मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

पराग१२२६३ ·

सर टोबी Sun, 12/17/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ Sun, 12/17/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो Sun, 12/17/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा Mon, 12/18/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

विअर्ड विक्स Mon, 12/18/2023 - 17:49
दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस Mon, 12/18/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.

सर टोबी Sun, 12/17/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ Sun, 12/17/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो Sun, 12/17/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा Mon, 12/18/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

विअर्ड विक्स Mon, 12/18/2023 - 17:49
दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस Mon, 12/18/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

किसन शिंदे ·

धर्मराजमुटके Wed, 10/18/2023 - 21:07
बाकी सगळं ठीक पण बाईक चालवताना कानात हेडफोन घालून कमी असो वा जास्त आवाजात गाणी ऐकू नका ही मनापासून विनंती. लेखावर विरजण टाकणारा प्रतिसाद दिल्याबद्द्ल क्षमस्व !

तुषार काळभोर Wed, 10/18/2023 - 21:13
लेखकाचे नाव तीन चार वेळा वाचून पुन्हा पुन्हा खात्री केली की नाव चुकीचं तर वाचलं नाही ना! आमिर खानसारखं वर्षातून एकच लेख लिहायचा संकल्प आहे की काय?

In reply to by तुषार काळभोर

गवि Wed, 10/18/2023 - 21:22
होपलेस आहे केस अगदी. मागे एकदा दहावी क कथा लिहायला घेऊन अगदी रंग भरत आल्यावर सोडलीन. नैसर्गिक लिखाणाची शैली आणि प्रचंड पोटेन्शियल पण.. आळसाने वाया घालवतो.

तुषार काळभोर Wed, 10/18/2023 - 22:42
पण लेखाशी मनापासून सहमत. विठ्ठल विठ्ठल गाण्याविषयी .. गिटारच्या स्वरांनी हलकी सुरुवात होते. काही सेकंदाने त्याला टाळाची जोड मग शंखध्वनी आणि मग तो परिचित पखवाज. पुढे पाच मिनिटे निव्वळ सुख! रिपीट - परत एकदा सुख.. रिपीट - परत एकदा सुख.. कितीही वेळा!

विंजिनेर गुरुवार, 10/19/2023 - 01:49
शंकर एहसान लॉयचं रॉकफर्ड सिनेमातलं आसमां के पार आठवलं. त्यात २:४५ ला सुरू होणारा ९-१० सेकंदाचा व्हॉयोलिनचा पीस असाच वेड लावणारा आहे

सर टोबी गुरुवार, 10/19/2023 - 12:18
ती प्रत्यक्ष संवादाविना प्रतिसादातून पोहचविणं हे एक आव्हानच आहे. तरी पण प्रयत्न करून बघतो. तसं पाहायला गेलो तर वाद्यमेळाच्या बाबतीत ज्यांचा नेहमीच दबदबा असतो असे संगीतकार सहसा आत्ताच्या चर्चेत दिसणार नाही. याचं कारण म्हणजे काही तरी अचंबित करणारा अनुभव देण्यामध्ये हि मंडळी कमी पडतात. वाद्यमेळाच्या सुरेख लडी सुरवातीला आणि इंटरल्युडमध्ये वापरणं हिच त्यांची खासियत असते. असो. मी काही मला भावलेल्या गाण्यांचं मी संगीतकारांनुसार वर्गीकरण केलं आहे ते या प्रमाणे:
  1. शंकर जयकिशन: संगीत देण्याच्या त्यांचा आवाका आणि गाणं सजवणं हे केवळ थक्क करणारे असायचे. आणि त्यातही चमकून आपण नक्की काय अनुभवलंय असा परीणाम करणारी त्यांची गाणी अशी:
    • सिनेमा: दिल एक मंदिर. गाणं: "याद ना जाये बिते दिनों की". यातला अगदी काही सेकंदाचा अकोर्डीअनचा पीस. याच सिनेमातलं दुसरं गाणं म्हणजे "रुक जा रात ठहर जारे रे चंदा". या गाण्याच्या सुरवातीचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: प्रोफेसर. गाणं: "आवाज देके न हमें तुम बुलाओ". यातला गाण्याच्या सुरवातीचा तबल्याचा वळसा.
    • सिनेमा: झुक गया आस्मान. गाणं: "मेरे तुम्हारे बीच में अब तो ना परबत ना सागर". यात धृपदताच वापरलेला तबल्याचा वळसा.
  2. मदन मोहन: निव्वळ मधाळ संगीत. वाद्यमेळ नसता तरी देखील भावलं असतं अशा चाली. तरी पण काही तरी विस्मयकारक परिणाम ते निर्माण करीत असत.
    • सिनेमा: दुल्हन एक रात की. गाणं: "मैं ने रंगली आज चुनरिया सजना तोरे रंग में". सुरुवातीचा वाद्यमेळ एकदम थबकतो आणि काही सेकंदांनंतर सुरु होतो सतार आणि बासरीचा मुखडा.
  3. सी. रामचंद्र: मधाळ संगीतासाठी अजून एक दिग्गज नाव.
    • सिनेमा: अमरदीप. गाणं: "मेरे मन का बांवरा पंछी क्यों बार बार डोले". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर अचानक येणारा तबल्याचा वळसा.
  4. आर. डी. बर्मन: आर. डी. ने स्वतःच्या चालींपेक्षा आपल्या वडिलांच्या चालींसाठी खुप सुंदर वाद्यमेळ रचला असं मला वाटतं.
    • सिनेमा: तलाश. गाणं: "कितनी अकेली, कितनी तनाहा". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर येणारा गिटारचा झंकार आणि अगदी काही सेकंदांचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: शर्मिली. गाणं: "मेघा छाये आधी रात". सुरवातीचा वाद्यमेळ काहीतरी उडत्या चालीचं गाणं असेल अशी वातावरण निर्मिती करतो आणि अचानक सतार, तबला आणि बहुदा अकोर्डीअन चा चकीत करणारा पीस येतो.

In reply to by सर टोबी

राघव गुरुवार, 10/19/2023 - 14:01
एस. डी. बर्मनः
  • सिनेमा: काला बाझारः खोया खोया चांद.. त्यातली कडव्यांमधलीच बासरीची अप्रतीम कलाकारी.. आणि ओ हो हो म्हणतांनाचा दिलेला इको इफेक्ट! निव्वळ अप्रतीम!
  • सिनेमा: गाईडः पिया तोसे नैना लागे.. त्यातलं दर कडव्याच्या शेवटाला टीपेला नेलेला गजब वाद्यमेळ!
ओ. पी. नय्यर:
  • सिनेमा: तुमसा नही देखा: यूं तो हमने.. त्यातला केवळ एक टिंग! दर कडव्याच्या शेवटी येणारा.. त्याच्याशिवाय गाणं अगदी अपुरं वाटतं!
  • सिनेमा: कश्मीर की कली: है दुनिया उसीकी.. यातला सॅक्सोफोन.. लाजवाब!

Bhakti गुरुवार, 10/19/2023 - 12:19
शेप ओफ यू हे गाणं वेस्टर्न मध्ये सुरूवातीचे बिट्स आणि हून हा वगैरे म्हणतो ते आणि तेच कर्नाटिक क्लासिकल धूम ताना ना...हे वाजत ती ट्यूनच खुप वेळा ऐकते. बाकी लेखामधले सगळ्या ट्यून कानात आपोआप वाजल्या.

विअर्ड विक्स Fri, 10/20/2023 - 10:25
माझे पण एक दोन मोती १. बाहुबली - किरावानी ची व्हायोलिन पिस जबरी आहे . व्हायोलिन सारखे वाद्य रण वाद्य स्वरूपात वापर निव्वळ अशक्य आहे. गाणी व पार्श्वसंगीत दोन्ही अव्वल दर्जा २. मेरे सनम - " पुकारता चला हू में " गिटार वर मस्त खेळलेले गाणे आहे ३. दिल चाहता है - सगळी गाणी - शंकर एहसान लॉय ने धुमाकूळ घातलाय . " जाने क्यू " गाण्यात ते ऑस्ट्रलियन वाद्य " डीजेरीदू " चित्रविचित्र आवाज वाले पण सुखावते. तन्हाई गाण्यातील पोकळी फास्ट पेस वाद्याने कशी साधली हि एक किमयाच आहे . " वो लाडकी है कहा " यात बासरी चे पीस भारी आहेत . ४. नटरंग - काय नि किती लिहू "मला जाऊ ना द्या घरी" या गाण्यातील ढोलकीसाठी!!!! खेळ मांडला मध्ये सोनाली कुलकर्णी भेटल्यावर टाळवाड्याचा पीस अप्रतिम आहे . सध्या एवढेच लिहून थांबतो

किसन देवा , मिपावर परत आल्याचे , लिहिते झाल्याचे पाहुन आनंद झाला :) गाणी खूप आहेत अशी. पण सध्या मुकुल शिवपुत्र ह्यांच्या जुन्या इन्टर्व्यु मधील "जुगन जुगन हम योगी" ही कबीराची रचना डोक्यात फिरते आहे कित्येक दिवस. https://www.youtube.com/watch?v=93YU_QJUItI&t=43s आणि राकेश चौरसिया ह्यांचे आफ्टर्नून मेडिटेशन https://www.youtube.com/watch?v=7LuavP-CcEc&t=826s बाकी लिहिते रहा . जुन्या मित्रांना इथे परत आलेले पाहुन छन वाटतं

चौथा कोनाडा Fri, 10/20/2023 - 17:31
सुंदर लेख ! माझ्या कडुन वानगी दाखल : सपनें सिनेमातील :आवारा भंवरें जो हौले हौले गायें (ए आर रेहमान - गुलजार - हेमा सरदेसाई- आणि मलेशिया वासुदेवन. यात अप्रतिम सुरावटी आणि संगीत आहे... रोझातल्या गाण्यांची आठवण करुन देणारं

