार करायला लावणारं लेखन. स्कूटरने ऑफिसला जाताना एका सिग्नलला हमखास काही तृतीय पंथीय भिक मागताना दिसत. कोणत्यही भिकाऱ्याला भिक न घालणारा मी यांना मात्र एखाद दुसरं नाणं देत असे. सर्व साधारणपणे या लोकांना समाजात कोणीही काम देत नाही असं वाटतं....

nutanm Tue, 07/07/2020 - 16:34
असाच एक लेख व पुस्तक वाचले होते. त्यांना तॄतीयपंथी किंवा किन्नर म्हणायचे , असा उल्लेख होता, मला किन्नर शब्द आवडला.देवादिकांच्या पुराणकथांत यक्ष , किन्नर उल्लेख आहेत.हिजडा अवहेलनात्मक आहे.ते पुस्तक वाचून खूपच वाईट वाटले पण हेच आम्ही काॅलेजला जाताना किंवा नविन नोकरीत लहान, तरूण असताना घाबरवणे त्रास देणे हे सुध्दा पैशासाठी करायचे, आणि आमचीही बिनपैशांची स्थिती होती आठवले.फक्त आईवडिल जेमतेम शिक्षण, खाणे करायचे. किन्ररांची परिस्थिती वाईट आहेच, शिक्षण, नोकरीच्या संधी नाहीत, चांगले राहणीमान अपवाद गाळता नाही. तशीच स्थिती आपल्या शेतीप्रधान समाजात पूर्वी महत्व असलेले कडकलक्ष्मी,वासुदेव, देवीचा पेटारा घेऊन फिरणारे इत्यादींची आहे. आता कमी प्रमाणात का होईना शिकतात, नोकरी करतात. त्या सर्वांबद्दल खूप खूप सह अनुभूती व जमेल तसे थोडेफार पैसे देणे, (आयतोबे होतील अस विचार न करणे) कारण दुसरे काय करणार? कारण कधी कधी ती माणसे पण सहानुभूतीने विचारपूस केल्यास बाई माणूस म्हणून अंगचटीला येण्याच अनुभव.

लेखनात नवनवीन विषय आहेत, उत्तम लिहित आहात. लेखनात विनाकारण काही भाग फार मोठा बोल्ड करु नका असे सुचवतो. लेखन वेगळं आणि उत्तम आहे, वाचत आहे. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 07/21/2020 - 19:30
एका वेगळ्या विषयावर छान लिहिलं आहे. या लोकांबद्दल पूर्वी घृणा वाटत असे परंतु डॉक्टर झाल्यावर वस्तुस्थिती समजल्यामुळे त्यांची दया येते. लिंग हा शरीराचा केवळ १ % भाग असतो. सामाजिक संकेतांपासून ती व्यक्ती केवळ १ % वेगळी असल्यामुळे सारे आयुष्य उन्हात काढावे लागते हा विचारच भयानक आहे. एकंदर दुसऱ्या व्यक्तीच्या भाव भावनांचा विचार करण्यासाठी समाजाला वेळच नाही हि वस्तुस्थिती दयनीय आहे

चौथा कोनाडा Tue, 07/21/2020 - 20:45
वेगळा विषय, मस्त अभ्यासपूर्ण लिहिलंय ! मागे एक डॉक्यूमेंटरी पहिली होती एका तृतीयपंथी माणसावरची, पुरुषदेह वयाच्या ६३ व्या वर्षापर्यंत समाजाच्या दबावा विरुद्ध सहन करत राहिला, आणि लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करायचे ठरवले, थायलंडमध्ये. चार पाच वर्षे अनेक चाचण्या आणि परवानग्या पार करत थायलंडमध्ये पोहोचला आणि दोन वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने लिंग बदल केला ! त्याचा मानसिक वेध घेणारी आणि पु-लिंग ते स्त्री-लिंग हा शारीरिक प्रवास टिपणारी डॉक्यू. हादरलो होतो, आणि अंतर्मुखही झालो होतो ! लेखनवाला _/\_