विठ्ठल विठ्ठल गाण्या बद्दल सहमत, असंख्य वेळा एकतो गाणं तसंच मोरया सिनेमातील मोरया गाण्याचं संगीत ऐका निव्वळ अप्रतिम. सुरूवातीचा आलाप (का काय म्हणतात ते) संपल्यावर जे ताशा नी ढोल ज्या लयीत वाजतात ते कुठलंच ढोलपथक वाजवू शकत नाही. हेडफोन घालून लगेच ऐका, १.२० पासून पुढे खास करून. https://youtu.be/DPH4r-nRNE0?si=HlO6RC8-IAsdtlsC मराठीतील आतापर्यंत सर्वात सुंदर, कल्पक नी श्रवणीय गाणं बनलं असेल तर माझ्यामते अगं बाई अरेच्चा मधलं प्रभातगीत हे गाणं सिनेमाचा१९६०-८० -२००० चा काळ एकामागे एक ऊभं करत जातं. पहात पहात ऐका https://youtu.be/8YpbLqps_w4?si=auX3GvNznZFBfAZj तसंच चम चम करता है नशीला बदन मधली एक धून पण भारीय. बाकी अंकीत तिवारी हा गायक अरजीतसींगमुळे झाकोळला गेलाय. त्याची गाणी भयानक सुंदर असतात. एकदा अंकीत तिवारीची प्लेलीस्ट प्ले करून पहा. मी चारचाकीत जाता येताना हे लव मॅशप प्ले करून ऐकत बसतो. https://youtu.be/mUtW9z8_cOY?si=DQLltd7HTcF3JUUx इंग्रजी आवडते गाणे. ओन एंड ओन हर्लीस इन हवाई लेट मी लव यू अलोन अजून बरेच आहेत पण आठवेना. रच्याकने गाणे ऐकून ऐकून पण बोर व्हायला होतं. मग ध्रूव राठीचे विडीओ ऐकत बसतो. रच्याकने सध्या टीवीवरच्या म्यूसीक चॅनल्स वर सतत रडते गाणे चालू असतात. त्यात एखादं दनदनाट करनारं गाणं लागलं की माझा सव्वा वर्षाचा मूलगा मस्त ठेका धरतो. तेवढाच काय त्याचा डांस पहायला मिळतो. लॅपटाॅप किंवा स्पिकरवर गाणं लावलं तर तो आजिबात नाचत नाही. गाणं टीवीवरच हवं नी दनदनाट करनारंच हवं तरच भट्टी जमून येते. आपण स्क्रिन मीररींग करून लावावं तर तेही त्याला चालत नाही. (कसं कळतं काय माहीत) :)

हा अवलिया भारतीय सिने सृष्टीत धूमकेतु सारखा अवतरला आणि ३-४ चित्रपटांना संगीत देउन निवर्तला. अर्थात पाकिस्तानात आणि जगभरात ते आधी लोकप्रिय होतेच. जावेद अख्तर बरोबर "संगम" हा त्यांचा अल्बम साधारण १९९७ मध्ये आला त्यातील अनेक गाणी सुंदर असली तरी "आफ्रीन आफ्रीन" या गाण्याने सगळ्यात जास्त विक्रम केले. त्यातील सानीधपमगनीसा-सानीधपमगरेगसा या सुरुवातीच्या आलापाबरोबर वाजणारा ढोलक आणि घटम(यानंतर कोरस सुरु होतो) सुंदरच आहे. मग बॉबी देओल आणि ऐश्वर्या रायचा पडेल "और प्यार हो गया" हया चित्रपटाचे त्यांचे संगीत .पुन्हा जावेद अख्तरचे शब्द आणि नुसरत साहेबांचा साज "फूलो पर शबनम की नमी है,रंगो की मेहेफील सी जमी है,मौसम भी मंजर भी मै भी ,कहते है बस तेरी कमी है" प्रत्येक ओळीनंतर येणारा म्युझिक पीस मस्तच. पण त्यांचे माझ्यामते सगळ्यात भारी काम म्हणजे कच्चे धागे चित्रपटाचे संगीत. प्रत्येक गाण्यात अनवट पहाडी धून "तेरे बिन नै जीना मर जाना ढोलणा" च्या ईंटरल्युड मधील वाद्यमेळ, "खाली दिल नही जान भी" मधील ढोलक आणि व्हायोलीन मस्त. बाकी प्रतिसादांमधील अजय-अतुल आणि शिव-हरी यांच्या संगीताबद्दल सहमत.

धर्मराजमुटके Wed, 10/18/2023 - 21:07
बाकी सगळं ठीक पण बाईक चालवताना कानात हेडफोन घालून कमी असो वा जास्त आवाजात गाणी ऐकू नका ही मनापासून विनंती. लेखावर विरजण टाकणारा प्रतिसाद दिल्याबद्द्ल क्षमस्व !

तुषार काळभोर Wed, 10/18/2023 - 21:13
लेखकाचे नाव तीन चार वेळा वाचून पुन्हा पुन्हा खात्री केली की नाव चुकीचं तर वाचलं नाही ना! आमिर खानसारखं वर्षातून एकच लेख लिहायचा संकल्प आहे की काय?

In reply to by तुषार काळभोर

गवि Wed, 10/18/2023 - 21:22
होपलेस आहे केस अगदी. मागे एकदा दहावी क कथा लिहायला घेऊन अगदी रंग भरत आल्यावर सोडलीन. नैसर्गिक लिखाणाची शैली आणि प्रचंड पोटेन्शियल पण.. आळसाने वाया घालवतो.

तुषार काळभोर Wed, 10/18/2023 - 22:42
पण लेखाशी मनापासून सहमत. विठ्ठल विठ्ठल गाण्याविषयी .. गिटारच्या स्वरांनी हलकी सुरुवात होते. काही सेकंदाने त्याला टाळाची जोड मग शंखध्वनी आणि मग तो परिचित पखवाज. पुढे पाच मिनिटे निव्वळ सुख! रिपीट - परत एकदा सुख.. रिपीट - परत एकदा सुख.. कितीही वेळा!

विंजिनेर गुरुवार, 10/19/2023 - 01:49
शंकर एहसान लॉयचं रॉकफर्ड सिनेमातलं आसमां के पार आठवलं. त्यात २:४५ ला सुरू होणारा ९-१० सेकंदाचा व्हॉयोलिनचा पीस असाच वेड लावणारा आहे

सर टोबी गुरुवार, 10/19/2023 - 12:18
ती प्रत्यक्ष संवादाविना प्रतिसादातून पोहचविणं हे एक आव्हानच आहे. तरी पण प्रयत्न करून बघतो. तसं पाहायला गेलो तर वाद्यमेळाच्या बाबतीत ज्यांचा नेहमीच दबदबा असतो असे संगीतकार सहसा आत्ताच्या चर्चेत दिसणार नाही. याचं कारण म्हणजे काही तरी अचंबित करणारा अनुभव देण्यामध्ये हि मंडळी कमी पडतात. वाद्यमेळाच्या सुरेख लडी सुरवातीला आणि इंटरल्युडमध्ये वापरणं हिच त्यांची खासियत असते. असो. मी काही मला भावलेल्या गाण्यांचं मी संगीतकारांनुसार वर्गीकरण केलं आहे ते या प्रमाणे:
  1. शंकर जयकिशन: संगीत देण्याच्या त्यांचा आवाका आणि गाणं सजवणं हे केवळ थक्क करणारे असायचे. आणि त्यातही चमकून आपण नक्की काय अनुभवलंय असा परीणाम करणारी त्यांची गाणी अशी:
    • सिनेमा: दिल एक मंदिर. गाणं: "याद ना जाये बिते दिनों की". यातला अगदी काही सेकंदाचा अकोर्डीअनचा पीस. याच सिनेमातलं दुसरं गाणं म्हणजे "रुक जा रात ठहर जारे रे चंदा". या गाण्याच्या सुरवातीचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: प्रोफेसर. गाणं: "आवाज देके न हमें तुम बुलाओ". यातला गाण्याच्या सुरवातीचा तबल्याचा वळसा.
    • सिनेमा: झुक गया आस्मान. गाणं: "मेरे तुम्हारे बीच में अब तो ना परबत ना सागर". यात धृपदताच वापरलेला तबल्याचा वळसा.
  2. मदन मोहन: निव्वळ मधाळ संगीत. वाद्यमेळ नसता तरी देखील भावलं असतं अशा चाली. तरी पण काही तरी विस्मयकारक परिणाम ते निर्माण करीत असत.
    • सिनेमा: दुल्हन एक रात की. गाणं: "मैं ने रंगली आज चुनरिया सजना तोरे रंग में". सुरुवातीचा वाद्यमेळ एकदम थबकतो आणि काही सेकंदांनंतर सुरु होतो सतार आणि बासरीचा मुखडा.
  3. सी. रामचंद्र: मधाळ संगीतासाठी अजून एक दिग्गज नाव.
    • सिनेमा: अमरदीप. गाणं: "मेरे मन का बांवरा पंछी क्यों बार बार डोले". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर अचानक येणारा तबल्याचा वळसा.
  4. आर. डी. बर्मन: आर. डी. ने स्वतःच्या चालींपेक्षा आपल्या वडिलांच्या चालींसाठी खुप सुंदर वाद्यमेळ रचला असं मला वाटतं.
    • सिनेमा: तलाश. गाणं: "कितनी अकेली, कितनी तनाहा". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर येणारा गिटारचा झंकार आणि अगदी काही सेकंदांचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: शर्मिली. गाणं: "मेघा छाये आधी रात". सुरवातीचा वाद्यमेळ काहीतरी उडत्या चालीचं गाणं असेल अशी वातावरण निर्मिती करतो आणि अचानक सतार, तबला आणि बहुदा अकोर्डीअन चा चकीत करणारा पीस येतो.

In reply to by सर टोबी

राघव गुरुवार, 10/19/2023 - 14:01
एस. डी. बर्मनः
  • सिनेमा: काला बाझारः खोया खोया चांद.. त्यातली कडव्यांमधलीच बासरीची अप्रतीम कलाकारी.. आणि ओ हो हो म्हणतांनाचा दिलेला इको इफेक्ट! निव्वळ अप्रतीम!
  • सिनेमा: गाईडः पिया तोसे नैना लागे.. त्यातलं दर कडव्याच्या शेवटाला टीपेला नेलेला गजब वाद्यमेळ!
ओ. पी. नय्यर:
  • सिनेमा: तुमसा नही देखा: यूं तो हमने.. त्यातला केवळ एक टिंग! दर कडव्याच्या शेवटी येणारा.. त्याच्याशिवाय गाणं अगदी अपुरं वाटतं!
  • सिनेमा: कश्मीर की कली: है दुनिया उसीकी.. यातला सॅक्सोफोन.. लाजवाब!

Bhakti गुरुवार, 10/19/2023 - 12:19
शेप ओफ यू हे गाणं वेस्टर्न मध्ये सुरूवातीचे बिट्स आणि हून हा वगैरे म्हणतो ते आणि तेच कर्नाटिक क्लासिकल धूम ताना ना...हे वाजत ती ट्यूनच खुप वेळा ऐकते. बाकी लेखामधले सगळ्या ट्यून कानात आपोआप वाजल्या.