Nitin Palkar Tue, 07/21/2020 - 21:18
वेगळाच विषय .... विचार करायला लावणारं लेखन. स्कूटरने ऑफिसला जाताना एका सिग्नलला हमखास काही तृतीय पंथीय भिक मागताना दिसत. कोणत्यही भिकाऱ्याला भिक न घालणारा मी यांना मात्र एखाद दुसरं नाणं देत असे. सर्व साधारणपणे या लोकांना समाजात कोणीही काम देत नाही असं वाटतं....
लेखनविषय:
लेखनप्रकार

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक एक : कचरेवाला

रोज सकाळ व्हायची, तो कामाला जायला निघायचा, मेन रस्त्याअगोदर तिथं एक हनुमानाचं छोटसं मंदिर होतं आणि बरोबर त्यांच्याअगदी समोर एक भलमोठं गणपतीचं मंदिर दोन्हीकडे अनुक्रमे शनिवार आणि मंगळवारी गर्दी असायची, त्यांच्यापुढे सुरु व्हायचा रेल्वेस्टेशनला जाणारा रस्ता आणि बसस्टॉप, समोर येणारी बस पकडण्यासाठी बसस्टॉपच्या अगोदरच त्या हनुमान मंदिरापाशी लोक जमा होतं, तिथं तो ही यायचा, जर तिथं बस भेटली तर पकडायची नाहीतर सरळ चालत रेल्वेस्टेशन गाठायचं, त्यासाठी अर्धा तास लागायचा.

लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस

किसन शिंदे ·

देवा, वेबसिरीज वेळेअभावी म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा कधीच झेपल्या नाहीत आणि तिकडे फिरकलोही नाही. आता मिपाकर म्हणू तुम्ही दी रॉयल मिंट म्हणून उल्लेख केला ते चाळतो. आपल्याकडूनच अशा विविध गोष्टीची माहिती होते आभार. आम्ही आपले रामायण महाभारतवाले. उत्तर रामायण लैच कंटाळवाने सुरु आहे तरी पाहतोय. लॉकडाऊन अगोदर कडकपणे राबवले गेले असते तर वगैरे हे जर तर काहीही उपयोगाचे वाटत नाही. आता यापुढे सामोरं जायचं त्याची तयारी कितपत झाली आहे. ऑरेंज, ग्रीन,रेड झोनमधील परिस्थिती पाहून लॉकडावून शिथील-कडक असेल. नसेल पण येणार्‍या काळात आपल्याला काळजीने वागावे लागेल. शिस्त पाळावी लागेल. लोक हजारोने मेसेजेस फॉरवर्ड करतात घरी राहा बाहेर पडू नका यातले वीसेक टक्के तरी लोक विनाकारण बोंबलतच असतात असे वाटते. आपण बसलोय लस कधी येईल त्याची वाट पाहात. (कपाळ ठोकणारी स्मायली) अरे लेकहो आपल्याकडे टीव्हीवर कोरोनाचे एक्स्पर्ट हे स्टारकलाकार असतात. जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या रँक खालीवर झाले की चुकचुक करणारे आपण. कोणत्या खेळाडूला किती रकमेच्या बोलीत आयपीएलमधे घेतलं त्यावर चिंतन मनन करणारे आपण आत्तापर्यंत कोरोनावर लस यायला पाहिजे म्हणतो आपण अरे तिकडे संशोधनाच्या काय सोयी आहेत, किती वेतनावर ते काम चालतं. किती मूलभूत संशोधनाची केंद्रे आहेत ? किती वित्त पुरवठा होतो यावर काहीच काम नसतं. परळ येथील हाफ़किनच एक नाव ऐकलेलं मी जी विंचू, सर्पदंश यावर आणि काही गोष्टींवर लस तयार करत असते अशा अनेक संस्था असतील पण त्यावर त्या सारख्या विविध उच्च दर्जांच्या संस्थांचं काम मोठं व्हायला पाहिजे. भविष्यात अशी अनेक संकटे येतील आणि अशाच कोणत्या तरी साथीने जगाला गुंडाळलेले असेल असे वाटते. जाऊ द्या... तान तरी कशाकशाचा घ्यावा. देवा एखादा चांगला सिनेमा सुचवा. अडकले सुटले वगैरे. मनाचं समाधान. दुसरं काय. -दिलीप बिरुटे