विअर्ड विक्स Fri, 10/20/2023 - 10:25
माझे पण एक दोन मोती १. बाहुबली - किरावानी ची व्हायोलिन पिस जबरी आहे . व्हायोलिन सारखे वाद्य रण वाद्य स्वरूपात वापर निव्वळ अशक्य आहे. गाणी व पार्श्वसंगीत दोन्ही अव्वल दर्जा २. मेरे सनम - " पुकारता चला हू में " गिटार वर मस्त खेळलेले गाणे आहे ३. दिल चाहता है - सगळी गाणी - शंकर एहसान लॉय ने धुमाकूळ घातलाय . " जाने क्यू " गाण्यात ते ऑस्ट्रलियन वाद्य " डीजेरीदू " चित्रविचित्र आवाज वाले पण सुखावते. तन्हाई गाण्यातील पोकळी फास्ट पेस वाद्याने कशी साधली हि एक किमयाच आहे . " वो लाडकी है कहा " यात बासरी चे पीस भारी आहेत . ४. नटरंग - काय नि किती लिहू "मला जाऊ ना द्या घरी" या गाण्यातील ढोलकीसाठी!!!! खेळ मांडला मध्ये सोनाली कुलकर्णी भेटल्यावर टाळवाड्याचा पीस अप्रतिम आहे . सध्या एवढेच लिहून थांबतो

किसन देवा , मिपावर परत आल्याचे , लिहिते झाल्याचे पाहुन आनंद झाला :) गाणी खूप आहेत अशी. पण सध्या मुकुल शिवपुत्र ह्यांच्या जुन्या इन्टर्व्यु मधील "जुगन जुगन हम योगी" ही कबीराची रचना डोक्यात फिरते आहे कित्येक दिवस. https://www.youtube.com/watch?v=93YU_QJUItI&t=43s आणि राकेश चौरसिया ह्यांचे आफ्टर्नून मेडिटेशन https://www.youtube.com/watch?v=7LuavP-CcEc&t=826s बाकी लिहिते रहा . जुन्या मित्रांना इथे परत आलेले पाहुन छन वाटतं

चौथा कोनाडा Fri, 10/20/2023 - 17:31
सुंदर लेख ! माझ्या कडुन वानगी दाखल : सपनें सिनेमातील :आवारा भंवरें जो हौले हौले गायें (ए आर रेहमान - गुलजार - हेमा सरदेसाई- आणि मलेशिया वासुदेवन. यात अप्रतिम सुरावटी आणि संगीत आहे... रोझातल्या गाण्यांची आठवण करुन देणारं

विठ्ठल विठ्ठल गाण्या बद्दल सहमत, असंख्य वेळा एकतो गाणं तसंच मोरया सिनेमातील मोरया गाण्याचं संगीत ऐका निव्वळ अप्रतिम. सुरूवातीचा आलाप (का काय म्हणतात ते) संपल्यावर जे ताशा नी ढोल ज्या लयीत वाजतात ते कुठलंच ढोलपथक वाजवू शकत नाही. हेडफोन घालून लगेच ऐका, १.२० पासून पुढे खास करून. https://youtu.be/DPH4r-nRNE0?si=HlO6RC8-IAsdtlsC मराठीतील आतापर्यंत सर्वात सुंदर, कल्पक नी श्रवणीय गाणं बनलं असेल तर माझ्यामते अगं बाई अरेच्चा मधलं प्रभातगीत हे गाणं सिनेमाचा१९६०-८० -२००० चा काळ एकामागे एक ऊभं करत जातं. पहात पहात ऐका https://youtu.be/8YpbLqps_w4?si=auX3GvNznZFBfAZj तसंच चम चम करता है नशीला बदन मधली एक धून पण भारीय. बाकी अंकीत तिवारी हा गायक अरजीतसींगमुळे झाकोळला गेलाय. त्याची गाणी भयानक सुंदर असतात. एकदा अंकीत तिवारीची प्लेलीस्ट प्ले करून पहा. मी चारचाकीत जाता येताना हे लव मॅशप प्ले करून ऐकत बसतो. https://youtu.be/mUtW9z8_cOY?si=DQLltd7HTcF3JUUx इंग्रजी आवडते गाणे. ओन एंड ओन हर्लीस इन हवाई लेट मी लव यू अलोन अजून बरेच आहेत पण आठवेना. रच्याकने गाणे ऐकून ऐकून पण बोर व्हायला होतं. मग ध्रूव राठीचे विडीओ ऐकत बसतो. रच्याकने सध्या टीवीवरच्या म्यूसीक चॅनल्स वर सतत रडते गाणे चालू असतात. त्यात एखादं दनदनाट करनारं गाणं लागलं की माझा सव्वा वर्षाचा मूलगा मस्त ठेका धरतो. तेवढाच काय त्याचा डांस पहायला मिळतो. लॅपटाॅप किंवा स्पिकरवर गाणं लावलं तर तो आजिबात नाचत नाही. गाणं टीवीवरच हवं नी दनदनाट करनारंच हवं तरच भट्टी जमून येते. आपण स्क्रिन मीररींग करून लावावं तर तेही त्याला चालत नाही. (कसं कळतं काय माहीत) :)

हा अवलिया भारतीय सिने सृष्टीत धूमकेतु सारखा अवतरला आणि ३-४ चित्रपटांना संगीत देउन निवर्तला. अर्थात पाकिस्तानात आणि जगभरात ते आधी लोकप्रिय होतेच. जावेद अख्तर बरोबर "संगम" हा त्यांचा अल्बम साधारण १९९७ मध्ये आला त्यातील अनेक गाणी सुंदर असली तरी "आफ्रीन आफ्रीन" या गाण्याने सगळ्यात जास्त विक्रम केले. त्यातील सानीधपमगनीसा-सानीधपमगरेगसा या सुरुवातीच्या आलापाबरोबर वाजणारा ढोलक आणि घटम(यानंतर कोरस सुरु होतो) सुंदरच आहे. मग बॉबी देओल आणि ऐश्वर्या रायचा पडेल "और प्यार हो गया" हया चित्रपटाचे त्यांचे संगीत .पुन्हा जावेद अख्तरचे शब्द आणि नुसरत साहेबांचा साज "फूलो पर शबनम की नमी है,रंगो की मेहेफील सी जमी है,मौसम भी मंजर भी मै भी ,कहते है बस तेरी कमी है" प्रत्येक ओळीनंतर येणारा म्युझिक पीस मस्तच. पण त्यांचे माझ्यामते सगळ्यात भारी काम म्हणजे कच्चे धागे चित्रपटाचे संगीत. प्रत्येक गाण्यात अनवट पहाडी धून "तेरे बिन नै जीना मर जाना ढोलणा" च्या ईंटरल्युड मधील वाद्यमेळ, "खाली दिल नही जान भी" मधील ढोलक आणि व्हायोलीन मस्त. बाकी प्रतिसादांमधील अजय-अतुल आणि शिव-हरी यांच्या संगीताबद्दल सहमत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एखादं गाणं आपल्याला आवडतं, मग ते आपण वारंवार अगदी मन भरेपर्यंत सतत ऐकत राहतो. पण काही मोजक्या वेळेला असं होतं की, एखादं गाणं ऐकताना त्या संपूर्ण गाण्याऐवजी आपल्याला त्या गाण्याच्या अंतर्‍यात वाजलेला एखाद्या वाद्याचा (इन्स्ट्रूमेंटचा) पीस इतका आवडून जातो की, ती वेगळी धून ऐकण्यासाठीच फक्त आपण ते गाणं लूपवर ऐकायला लागतो. आत्ता पटकन अशी आठवणारी गाणी आपण पाहायला गेलो तर, त्यात सर्वात प्रथम, अलीकडच्या काळातलं 'मोह मोह के धागे' हे अनू मलिकने संगीत दिलेलं गाणं आणि त्याच्या अंतर्‍यात वाजलेली सनईची अफाट सुंदर ट्यून मला आवर्जून नमूद करावीशी वाटते.

हांगचौमध्ये आपलं स्वागत!

पराग१२२६३ ·

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Fri, 09/22/2023 - 15:52
विवेक देशपांडे,औरंगाबाद यांची या खेळासाठी पंच म्हणून नेमणूक झाली आहे.तो स्वता: अंतर राष्ट्रीय खेळाडू आहे. माझ्या मेव्हण्याचा मुलगा. वयाच्या चार वर्षांपासून खेळत आहे. आई वडिलांकडून सतत प्रोत्साहन मिळत गेले.

वामन देशमुख Sat, 09/23/2023 - 17:20
तुमचे वेगळ्या विषयांवरचे लेख नेहमीच आवडतात. आशियाई स्पर्धा खेळाडू चाहते व प्रेक्षक यांना शुभेच्छा. --- यासंदर्भातील ही बातमी वाचण्यात आली. चीनने अरुणाचलमधील 3 खेळाडूंना हँगझोऊ येथे आशियाई खेळांसाठी प्रवेश नाकारल्याने भारताने तीव्र निषेध नोंदवला, क्रीडामंत्र्यांनी भेट रद्द केली

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Fri, 09/22/2023 - 15:52
विवेक देशपांडे,औरंगाबाद यांची या खेळासाठी पंच म्हणून नेमणूक झाली आहे.तो स्वता: अंतर राष्ट्रीय खेळाडू आहे. माझ्या मेव्हण्याचा मुलगा. वयाच्या चार वर्षांपासून खेळत आहे. आई वडिलांकडून सतत प्रोत्साहन मिळत गेले.

वामन देशमुख Sat, 09/23/2023 - 17:20
तुमचे वेगळ्या विषयांवरचे लेख नेहमीच आवडतात. आशियाई स्पर्धा खेळाडू चाहते व प्रेक्षक यांना शुभेच्छा. --- यासंदर्भातील ही बातमी वाचण्यात आली. चीनने अरुणाचलमधील 3 खेळाडूंना हँगझोऊ येथे आशियाई खेळांसाठी प्रवेश नाकारल्याने भारताने तीव्र निषेध नोंदवला, क्रीडामंत्र्यांनी भेट रद्द केली
Team India हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक कोरोनामुळं एक वर्ष लांबणीवर पडलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत चीनमधल्या हांगझाऊमध्ये (चिनी भाषेतील उच्चार - हांगचौ) पार पडत आहेत.

पुस्तक परिचय-वॉकिंग ऑन द एज-लेखक प्रसाद निक्ते

राजेंद्र मेहेंदळे ·

चित्रगुप्त Sun, 09/03/2023 - 21:12
खूपच वाचनीय दिसते आहे पुस्तक. परिचय उत्कृष्टपणे करून दिला आहे. मुळात सलगपणे ७५ दिवस एकट्यानेच डोंगर-जंगले-दर्‍याखोर्यात चालायचे हे विलक्षणच. साहस, धैर्य्,समयसूचकता, चिकाटी, ध्येयपूर्तीचा ध्यास असे अनेक सद्गुण असलेल्या प्रसाद निक्ते यांना, आणि त्यांचा परिचय करून देणार्‍या तुम्हाला कोटि कोटि प्रणाम.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Wed, 09/06/2023 - 22:44
मिलिटरीत जंगल आणि स्नो सर्व्हायवल... कोर्स मधे अशा गोष्टी करायला लागतात. पण प्रसाद सारख्यांना आतूनच ही ऊर्मी येत असावी.

Bhakti Sun, 09/03/2023 - 21:33
सुंदर परिचय, खरच महाराष्ट्राचा पाठीराखा सह्याद्री जाणून घ्यायलाच पाहिजे.

चित्रगुप्त Sun, 09/03/2023 - 21:12
खूपच वाचनीय दिसते आहे पुस्तक. परिचय उत्कृष्टपणे करून दिला आहे. मुळात सलगपणे ७५ दिवस एकट्यानेच डोंगर-जंगले-दर्‍याखोर्यात चालायचे हे विलक्षणच. साहस, धैर्य्,समयसूचकता, चिकाटी, ध्येयपूर्तीचा ध्यास असे अनेक सद्गुण असलेल्या प्रसाद निक्ते यांना, आणि त्यांचा परिचय करून देणार्‍या तुम्हाला कोटि कोटि प्रणाम.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Wed, 09/06/2023 - 22:44
मिलिटरीत जंगल आणि स्नो सर्व्हायवल... कोर्स मधे अशा गोष्टी करायला लागतात. पण प्रसाद सारख्यांना आतूनच ही ऊर्मी येत असावी.

Bhakti Sun, 09/03/2023 - 21:33
सुंदर परिचय, खरच महाराष्ट्राचा पाठीराखा सह्याद्री जाणून घ्यायलाच पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी अंगात भटकंतीचा किडा असल्याने मी भटकत असतो आणि जेव्हा भटकत नसतो तेव्हा भटकंतीविषयक काही मिळाले तर आधाशाप्रमाणे वाचत असतो. तेव्ह्ढीच दुधाची तहान ताकावर. तर असाच कुठेतरी या पुस्तकाचा उल्लेख वाचला आणि पुस्तक मागवले. पहीली एक दोन प्रकरणे वाचुन झाली, पण नंतर पुस्तक कपाटात गेले आणि हापिसच्या कामांच्या गडबडीत जरा बाजुला पडले. पण विकांताला आठवण झाली आणि पुस्तक बाहेर काढुन जवळपास एका बैठकीत संपवले. त्यापायी दुपारच्या साखरझोपेवरही मात केली. कारण पुस्तकच तसे आहे.

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

पराग१२२६३ ·

कर्नलतपस्वी Mon, 07/31/2023 - 15:02
तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा Mon, 07/31/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ Tue, 08/01/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस Tue, 08/01/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar Tue, 08/01/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j

कर्नलतपस्वी Mon, 07/31/2023 - 15:02
तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा Mon, 07/31/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ Tue, 08/01/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस Tue, 08/01/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar Tue, 08/01/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j
उमेद भवन स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.

माझाही एक भयानक अनुभव

विजुभाऊ ·

कंजूस Sat, 07/29/2023 - 16:28
सहमत. ते गोल नॉबवाले हँडलस एकदम फेक आहेत. बाहेर पडतानाही खरोखरच लॉक झाले का तीन तीनदा बघावे लागते. जरासे ढकलले की दार उघडते. पूर्वी पैसे कॅशमध्येच न्यावे लागत. ते सर्व घेऊनच बाहेर पडत असू. बाकी एसी रूमबद्दल मी नेहमीच सावध राहातो . खिडक्या नसलेल्या कोंडवाड्यास एसी लावून अधिक पैसे उकळतात हॉटेलवाले. ठाण्याचे टिपटॉप लगीनहॉलवालेही अशाच रूम देतात.

In reply to by कंजूस

विअर्ड विक्स Mon, 07/31/2023 - 10:25
असाच अनुभव मला कोरिया वास्तव्यात आला होता. कोरिया मध्ये हॉटेल पेक्षा डॉर्मिटरी मध्ये राहणे परवडते. भाषा हि समस्या असते . अशाच एका डॉर्म मध्ये राहत असतांना बाथरूमचा दरवाजा बाहेरून लॉक झाला त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. फॅसिलिटी मॅनॅजमेण्ट स्टाफ ला अडचण सांगता नाकीनऊ आले. त्याने खोलीमध्ये येता एक अॅलन किने लॉक उघडले . गोल नौबला एक छोटे होल असते तिथे अॅलन कि टाकली कि उघडते . अॅलन की नंबर माझ्यामते ७-८ असावा . जाणकार सांगू शकतील .

श्रीरंग_जोशी Sat, 07/29/2023 - 19:50
खरोखरंच भयानक अनुभव, विजुभाऊ. प्रसंगावधान राखून तुम्ही या अवघड प्रसंगातून बाहेर पडलात याचे समाधान आहे. खिडक्या नसणार्‍या खोल्या असणार्‍या हॉटेलला परवानगी मिळायला नको. खिडक्या नसणार्‍या खोल्या केवळ गोदामाप्रमाणे सामान ठेवायला वापरायला हव्यात. नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?

श्रीरंग_जोशी Sat, 07/29/2023 - 19:50
खरोखरंच भयानक अनुभव, विजुभाऊ. प्रसंगावधान राखून तुम्ही या अवघड प्रसंगातून बाहेर पडलात याचे समाधान आहे. खिडक्या नसणार्‍या खोल्या असणार्‍या हॉटेलला परवानगी मिळायला नको. खिडक्या नसणार्‍या खोल्या केवळ गोदामाप्रमाणे सामान ठेवायला वापरायला हव्यात. नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?

In reply to by श्रीरंग_जोशी

तुर्रमखान Sat, 07/29/2023 - 23:25
नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?
तुमच्या कंपनीच्या ट्रॅवल डिपार्टमेंटलासुद्धा कळवा. कंपनीकडून चौकशी झाली आणि ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं तर जास्त फरक पडेल. पण खिडकी नसलेली हॉटेल रूम घेऊ नये हा धडा मिळाला. कुठेही एकही खिडकी नाही म्हणजे एकतर आजुबाजुला प्रचंड बकाल एरिया असला पाहिजे किंवा अगदी चिकटून इमारती असतील.

In reply to by तुर्रमखान

विजुभाऊ Sun, 07/30/2023 - 09:02
अहमदाबाद मधील सॅटेलाईट भाग हा अगदी एलीट वस्ती आहे. हाॅटेल हे एका माॅलच्या ईमारतीचा भाग होते.त्यामुळे असेल ,खिडकीसाठी वाव मिळाला नसेल.

In reply to by विजुभाऊ

तुर्रमखान Sun, 07/30/2023 - 15:32
म्हणजे शेजारच्या इमारतीची भिंत अगदी लागून आहे. शहरातल्या गजबजलेल्या इमारतींसाठी एअर कंडिशन हा नाईलाज झाला आहे. माझ्या भाचीच्या शिकवणीवाल्यांनी अशीच जाहिरात केली म्हणून मी खास बघायला गेलो होतो. प्रचंड गजबजलेल्या ठिकाणी खुराड्या सारख्या खोल्यात एसी बसवले होते कारण खिडक्यांना काही स्कोपच नव्हता. तिथे जायला रस्ता एवढा अरुंद होता की आग वगैरे लागली तर अवघड आहे. अजुन एक म्हणजे बर्‍यापैकी चांगल्या हॉटेल मध्ये बाथरूम मध्ये एक फोन असतोच. ९९%* हॉटेल अनधिकृत असतात. म्हणजे सेफ्टी ऑडिट झालेलं नसतं किंवा त्यांचे हात ओले केलेले असतात. *विदा द्या म्हणून वस्सकन अंगावर येऊ नये. तो माझ्याकडे नाही. जनरल निरिक्षण आहे.

शानबा५१२ Mon, 07/31/2023 - 09:59
तुम्हाला आलाय का असा अनुभव कधी?
एकदा गॅलेरीमध्ये गेल्यावर तिन उभ्या काचांची खिड़की आतुन बंद झाली होती, ति खिडकी खोलायला गॅलेरीमध्ये एकही नॉब(?) नव्हता, सर्व आतुन होते. खाली उडी टाकायची म्हटले तर मोठे ग्रील लावले होते. ह्या सर्वातुन मी कसा बाहेर आलो असेन विचार करा. आहे नाही तेवढी सर्व ताकद लावुन मला गॅलेरी मधुन काच जोरात सरकवुन त्याचे आतले नॉब(?) तुटेपर्यंत ओढावे लागले होते, जवळजवळ अर्धा तास लागला. दुस-या दिवशी आतले सर्व नॉब्स काढुन टाकले.

योगी९०० Mon, 07/31/2023 - 10:25
हे असे काही अनुभव वाचले आहेत. बाथरूम मध्ये लॉक एक मुलगी झाली होती त्यावर एक शॉर्ट फिल्म पण बहुतेक पाहिल्याची आठवते. यामुळे एकटा हॉटेलात रहात असलो तर बाथरूम कधीच लॉक करत नाही. दरवाजा ही थोडासा उघडाच ठेवतो.

थोडक्यात वाचलात. का कुणास ठाऊक, पण मलाही बिन खिडकीची खोली कधीच आवडत नाही. अगदी वर्दळ दिसली नाही तरी, झाडे,पक्षी काहीतरी दिसत राहिले पाहीजे, हवाही खेळती राहीली पाहिजे. अवांतर- माझ्या बहीणीचा मुलगा २ वर्षाचा असताना एकदा ती आंघोळीला गेली आणि त्याने रडता रडता बाहेरुन कडी घातली. घरात दुसरे कोणीच नव्हते. बाथरुमच्या दरवाजाला काच ही नव्हती(पूर्ण लाकडी). आजुबाजुच्या रहदारीमुळे ओरडुनही फायदा नव्हता (आवाज कुणी ऐकला नसता). शेवटी तिनेच आतुन त्याला लाडीगोडीने समजावुन कशीतरी दरवाजाची कडी उघडुन घेतली. त्यानंतर पुन्हा असे न करण्याबद्दल कानाला खडा लावला.

कंजूस Sat, 07/29/2023 - 16:28
सहमत. ते गोल नॉबवाले हँडलस एकदम फेक आहेत. बाहेर पडतानाही खरोखरच लॉक झाले का तीन तीनदा बघावे लागते. जरासे ढकलले की दार उघडते. पूर्वी पैसे कॅशमध्येच न्यावे लागत. ते सर्व घेऊनच बाहेर पडत असू. बाकी एसी रूमबद्दल मी नेहमीच सावध राहातो . खिडक्या नसलेल्या कोंडवाड्यास एसी लावून अधिक पैसे उकळतात हॉटेलवाले. ठाण्याचे टिपटॉप लगीनहॉलवालेही अशाच रूम देतात.

In reply to by कंजूस

विअर्ड विक्स Mon, 07/31/2023 - 10:25
असाच अनुभव मला कोरिया वास्तव्यात आला होता. कोरिया मध्ये हॉटेल पेक्षा डॉर्मिटरी मध्ये राहणे परवडते. भाषा हि समस्या असते . अशाच एका डॉर्म मध्ये राहत असतांना बाथरूमचा दरवाजा बाहेरून लॉक झाला त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. फॅसिलिटी मॅनॅजमेण्ट स्टाफ ला अडचण सांगता नाकीनऊ आले. त्याने खोलीमध्ये येता एक अॅलन किने लॉक उघडले . गोल नौबला एक छोटे होल असते तिथे अॅलन कि टाकली कि उघडते . अॅलन की नंबर माझ्यामते ७-८ असावा . जाणकार सांगू शकतील .

श्रीरंग_जोशी Sat, 07/29/2023 - 19:50
खरोखरंच भयानक अनुभव, विजुभाऊ. प्रसंगावधान राखून तुम्ही या अवघड प्रसंगातून बाहेर पडलात याचे समाधान आहे. खिडक्या नसणार्‍या खोल्या असणार्‍या हॉटेलला परवानगी मिळायला नको. खिडक्या नसणार्‍या खोल्या केवळ गोदामाप्रमाणे सामान ठेवायला वापरायला हव्यात. नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?