चांदणे संदीप Fri, 05/01/2020 - 17:02
पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक कॅरॅक्टरच्या इन्ट्रोडक्शनने इतके बोर मारले की पुढचा एपिसोडपण न पाहता मी सिरीज डिलीट मारली होती. आता परत बघावी म्हणतोय. सं - दी - प

देवा, वेबसिरीज वेळेअभावी म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा कधीच झेपल्या नाहीत आणि तिकडे फिरकलोही नाही. आता मिपाकर म्हणू तुम्ही दी रॉयल मिंट म्हणून उल्लेख केला ते चाळतो. आपल्याकडूनच अशा विविध गोष्टीची माहिती होते आभार. आम्ही आपले रामायण महाभारतवाले. उत्तर रामायण लैच कंटाळवाने सुरु आहे तरी पाहतोय. लॉकडाऊन अगोदर कडकपणे राबवले गेले असते तर वगैरे हे जर तर काहीही उपयोगाचे वाटत नाही. आता यापुढे सामोरं जायचं त्याची तयारी कितपत झाली आहे. ऑरेंज, ग्रीन,रेड झोनमधील परिस्थिती पाहून लॉकडावून शिथील-कडक असेल. नसेल पण येणार्‍या काळात आपल्याला काळजीने वागावे लागेल. शिस्त पाळावी लागेल. लोक हजारोने मेसेजेस फॉरवर्ड करतात घरी राहा बाहेर पडू नका यातले वीसेक टक्के तरी लोक विनाकारण बोंबलतच असतात असे वाटते. आपण बसलोय लस कधी येईल त्याची वाट पाहात. (कपाळ ठोकणारी स्मायली) अरे लेकहो आपल्याकडे टीव्हीवर कोरोनाचे एक्स्पर्ट हे स्टारकलाकार असतात. जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या रँक खालीवर झाले की चुकचुक करणारे आपण. कोणत्या खेळाडूला किती रकमेच्या बोलीत आयपीएलमधे घेतलं त्यावर चिंतन मनन करणारे आपण आत्तापर्यंत कोरोनावर लस यायला पाहिजे म्हणतो आपण अरे तिकडे संशोधनाच्या काय सोयी आहेत, किती वेतनावर ते काम चालतं. किती मूलभूत संशोधनाची केंद्रे आहेत ? किती वित्त पुरवठा होतो यावर काहीच काम नसतं. परळ येथील हाफ़किनच एक नाव ऐकलेलं मी जी विंचू, सर्पदंश यावर आणि काही गोष्टींवर लस तयार करत असते अशा अनेक संस्था असतील पण त्यावर त्या सारख्या विविध उच्च दर्जांच्या संस्थांचं काम मोठं व्हायला पाहिजे. भविष्यात अशी अनेक संकटे येतील आणि अशाच कोणत्या तरी साथीने जगाला गुंडाळलेले असेल असे वाटते. जाऊ द्या... तान तरी कशाकशाचा घ्यावा. देवा एखादा चांगला सिनेमा सुचवा. अडकले सुटले वगैरे. मनाचं समाधान. दुसरं काय. -दिलीप बिरुटे

चांदणे संदीप Fri, 05/01/2020 - 17:02
पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक कॅरॅक्टरच्या इन्ट्रोडक्शनने इतके बोर मारले की पुढचा एपिसोडपण न पाहता मी सिरीज डिलीट मारली होती. आता परत बघावी म्हणतोय. सं - दी - प
लेखनविषय:
२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.

माझी आजी

ऋतु हिरवा ·

चौथा कोनाडा Sat, 04/18/2020 - 13:21
वाह, अतिशय ह्रुद्य व्यक्तिचित्रण ! माझ्या आजीची आठवण झाली. ७१-७२ च्या दुष्काळी वेळे छोट्या-छोट्या गोष्टींअध्ये काटकसर करून संसार रेटला तिने. त्या पिढीतल्या स्त्रीया होत्याच तशा कष्टाळू !