श्रीरंग_जोशी Sat, 07/29/2023 - 19:50
खरोखरंच भयानक अनुभव, विजुभाऊ. प्रसंगावधान राखून तुम्ही या अवघड प्रसंगातून बाहेर पडलात याचे समाधान आहे. खिडक्या नसणार्‍या खोल्या असणार्‍या हॉटेलला परवानगी मिळायला नको. खिडक्या नसणार्‍या खोल्या केवळ गोदामाप्रमाणे सामान ठेवायला वापरायला हव्यात. नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?

In reply to by श्रीरंग_जोशी

तुर्रमखान Sat, 07/29/2023 - 23:25
नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?
तुमच्या कंपनीच्या ट्रॅवल डिपार्टमेंटलासुद्धा कळवा. कंपनीकडून चौकशी झाली आणि ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं तर जास्त फरक पडेल. पण खिडकी नसलेली हॉटेल रूम घेऊ नये हा धडा मिळाला. कुठेही एकही खिडकी नाही म्हणजे एकतर आजुबाजुला प्रचंड बकाल एरिया असला पाहिजे किंवा अगदी चिकटून इमारती असतील.

In reply to by तुर्रमखान

विजुभाऊ Sun, 07/30/2023 - 09:02
अहमदाबाद मधील सॅटेलाईट भाग हा अगदी एलीट वस्ती आहे. हाॅटेल हे एका माॅलच्या ईमारतीचा भाग होते.त्यामुळे असेल ,खिडकीसाठी वाव मिळाला नसेल.

In reply to by विजुभाऊ

तुर्रमखान Sun, 07/30/2023 - 15:32
म्हणजे शेजारच्या इमारतीची भिंत अगदी लागून आहे. शहरातल्या गजबजलेल्या इमारतींसाठी एअर कंडिशन हा नाईलाज झाला आहे. माझ्या भाचीच्या शिकवणीवाल्यांनी अशीच जाहिरात केली म्हणून मी खास बघायला गेलो होतो. प्रचंड गजबजलेल्या ठिकाणी खुराड्या सारख्या खोल्यात एसी बसवले होते कारण खिडक्यांना काही स्कोपच नव्हता. तिथे जायला रस्ता एवढा अरुंद होता की आग वगैरे लागली तर अवघड आहे. अजुन एक म्हणजे बर्‍यापैकी चांगल्या हॉटेल मध्ये बाथरूम मध्ये एक फोन असतोच. ९९%* हॉटेल अनधिकृत असतात. म्हणजे सेफ्टी ऑडिट झालेलं नसतं किंवा त्यांचे हात ओले केलेले असतात. *विदा द्या म्हणून वस्सकन अंगावर येऊ नये. तो माझ्याकडे नाही. जनरल निरिक्षण आहे.

शानबा५१२ Mon, 07/31/2023 - 09:59
तुम्हाला आलाय का असा अनुभव कधी?
एकदा गॅलेरीमध्ये गेल्यावर तिन उभ्या काचांची खिड़की आतुन बंद झाली होती, ति खिडकी खोलायला गॅलेरीमध्ये एकही नॉब(?) नव्हता, सर्व आतुन होते. खाली उडी टाकायची म्हटले तर मोठे ग्रील लावले होते. ह्या सर्वातुन मी कसा बाहेर आलो असेन विचार करा. आहे नाही तेवढी सर्व ताकद लावुन मला गॅलेरी मधुन काच जोरात सरकवुन त्याचे आतले नॉब(?) तुटेपर्यंत ओढावे लागले होते, जवळजवळ अर्धा तास लागला. दुस-या दिवशी आतले सर्व नॉब्स काढुन टाकले.

योगी९०० Mon, 07/31/2023 - 10:25
हे असे काही अनुभव वाचले आहेत. बाथरूम मध्ये लॉक एक मुलगी झाली होती त्यावर एक शॉर्ट फिल्म पण बहुतेक पाहिल्याची आठवते. यामुळे एकटा हॉटेलात रहात असलो तर बाथरूम कधीच लॉक करत नाही. दरवाजा ही थोडासा उघडाच ठेवतो.

थोडक्यात वाचलात. का कुणास ठाऊक, पण मलाही बिन खिडकीची खोली कधीच आवडत नाही. अगदी वर्दळ दिसली नाही तरी, झाडे,पक्षी काहीतरी दिसत राहिले पाहीजे, हवाही खेळती राहीली पाहिजे. अवांतर- माझ्या बहीणीचा मुलगा २ वर्षाचा असताना एकदा ती आंघोळीला गेली आणि त्याने रडता रडता बाहेरुन कडी घातली. घरात दुसरे कोणीच नव्हते. बाथरुमच्या दरवाजाला काच ही नव्हती(पूर्ण लाकडी). आजुबाजुच्या रहदारीमुळे ओरडुनही फायदा नव्हता (आवाज कुणी ऐकला नसता). शेवटी तिनेच आतुन त्याला लाडीगोडीने समजावुन कशीतरी दरवाजाची कडी उघडुन घेतली. त्यानंतर पुन्हा असे न करण्याबद्दल कानाला खडा लावला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
या आठवड्यात मला एक जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो. ऑफिसने हॉटेल बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्याने खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो. बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये. दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्यावरच लॅच उघडण्यासाठी एक बटन होते.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ४

Trump ·

शशिकांत ओक गुरुवार, 05/25/2023 - 14:32
मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.

In reply to by शशिकांत ओक

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/25/2023 - 14:52
मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.
मायबोली हे मराठीतले सगळ्यात पहिले संकेतस्थळ. ते १९९६ मध्ये सुरू झाले. त्यानंतर काही वर्षांनी मनोगत हे संकेतस्थळ सुरू झाले. मिपावरील बरीच जुनी मंडळी सुरवातीला मनोगतवर बघितली होती. आता त्यापैकी बरेचसे मिपावरही सक्रीय नाहीत. मी मे-जून २००६ दरम्यान कधीतरी मनोगतचा सदस्य झालो. मनोगत जर २००६ मध्ये होते तसे चालू राहिले असते तर कदाचित मिपाची स्थापनाच झाली नसती. मी सदस्य झाल्यानंतर पहिले ७-८ महिने सगळे छान चालू असलेले तिथे बघितले. पण फेब्रुवारी २००७ च्या सुमारास मनोगतचे संस्थापक वेलणकर यांनी कोणत्याही प्रतिसादाला प्रशासकीय मंजुरी हे अनाकलनीय धोरण सुरू केले. म्हणजे एखाद्याला कोणत्याही लेखावर प्रतिसाद किंवा दुसर्‍या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायचा असेल तर ते लिहायचे आणि प्रशासकांनी तो प्रतिसाद प्रसिध्द करायला परवानगी दिली तरच तो प्रसिध्द होणार. या प्रकारात सगळी मजाच आणि उत्स्फूर्तता गेली. प्रशासकीय परवानगी यायला १०-१२ तास लागायचे. अनेक वादविवाद तिथल्या तिथे प्रतिसाद आले तरच रंगतात. असे १०-१२ तास थांबून राहिले तर मजा नाही. त्या धोरणाविरूध्द तात्यांनी एक लेख लिहिला होता. तात्यांच्या खास शैलीतील तो लेख होता. तो लेख कोणतेही कारण न देता नाकारला गेला. तो लेख नंतर तात्यांनी त्यांच्या ब्लॉगवर http://tatya7.blogspot.com/2007/02/blog-post_20.html वर प्रसिध्द केला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तात्यांनी आपले मनोगतवरील खाते बंद करावे अशी विनंती केली. मनोगत संस्थापकांनी ती विनंती लगोलग मान्य केली आणि तात्यांचे खाते बंद करून टाकले. त्यानंतर तात्यांनी इरेला पेटून मिसळपावची स्थापना केली. मधल्या काळात तात्या मनोगत सोडून उपक्रमवर लिहायचे. मिपावर बराच काळ सक्रीय असलेले अनेक सदस्य त्यावेळेस मनोगतवरून उपक्रमवर गेले होते. मी पण त्यातलाच एक होतो. मग मिपा सुरू झाल्यावर सगळे मिपावर आले. मनोगत हे माझे पहिले प्रेम आहे असे तात्या नेहमी म्हणायचे. खरोखरच त्यावेळेस त्यांनी मनोगतवर तसेच प्रेम केले होते. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई-ठाणे परिसरातील मनोगतचा पहिला कट्टा तात्यांनीच भरवला होता आणि त्यावेळेस सगळ्यांनी आमरस हादडला होता. त्या कट्ट्याचे फोटोही मनोगतवर टाकले होते. मनोगतवरील प्रशासकीय धोरणांमुळे (खरं तर प्रशासकीय चक्रमपणामुळे) त्या संकेतस्थळाची पूर्ण रया गेली. आता ते संकेतस्थळ रडतखडत चालू आहे. आठवड्यातून एखादा प्रतिसाद कधीतरी आला तर येतो. असो. तात्यांना श्रध्दांजली.

In reply to by अहिरावण

चौथा कोनाडा Wed, 09/13/2023 - 14:55
चालू असावं असं वाटतंय... कारण लेटेस्ट प्रकाशित झालेला लेख ( https://www.manogat.com/index.php/node/26842 )३० ऑगस्टचा दिसतो आहे !

सर्वसाक्षी गुरुवार, 05/25/2023 - 14:50
एक अफलातून व्यक्तिमत्त्व. आमची ओळख मनोगत वरची, पुढे मैत्री जमली. कट्टे झाले, ठाण्यात गाठीभेटी झाल्या. तात्यांनी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करायचं ठरवलं आणि केली. मिपा सुरू झाल्यानंतर मी काही काळपर्यंत दाखल झालो नव्हतो. एकदा तात्याचा फोन आला, म्हणाला काय ***** माणूस आहेस! माझा गाववाला असून सदस्य होतं नाहीस म्हणजे काय? मी म्हणालो की मनोगत वाले आयडी घेऊन इथे लोक दाखल झाले आहेत असं ऐकून आहे. ताबडतोब उत्तर: दिला तुला तुझा मनोगत आयडी. तात्या ने परवलीचा शब्द मेल केला. मी तेव्हा काही दिवस पुण्यात गेलो होतो, परत आल्यावर विसरून गेलो. दोन दिवसांनी संध्याकाळी परत तात्यांचा फोन. मी गाडी चालवत होतो. मी तात्याला म्हणालो की घरी जाताच मेल उघडतो, परवलीचा शब्द वाचतो आणि दाखल होतो. तात्या उलट ओरडला, लाव गाडी बाजूला आणि साईन खर; परवलीचा शब्द चंद्रशेखर! तात्या म्हणजे धमाल माणूस. अचानक गालबोट लागलं आणि दिवस फिरले. घडू नये ते घडले. तात्या जायच्या दोनेक वर्षे आधी रामदास शेठचा फोन आला, म्हणाले आज तात्याचा वाढदिवस आहे. आम्ही तो दिवस साजरा करायचं ठरवलं. तात्या नको म्हणत होता पण आम्ही हट्टाला पेटलो. मी, रामदास, संतोष आणि तात्या. ती अखेरची भेट.