Sanjay Uwach Mon, 04/20/2020 - 13:19
आपण आजीच वर्णन इतक सुंदर केले आहे की कुणालाही आपल्या मायाळू आजीची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. आपली निरक्षण शक्ती खूपच चांगली आहे. मी पण अशाच भरलेल्या परीवरात वाढलो, त्या मुळे कदाचित हा लेख वाचल्यावर मला जुन्या भावविश्वात घेऊन गेला. संध्याकाळी बाबा आपल्याला रागवणार असे वाटले की आम्ही आजीच्या पदरात लपून बसत असत. घरगुती अनेक औषदे तीला माहीत असायची. दोन बहिणीच्या मध्ये भांडण झाली की त्यांच्या मध्ये ती झोपायची. खूप सुंदर वर्णन.

ऋतु हिरवा Tue, 04/21/2020 - 18:38
आपण माझा लेख वाचलात व प्रतिक्रिया दिल्यात त्यासाठी मनापासून धन्यवाद! सुचानंचेही स्वागत आहे

चांदणे संदीप Tue, 04/21/2020 - 18:51
आजीचे व्यक्तिचित्रण आवडले. अशी माणंस जातातच का मुळी असा मला नेहमीच प्रश्न पडत आलेला आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

ऋतु हिरवा Wed, 04/22/2020 - 17:08
आपली माणसे नेहमीच आपल्या जवळ असावीत असे आपल्याला वाटते, पण इथे आलेल्या प्रत्येकाला कधी न कधी तरी जायचेच असते. मी लेखात म्हटल्याप्रमाणे संस्कार रुपात ती आपल्या आठवणीत राहतात.

In reply to by गामा पैलवान

चांदणे संदीप Tue, 05/26/2020 - 09:40
खरंय तुमच. विंदा म्हणतात तसे,
देणार्‍याने देत जावे; घेणार्‍याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे !
असं केलं तरंच सर्वांना असह्य वाटणारं हे जीवन, काहीजणांना सुसह्य होऊ शकेल. धन्यवाद! सं - दी - प

चलत मुसाफिर Wed, 04/22/2020 - 14:17
लेख अतिशय आवडला. अशा कुटुंबसमर्पित व्यक्तींची शब्दचित्रे प्रेमाने व तपशीलवार लिहून ठेवणे व ती निदान सर्व आप्तेष्टांपर्यंत तरी पोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली.

वामन देशमुख Wed, 04/22/2020 - 16:20
एकूण शब्दचित्र आवडलं. आजीचं व्यक्तिमत्व बरंचसं डोळयांपुढे उभं राहिलं. तथापि, लिखाणाच्या मांडणीत सुधारणा करण्यास नक्कीच वाव आहे. म्हणजे, हा लेख दुसऱ्या एका व्यक्तिचित्राच्या नोट्स काढल्या आहेत असं वाटतं.

ऋतु हिरवा Wed, 04/22/2020 - 17:10
दुसर्या व्यक्तिचित्राच्या या नोट्स नक्कीच नाहीत. आजी जशी माझ्या आठवणीत आहे, तसे मांडले आहे. मांडणीत नेमकी काय सुधारणा हवी आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे. नक्कीच अमलात आणीन.

मन्या ऽ Tue, 05/05/2020 - 00:16
माझ्या आजीच्या आठवणीने कधी डोळे पाणावले कळालंच नाही.. तुमच्या आजीबद्दल वाचताना मला माझ्या आजीसोबत परत एकदा जगता आलं.. मनापासुन धन्यवाद! :)

चौथा कोनाडा Sat, 04/18/2020 - 13:21
वाह, अतिशय ह्रुद्य व्यक्तिचित्रण ! माझ्या आजीची आठवण झाली. ७१-७२ च्या दुष्काळी वेळे छोट्या-छोट्या गोष्टींअध्ये काटकसर करून संसार रेटला तिने. त्या पिढीतल्या स्त्रीया होत्याच तशा कष्टाळू !

Sanjay Uwach Mon, 04/20/2020 - 13:19
आपण आजीच वर्णन इतक सुंदर केले आहे की कुणालाही आपल्या मायाळू आजीची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. आपली निरक्षण शक्ती खूपच चांगली आहे. मी पण अशाच भरलेल्या परीवरात वाढलो, त्या मुळे कदाचित हा लेख वाचल्यावर मला जुन्या भावविश्वात घेऊन गेला. संध्याकाळी बाबा आपल्याला रागवणार असे वाटले की आम्ही आजीच्या पदरात लपून बसत असत. घरगुती अनेक औषदे तीला माहीत असायची. दोन बहिणीच्या मध्ये भांडण झाली की त्यांच्या मध्ये ती झोपायची. खूप सुंदर वर्णन.