कर्नलतपस्वी गुरुवार, 05/25/2023 - 18:25
आदरांजली. उमेदीची सर्व वर्षे महाराष्ट्रा बाहेर गेली. पुर्ण निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मराठी ओढ लागली. शोधता शोधता मिपा सापडले. सुरवातीपासूनचे साहित्य वाचण्यास सुरवात केली. वाटले इथे लवकर यायला पाहिजे होते. तात्यांच्या लेखनातून व प्रतिसादांतून तात्यांचे व्यक्तीमत्व थोडेसे कळाले. पुनश्च आदरांजली व धन्यवाद.

चौथा कोनाडा गुरुवार, 05/25/2023 - 22:56
'रेड लाईट डायरीज'चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला... त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं. भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता. त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. आधी अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्यानं अनेकांना चकवलं. त्यातूनच त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला. आपल्याला झाल्याला ओझ्याची टोचणी त्याला लागून राहिली. त्यामुळेच मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला. तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी शिवसैनिक होता. अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता. पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता. स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे. तो अस्सल गजलप्रेमी होता. इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व नित्यनेमाने बुंदी पाडणारया लेखकांहून तो कैकपटीने सरस होता. मात्र त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता.. मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता. पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे. कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता. बादशाहीतल्या जेवणाच्या त्याच्या पोस्ट्स त्याच्यातल्या खवय्याची जाणीव करून देण्यास पुरेशा होत्या. त्याच्याशी जेंव्हा जेंव्हा भेटलो तेंव्हा तेंव्हा त्याचं ते पाठीवरून प्रेमानं हात फिरवणं खूप भारी वाटायचं. फटकळ स्वभावामुळे अस्सल जिंदगी लपवण्यासाठी मुखवट्याआड जगणं त्याला जमलं नाही. त्यामुळे त्याची वाताहत झाली. त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं. ज्या सोशल मीडियानं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामीही दिली. इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय. काही महिन्यांपूर्वी त्याला देणी फेडण्यासाठी हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते. मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं. कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू? इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का? असे अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास. माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत, गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं.. निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो.. - समीर गायकवाड. ************* समीर बापू गायकवाड मनोगत देण्याचा मोह मला आवरता आला नाही. स्व तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली.

मदनबाण Fri, 05/26/2023 - 08:26
तात्या उर्फ विसोबा खेचर... बंड करुन आणि त्यांच्याच शब्दात सगळ्यांना फाट्यावर मारुन स्व्तःच मराठी संकेतस्थळ उभारण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करणारा व्यक्ती. तात्या नसता तर मिपा देखील आज दिसलं नसतं.जालावर जी विलक्षण आणि वादग्रस्त मंडळी वावरुन गेली त्यापैकी तात्या एक... अंमळ आणि फोकलीच्या हे त्यांचे सगळ्यात आवडते शब्द होते... रोज काहीतरी करुन लिहुन, मिपाला जिवंतपणा देण्याचे कार्य ते फार आवडीने करीत... त्यांच्याशी भरपुर गप्पा झाल्या आणि भेटी-गाठी देखील. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ आणि शेवट तसा व्हायला नको होता इतके मात्र मला मनापासुन वाटते. तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली _/\_

मदनबाण.....

In reply to by सर्वसाक्षी

कानडाऊ योगेशु Fri, 05/26/2023 - 18:01
अजुन एक म्हणजे सुंदर ललनांचा फोटो टाकुन त्याखाली "ही आमची अमुक तमुक हिच्यावर आमचा फार जीव" असे लिहिणे ही ही तात्यांची एक खास सवय होती..

सागरसाथी Sat, 07/29/2023 - 19:29
तात्या आणि त्यांच्या मित्रमंडळीला एकदाच भेटलो होते, फोनवरुन संपर्क होत होता, त्यांना आमच्या घरी राहायला यायचे होते ते राहूनच गेले.

केदार पाटणकर Fri, 09/15/2023 - 13:22
तात्यांचे लेखन वाचले आहे. वाचताक्षणी आवडले. लेखनातूनच त्यांचे पैलू समजले. त्यांना भेटता आले नाही, हे शल्य राहीलच. तात्यांना मी आदरांजली वाहतो. एक अवलिया हेच नाव त्यांना अचूक आहे.

शशिकांत ओक गुरुवार, 05/25/2023 - 14:32
मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.

In reply to by शशिकांत ओक

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/25/2023 - 14:52
मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.
मायबोली हे मराठीतले सगळ्यात पहिले संकेतस्थळ. ते १९९६ मध्ये सुरू झाले. त्यानंतर काही वर्षांनी मनोगत हे संकेतस्थळ सुरू झाले. मिपावरील बरीच जुनी मंडळी सुरवातीला मनोगतवर बघितली होती. आता त्यापैकी बरेचसे मिपावरही सक्रीय नाहीत. मी मे-जून २००६ दरम्यान कधीतरी मनोगतचा सदस्य झालो. मनोगत जर २००६ मध्ये होते तसे चालू राहिले असते तर कदाचित मिपाची स्थापनाच झाली नसती. मी सदस्य झाल्यानंतर पहिले ७-८ महिने सगळे छान चालू असलेले तिथे बघितले. पण फेब्रुवारी २००७ च्या सुमारास मनोगतचे संस्थापक वेलणकर यांनी कोणत्याही प्रतिसादाला प्रशासकीय मंजुरी हे अनाकलनीय धोरण सुरू केले. म्हणजे एखाद्याला कोणत्याही लेखावर प्रतिसाद किंवा दुसर्‍या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायचा असेल तर ते लिहायचे आणि प्रशासकांनी तो प्रतिसाद प्रसिध्द करायला परवानगी दिली तरच तो प्रसिध्द होणार. या प्रकारात सगळी मजाच आणि उत्स्फूर्तता गेली. प्रशासकीय परवानगी यायला १०-१२ तास लागायचे. अनेक वादविवाद तिथल्या तिथे प्रतिसाद आले तरच रंगतात. असे १०-१२ तास थांबून राहिले तर मजा नाही. त्या धोरणाविरूध्द तात्यांनी एक लेख लिहिला होता. तात्यांच्या खास शैलीतील तो लेख होता. तो लेख कोणतेही कारण न देता नाकारला गेला. तो लेख नंतर तात्यांनी त्यांच्या ब्लॉगवर http://tatya7.blogspot.com/2007/02/blog-post_20.html वर प्रसिध्द केला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तात्यांनी आपले मनोगतवरील खाते बंद करावे अशी विनंती केली. मनोगत संस्थापकांनी ती विनंती लगोलग मान्य केली आणि तात्यांचे खाते बंद करून टाकले. त्यानंतर तात्यांनी इरेला पेटून मिसळपावची स्थापना केली. मधल्या काळात तात्या मनोगत सोडून उपक्रमवर लिहायचे. मिपावर बराच काळ सक्रीय असलेले अनेक सदस्य त्यावेळेस मनोगतवरून उपक्रमवर गेले होते. मी पण त्यातलाच एक होतो. मग मिपा सुरू झाल्यावर सगळे मिपावर आले. मनोगत हे माझे पहिले प्रेम आहे असे तात्या नेहमी म्हणायचे. खरोखरच त्यावेळेस त्यांनी मनोगतवर तसेच प्रेम केले होते. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई-ठाणे परिसरातील मनोगतचा पहिला कट्टा तात्यांनीच भरवला होता आणि त्यावेळेस सगळ्यांनी आमरस हादडला होता. त्या कट्ट्याचे फोटोही मनोगतवर टाकले होते. मनोगतवरील प्रशासकीय धोरणांमुळे (खरं तर प्रशासकीय चक्रमपणामुळे) त्या संकेतस्थळाची पूर्ण रया गेली. आता ते संकेतस्थळ रडतखडत चालू आहे. आठवड्यातून एखादा प्रतिसाद कधीतरी आला तर येतो. असो. तात्यांना श्रध्दांजली.

In reply to by अहिरावण

चौथा कोनाडा Wed, 09/13/2023 - 14:55
चालू असावं असं वाटतंय... कारण लेटेस्ट प्रकाशित झालेला लेख ( https://www.manogat.com/index.php/node/26842 )३० ऑगस्टचा दिसतो आहे !

सर्वसाक्षी गुरुवार, 05/25/2023 - 14:50
एक अफलातून व्यक्तिमत्त्व. आमची ओळख मनोगत वरची, पुढे मैत्री जमली. कट्टे झाले, ठाण्यात गाठीभेटी झाल्या. तात्यांनी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करायचं ठरवलं आणि केली. मिपा सुरू झाल्यानंतर मी काही काळपर्यंत दाखल झालो नव्हतो. एकदा तात्याचा फोन आला, म्हणाला काय ***** माणूस आहेस! माझा गाववाला असून सदस्य होतं नाहीस म्हणजे काय? मी म्हणालो की मनोगत वाले आयडी घेऊन इथे लोक दाखल झाले आहेत असं ऐकून आहे. ताबडतोब उत्तर: दिला तुला तुझा मनोगत आयडी. तात्या ने परवलीचा शब्द मेल केला. मी तेव्हा काही दिवस पुण्यात गेलो होतो, परत आल्यावर विसरून गेलो. दोन दिवसांनी संध्याकाळी परत तात्यांचा फोन. मी गाडी चालवत होतो. मी तात्याला म्हणालो की घरी जाताच मेल उघडतो, परवलीचा शब्द वाचतो आणि दाखल होतो. तात्या उलट ओरडला, लाव गाडी बाजूला आणि साईन खर; परवलीचा शब्द चंद्रशेखर! तात्या म्हणजे धमाल माणूस. अचानक गालबोट लागलं आणि दिवस फिरले. घडू नये ते घडले. तात्या जायच्या दोनेक वर्षे आधी रामदास शेठचा फोन आला, म्हणाले आज तात्याचा वाढदिवस आहे. आम्ही तो दिवस साजरा करायचं ठरवलं. तात्या नको म्हणत होता पण आम्ही हट्टाला पेटलो. मी, रामदास, संतोष आणि तात्या. ती अखेरची भेट.

कर्नलतपस्वी गुरुवार, 05/25/2023 - 18:25
आदरांजली. उमेदीची सर्व वर्षे महाराष्ट्रा बाहेर गेली. पुर्ण निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मराठी ओढ लागली. शोधता शोधता मिपा सापडले. सुरवातीपासूनचे साहित्य वाचण्यास सुरवात केली. वाटले इथे लवकर यायला पाहिजे होते. तात्यांच्या लेखनातून व प्रतिसादांतून तात्यांचे व्यक्तीमत्व थोडेसे कळाले. पुनश्च आदरांजली व धन्यवाद.

चौथा कोनाडा गुरुवार, 05/25/2023 - 22:56
'रेड लाईट डायरीज'चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला... त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं. भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता. त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. आधी अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्यानं अनेकांना चकवलं. त्यातूनच त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला. आपल्याला झाल्याला ओझ्याची टोचणी त्याला लागून राहिली. त्यामुळेच मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला. तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी शिवसैनिक होता. अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता. पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता. स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे. तो अस्सल गजलप्रेमी होता. इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व नित्यनेमाने बुंदी पाडणारया लेखकांहून तो कैकपटीने सरस होता. मात्र त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता.. मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता. पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे. कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता. बादशाहीतल्या जेवणाच्या त्याच्या पोस्ट्स त्याच्यातल्या खवय्याची जाणीव करून देण्यास पुरेशा होत्या. त्याच्याशी जेंव्हा जेंव्हा भेटलो तेंव्हा तेंव्हा त्याचं ते पाठीवरून प्रेमानं हात फिरवणं खूप भारी वाटायचं. फटकळ स्वभावामुळे अस्सल जिंदगी लपवण्यासाठी मुखवट्याआड जगणं त्याला जमलं नाही. त्यामुळे त्याची वाताहत झाली. त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं. ज्या सोशल मीडियानं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामीही दिली. इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय. काही महिन्यांपूर्वी त्याला देणी फेडण्यासाठी हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते. मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं. कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू? इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का? असे अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास. माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत, गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं.. निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो.. - समीर गायकवाड. ************* समीर बापू गायकवाड मनोगत देण्याचा मोह मला आवरता आला नाही. स्व तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली.

मदनबाण Fri, 05/26/2023 - 08:26
तात्या उर्फ विसोबा खेचर... बंड करुन आणि त्यांच्याच शब्दात सगळ्यांना फाट्यावर मारुन स्व्तःच मराठी संकेतस्थळ उभारण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करणारा व्यक्ती. तात्या नसता तर मिपा देखील आज दिसलं नसतं.जालावर जी विलक्षण आणि वादग्रस्त मंडळी वावरुन गेली त्यापैकी तात्या एक... अंमळ आणि फोकलीच्या हे त्यांचे सगळ्यात आवडते शब्द होते... रोज काहीतरी करुन लिहुन, मिपाला जिवंतपणा देण्याचे कार्य ते फार आवडीने करीत... त्यांच्याशी भरपुर गप्पा झाल्या आणि भेटी-गाठी देखील. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ आणि शेवट तसा व्हायला नको होता इतके मात्र मला मनापासुन वाटते. तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली _/\_

मदनबाण.....

In reply to by सर्वसाक्षी

कानडाऊ योगेशु Fri, 05/26/2023 - 18:01
अजुन एक म्हणजे सुंदर ललनांचा फोटो टाकुन त्याखाली "ही आमची अमुक तमुक हिच्यावर आमचा फार जीव" असे लिहिणे ही ही तात्यांची एक खास सवय होती..

सागरसाथी Sat, 07/29/2023 - 19:29
तात्या आणि त्यांच्या मित्रमंडळीला एकदाच भेटलो होते, फोनवरुन संपर्क होत होता, त्यांना आमच्या घरी राहायला यायचे होते ते राहूनच गेले.

केदार पाटणकर Fri, 09/15/2023 - 13:22
तात्यांचे लेखन वाचले आहे. वाचताक्षणी आवडले. लेखनातूनच त्यांचे पैलू समजले. त्यांना भेटता आले नाही, हे शल्य राहीलच. तात्यांना मी आदरांजली वाहतो. एक अवलिया हेच नाव त्यांना अचूक आहे.
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे.

चौसष्ट रुपयांची बचत

सर्वसाक्षी ·

खेडूत Tue, 05/23/2023 - 06:04
हा हा हा...! अहो दादा ते चौसष्ठ रुपये कॅनसाठी होते ना. वाचवण्यापेक्षा ते वाचले असे घरच्या अकाऊंटन्टला पटवून देणे महत्त्वाचे. अजून किस्से येऊ द्या. :)

कर्नलतपस्वी Tue, 05/23/2023 - 07:04
जेनो काम तेनो थाय बिजा करे गोता खाय.... आपलं क्षेत्र स्वयंपाक घराच्या उंबरठ्या पर्यंत. सांग काम्या आणी ओ नाम्या म्हणतात ते चालेल पण नंतरचे कुरुक्षेत्र नको. असे काही करायला गेलो तर भीक नको कुत्रं आवर आशी परिस्थिती होते. सेवानिवृत्तीनंतरचा विरंगुळा म्हणायचा आणी काना डोळा करायचा. हाय काय नाय काय

In reply to by कर्नलतपस्वी

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 11:54
कर्नल साहेब, कोविड कृपेने स्वयंपाक यायला लागला. आता पोळ्या अगदी वर्तुळ आपल्यासारख्या येत नाहीत पण बरेच पदार्थ उत्तम जमतात, नवं निर्मिती होते धन्यवाद

किस्सा आवडला. मलाही विशेषतः तेलाच्या बाबतीत किमती पडताळुन १ ली/५ली/१५ली /सुर्यफूल की शेंगदाणा/धारा की जेमिनी/ मोर का डी मार्ट हे असले करायची सवय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रिय पेचप्रसंग जसे की मलेशियाने पाम तेल निर्यात बंद केली किवा रशियाने काळ्या समुद्रातुन जाणारी युक्रेन ची जहाजे अडकवली असे काही वाचनात आले की संभाव्य धोका ओळखुन मी लगेच घरात तेल भरुन टाकतो. मोठ्या डब्यातुन छोट्या डब्यात तेल भरण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे बाजारात एक साधा ३०-४० रुपयाचा हवेच्या दाबावर काम करणारा पंप मिळतो तो वापरायचा म्हणजे मोठ्या कॅन मधुन तेल काढणे सोपे जाते. त्यातही खालची बरणी/कॅन ताटात ठेवायचा म्हणजे तेल त्यातच सांडते आणि पुन्हा वापरता येते. त्यातुन जमिनीवर तेल सांडलेच तर हाताने समईत भरुन देवांसाठी वापरायचे. असे सगळे झाले की मग पेपर्/टिश्यु वापरुन जमीन पुसायची. अगदीच गुळ्गुळीत वाटले तरच सर्फ वगैरे टाकायची चैन करायची आणि पुसुन घ्यायचे :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 12:00
मेहेंदळे साहेब पाच लिटर बुधल्यातून रोजच्या वापरातील भांड्यात तेल काढायची एक सोपी युक्ती आहे जी मी वापरतो आणि जराही न सांडता तेल ओततो. तेल ओतताना बुधला सहसा लांबीच्या बाजूने म्हणजे उभा धरला जातो. त्याऐवजी जर आडवा करून ओतला तर तेल बाहेर उडत किंवा सांडत नाही ही युक्ती मी इन्व्हर्टर च्या बॅटरीत पाणी भरणाऱ्या विलेक्ट्रीशन कडून शिकलो धन्यवाद

nutanm Tue, 05/23/2023 - 11:27
बुधला वगैरे शब्द वाचून अलिबाबा चाळीस चोरच्या जमान्यात गेल्यासारखे वाटले. कृपया लेखकाने रागवू नये व इतरांनी फक्त हसावे म्हणून लिहिलेय.

सरिता बांदेकर Tue, 05/23/2023 - 16:56
मस्त किस्सा, छान फूलवून सांगितला आहे. असे किस्से मला वाटतं रोजच होत असतात. पण ते खुलवून सांगता आलंय तुम्हाला.आमच्या घरात मला रोजच ‘ पाच रुपये वाचवायला पन्नास घालवले‘ हे रोजच बोलावं लागतं. आणि वर ‘मदत केली तरी तुझी कटकट चालूचचालूच’ ही दोन वाक्य होतातच. लिहीत रहा अस्से किस्से.

चौकस२१२ Tue, 05/23/2023 - 18:50
खरोखरच ५ लिटरच्या बुधल्यापेक्षा एक लिटरच्या पाच पिशव्या स्वस्तं असल्याचा साक्षात्कार झाला. हे नेहमीच असत कि कधी कधी? रिटेल होलसेल पेक्षा स्वस्त कसं काय भाऊ ?

In reply to by चौकस२१२

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 19:37
हे नेहमीचेच आहे अनेक पदार्थ छोट्या आकारात स्वस्त असतात. तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ. छोटे पुडे स्वस्त असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे कदाचित कमी मूल्याच्या उत्पादनांवर कर कमी असू शकतो ‌‌दुसरं म्हणजे छोटे पुडे स्वस्त मिळाले तर न वापरणारे ग्राहक आकर्षित होऊ शकतात

In reply to by चौकस२१२

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 19:37
हे नेहमीचेच आहे अनेक पदार्थ छोट्या आकारात स्वस्त असतात. तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ. छोटे पुडे स्वस्त असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे कदाचित कमी मूल्याच्या उत्पादनांवर कर कमी असू शकतो ‌‌दुसरं म्हणजे छोटे पुडे स्वस्त मिळाले तर न वापरणारे ग्राहक आकर्षित होऊ शकतात

In reply to by सर्वसाक्षी

विजुभाऊ Tue, 05/23/2023 - 23:52
वस्तू लहान पॅक मधे घेतली तर अंतीमतः ती स्वस्तच पडते हा अनुभव आहे. पूर्वी घरात धान्य भरायला वगैरे सातार्‍याला गेलो की तेथून घेऊन यायचो. पण असे लक्ष्यात आले की असे केले की धान्याची सांड लवंड खराब होणेवगैरे नुकसान होते आणि त्यात उलटा जास्त खर्च होतो. त्यामुळे जेवढे लागते जसे लागते ( अगदी जे आय टी / जे आय एस नाही ) पण जेवढे लागते तेवढेच आणतो. वेळ वाचतो. घरातली जागा वाचते.

In reply to by सर्वसाक्षी

चौथा कोनाडा Fri, 05/26/2023 - 13:28
तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ.
हाच अनुभव कॉफी पुडीचा (सॅशे) पुर्वी हौसेने बाटली आणायचो (झकास दिसायची स्वंपाघरा त) पण आर्द्रतेने घट्ट दगड व्हायची .. मग वापरा आधी त्यात थोडे पाणी / दुध काही वेळ घालून ठेवायला लागायचे, कॉफी करताना प्रमाण कधीकधी जास्त व्ह्यायचे ... पुडीने त्या सर्व समस्या सुटल्या ! :-)

प्रचेतस Tue, 05/23/2023 - 21:01
तेलाचा १५ लिटरचा पत्र्याचा डबा आणणे अधिक स्वस्त पडते असा अनुभव आहे. डब्याचा भाव लिटरमागे पिशव्यांपेक्षाही कमी येतो शिवाय रिकाम्या डबा वाण्याला किंवा भंगारवाल्याला दिल्यास त्याचेही २० रु येतात, डबा तेलाच्या किटलीत ओतणे थोडे जिकिरीचे होते मात्र झाकणाच्या बाजूस अजून एक छिद्र पाडल्यास तेल सलग धारेने धारेने किटलीत न सांडता भरता येते. ऍमेझॉनवर शक्यतो टिन मिळत नाही मात्र दुकानांत मिळतो, शिवाय कोपऱ्यावरचा वाणीही फुकटात घरी पोहोचता करतो.