ऋतु हिरवा Tue, 04/21/2020 - 18:38
आपण माझा लेख वाचलात व प्रतिक्रिया दिल्यात त्यासाठी मनापासून धन्यवाद! सुचानंचेही स्वागत आहे

चांदणे संदीप Tue, 04/21/2020 - 18:51
आजीचे व्यक्तिचित्रण आवडले. अशी माणंस जातातच का मुळी असा मला नेहमीच प्रश्न पडत आलेला आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

ऋतु हिरवा Wed, 04/22/2020 - 17:08
आपली माणसे नेहमीच आपल्या जवळ असावीत असे आपल्याला वाटते, पण इथे आलेल्या प्रत्येकाला कधी न कधी तरी जायचेच असते. मी लेखात म्हटल्याप्रमाणे संस्कार रुपात ती आपल्या आठवणीत राहतात.

In reply to by गामा पैलवान

चांदणे संदीप Tue, 05/26/2020 - 09:40
खरंय तुमच. विंदा म्हणतात तसे,
देणार्‍याने देत जावे; घेणार्‍याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे !
असं केलं तरंच सर्वांना असह्य वाटणारं हे जीवन, काहीजणांना सुसह्य होऊ शकेल. धन्यवाद! सं - दी - प

चलत मुसाफिर Wed, 04/22/2020 - 14:17
लेख अतिशय आवडला. अशा कुटुंबसमर्पित व्यक्तींची शब्दचित्रे प्रेमाने व तपशीलवार लिहून ठेवणे व ती निदान सर्व आप्तेष्टांपर्यंत तरी पोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली.

वामन देशमुख Wed, 04/22/2020 - 16:20
एकूण शब्दचित्र आवडलं. आजीचं व्यक्तिमत्व बरंचसं डोळयांपुढे उभं राहिलं. तथापि, लिखाणाच्या मांडणीत सुधारणा करण्यास नक्कीच वाव आहे. म्हणजे, हा लेख दुसऱ्या एका व्यक्तिचित्राच्या नोट्स काढल्या आहेत असं वाटतं.

ऋतु हिरवा Wed, 04/22/2020 - 17:10
दुसर्या व्यक्तिचित्राच्या या नोट्स नक्कीच नाहीत. आजी जशी माझ्या आठवणीत आहे, तसे मांडले आहे. मांडणीत नेमकी काय सुधारणा हवी आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे. नक्कीच अमलात आणीन.

मन्या ऽ Tue, 05/05/2020 - 00:16
माझ्या आजीच्या आठवणीने कधी डोळे पाणावले कळालंच नाही.. तुमच्या आजीबद्दल वाचताना मला माझ्या आजीसोबत परत एकदा जगता आलं.. मनापासुन धन्यवाद! :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी आजी....आईची आई ....कमलाबाई नारायण हरिश्चंद्रकर! उंच शेलाटा बांधा! नऊवारी साडी, लख्ख गोरी आणि घारे डोळे, मध्यम.....थोडे काळे, थोडे पांढरे अशा केसांचा बेताचा अंबाडा! लाल मोठ्ठे कुंकू लावलेले मी तिला क्वचितच पाहिले. आमच्या लहानपणीच आजोबा वारले त्यामुळे कुंकू न लावलेला तिचा चेहरा अधिकच गोरा दिसायचा. ती भायखळ्याला राहायची. लहानपणी मी तिथे जात असे. आजोबा वारल्यानंतर ती डोंबिवलीला मामाकडे राहायला आली. आम्ही लहान असताना ती आमच्याकडे डोंबिवलीला यायची. बरोबर एक पिशवी...त्यात तिचे कपडे, औषधे इत्यादी सामान असायचे. ती सतत उद्योगात असायची. रिकामे बसणे, आराम करणे तिच्या स्वभावात नव्हते.