In reply to by प्रचेतस

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 21:47
आजकाल बहुतेक तेलं १५ लिटर प्लास्टिक डब्यात मिळतात. दिवसेंदिवस घरातील आटत चाललेली स्वयंपाकघरं आणि गायब झालेले माळे वा कोठीच्या खोल्या आणि कुटुंबातील घटती सदस्य संख्या पाहता १५ लिटरचा डबा फारसा सोयीचा नाही. वाणी डबा फुकट घरपोच करतो हे खरं पण जालबाजारापेक्षा १५-२०% अधिक पैसे लावतो. उदाहरणार्थ ३१५०रू चा १५ लिटर डबा जिओवर १७००-१८०० ला मिळतो. छापील किंमत ३१००+. वाणी या किमतीत देत नाहीत. देत असते तर शेजारचा दुकानदार सोडून जालखरेदी कशाला? फ्रुट बॉण्ड १ किलो वाणीदादा ठोकून ५५०-५८० घेतो जालावर ४१५-४८० घरपोच. १०० ग्रॅम पुडे ४७₹

तुषार काळभोर Tue, 05/23/2023 - 22:13
शाम्पू आणि चहापावडर यांच्या बाबत सहमत. पण मला नेहमी असं वाटत आलं आहे की बहुधा छोट्या पाकिटात मिळणाऱ्या वस्तू, जसे शाम्पूचे सॅचे आणि चहा पावडरीचे ५०-१०० ग्रॅम पाकिटे यात, 'शिल्लक उरलेला' माल विकत असावेत. शाम्पूच्या बाबतीत मागील दहा वर्षांपासून मात्र सॅचेच वापरतो. तेलाच्या पाच लिटर डब्याची किंमत जास्त असण्याचे कारण म्हणजे तो डबा स्वतः . एक लिटर पाउच मध्ये कंपनीला तो खर्च नसतो. पण पंधरा लिटर चा डबा जसा वीस रुपयांना विकला जातो तसा हा पाच लिटरचा प्लास्टिक डबा विकला जात नाही. अजूनतरी किराणा सामान ऑनलाईन घेतलं नाही. एक्सपायरी डेटच्या भीतीने.

In reply to by तुषार काळभोर

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 22:43
उरलेला माल वगैरे नाही पण अल्प किंमतीत नामांकित उत्पादन वापरायला मिळते म्हणून नवे ग्राहक आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग बजेटचा एक भाग म्हणून कमी किमतीत छोटे पॅक विकले जातात. शिवाय शॅम्पू एक लिटर बाटली पेक्षा सॅशेचा खर्च विशेषतः वाहतूक आणि वेष्टण खर्च कमी असतो. शिवाय कमी नफ्यावर विकण्यात दूरगामी फायदा असा की बाटली मध्ये २०० मिली. शॅम्पू एका ग्राहकापर्यंत पोचतो तर पाच मिली सॅशेद्वारे तोच २०० मिली दहा वीस तरी ग्राहकांपर्यंत पोचतो आणि ब्रॅण्ड व्हिजिबीलीटी वाढते.

राघव Tue, 05/23/2023 - 22:42
नवऱ्यानं (न ठरवता) वेंधळेपणा करायचा आणि बायकोनं त्यावर तोंडसुख घ्यायचं हा सार्वकालिक प्रापंचिक नियम आहे! त्याला अपवाद फारच कमी असावेत! आमचे असे अनेक किस्से आहेत. बायकोला ते किस्से आठवून आणि परत परत उगाळून सांगण्यात, कसलं सुख मिळतं म्हणून सांगू!! आता अक्षरशः आजच घडलेला किस्सा: बायको माहेरी गेलेली, उद्या परत येणारे. तोवर काही दिवस भावाकडे रहायला गेलो होतो कोथरूडात. आज परत आलो वाकडला सकाळी. सगळी तयारी करून अगदी वेळेत निघालो. कसला अभिमान दाटून आला होता मनांत.. व्वा रे व्वा! अगदी ७:३० ला सकाळी घरी हजर होतो मी. पण हाय रे दैवा..! नेमकी घराची चावी विसरलो. अभिमानाचं विमान केवळ उतरलं नाही जमिनीवर.. पार भुईसपाट झालं. भावाला फोन केला तर त्यानंही मनसोक्त हसून घेतलं. जेव्हा त्याला सांगितलं की "आता तूच घेऊन ये इकडे चावी" तेव्हा वरमला जरा! मग त्यानं स्विग्गीवरून ऑर्डर बुक केली अन् चावी पाठवली. शेवटी एकदाचे आम्ही ९:०० ला घरात दाखल झालो! अगदी हातातलं सामान ठेवत नाही तोवर बायकोचा फोन आला. मी मनांत म्हटलं नाही तेव्हा कधी स्वतःहून फोन करायची नाही.. पण अशावेळेस हटकून करेल ही फोन. पण तिला अजून तरी माझ्या वेंधळेपणाचा किस्सा सांगीतला नाहीये. उद्या पोहोचली परत की विचारेलच खोदून की "अगदी सक्काळी निघणार होतास ना कोथरुडाहून? मग इतका उशीर कसा झाला.." वगैरे. तेव्हा मग सांगेन आणि खाईन बोलण्या..! :-)

चौकस२१२ Wed, 05/24/2023 - 04:38
स्विग्गीवरून ऑर्डर बुक केली अन् चावी पाठवली हायला शॉलिड कल्पना .. हे प्रथमच ऐकलं .. "उ बर डिलिवरी एनिथिंग अल्मोस्ट एनिथिंग" अशी सध्या जाहिरात चालू आहे त्यात त्यांनी " विरसरभोल्यांसाठी " अशी सेवा सुरु केली पाहिजे

चांदणे संदीप Fri, 05/26/2023 - 12:49
मस्त, खुशखुशीत किस्सा. अशाच काही वाढीव प्रकरणांमुळे मी किचनमध्ये एरवी जात नाही. घरी कुणीही नसल्यास मित्र जमवून मग किचन आणि तिथल्या सर्व वस्तूंशी भेट होते. शक्यतो, तिथले जिन्नस न वापरता नवीन तेवढ्यापुरते आणून त्याची पुरावा ठेवता विल्हेवाट लावणे हे प्रेफरेबल असते. :) सं - दी - प

पर्णिका Tue, 05/30/2023 - 05:38
किस्सा छान लिहिला आहे... प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा केलात. पण किचन स्वच्छ करण्यांत बराच वेळ गेला असणार !
मग बराच वेळ माझं बौद्दिक झालं.
हे तर होणारच :)

चित्रगुप्त Tue, 05/30/2023 - 20:28
बाई गं कसं, भरवत नाही गं... खाली तेल, वरं तेलं, तेलं बाजूनी.. कसं सांडलं गं... असो ऐसा प्रसंग जाला.. जाला तो होवोनि गेला.. आता तरी आपणाला... शहाणे करावे... --- चौसष्ट रुपये वाचले..तेल कसं ओतावं (किंवा ओतु नये) याचं प्रशिक्षण मिळालं.. संपूर्ण स्वयंपाकघर ओट्यासह धुतलं गेलं..घरात घालायच्या चपला धुतल्या गेल्या..अनेक जुनी फडकी कामी आली..ऊठ सूठ वस्तू टाकून न देता जपून ठेवल्याचा कसा फायदा होतो हे ऐकायला मिळालं..दिवाळी नसतानाहे अभ्यंगस्नान घडलं .... हेही नसे थोडके. -- मस्त लिहीलंय, सगळा प्रसंग हुबेहुब डोळ्यासमोर उभा राहिला.

खेडूत Tue, 05/23/2023 - 06:04
हा हा हा...! अहो दादा ते चौसष्ठ रुपये कॅनसाठी होते ना. वाचवण्यापेक्षा ते वाचले असे घरच्या अकाऊंटन्टला पटवून देणे महत्त्वाचे. अजून किस्से येऊ द्या. :)

कर्नलतपस्वी Tue, 05/23/2023 - 07:04
जेनो काम तेनो थाय बिजा करे गोता खाय.... आपलं क्षेत्र स्वयंपाक घराच्या उंबरठ्या पर्यंत. सांग काम्या आणी ओ नाम्या म्हणतात ते चालेल पण नंतरचे कुरुक्षेत्र नको. असे काही करायला गेलो तर भीक नको कुत्रं आवर आशी परिस्थिती होते. सेवानिवृत्तीनंतरचा विरंगुळा म्हणायचा आणी काना डोळा करायचा. हाय काय नाय काय

In reply to by कर्नलतपस्वी

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 11:54
कर्नल साहेब, कोविड कृपेने स्वयंपाक यायला लागला. आता पोळ्या अगदी वर्तुळ आपल्यासारख्या येत नाहीत पण बरेच पदार्थ उत्तम जमतात, नवं निर्मिती होते धन्यवाद

किस्सा आवडला. मलाही विशेषतः तेलाच्या बाबतीत किमती पडताळुन १ ली/५ली/१५ली /सुर्यफूल की शेंगदाणा/धारा की जेमिनी/ मोर का डी मार्ट हे असले करायची सवय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रिय पेचप्रसंग जसे की मलेशियाने पाम तेल निर्यात बंद केली किवा रशियाने काळ्या समुद्रातुन जाणारी युक्रेन ची जहाजे अडकवली असे काही वाचनात आले की संभाव्य धोका ओळखुन मी लगेच घरात तेल भरुन टाकतो. मोठ्या डब्यातुन छोट्या डब्यात तेल भरण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे बाजारात एक साधा ३०-४० रुपयाचा हवेच्या दाबावर काम करणारा पंप मिळतो तो वापरायचा म्हणजे मोठ्या कॅन मधुन तेल काढणे सोपे जाते. त्यातही खालची बरणी/कॅन ताटात ठेवायचा म्हणजे तेल त्यातच सांडते आणि पुन्हा वापरता येते. त्यातुन जमिनीवर तेल सांडलेच तर हाताने समईत भरुन देवांसाठी वापरायचे. असे सगळे झाले की मग पेपर्/टिश्यु वापरुन जमीन पुसायची. अगदीच गुळ्गुळीत वाटले तरच सर्फ वगैरे टाकायची चैन करायची आणि पुसुन घ्यायचे :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 12:00
मेहेंदळे साहेब पाच लिटर बुधल्यातून रोजच्या वापरातील भांड्यात तेल काढायची एक सोपी युक्ती आहे जी मी वापरतो आणि जराही न सांडता तेल ओततो. तेल ओतताना बुधला सहसा लांबीच्या बाजूने म्हणजे उभा धरला जातो. त्याऐवजी जर आडवा करून ओतला तर तेल बाहेर उडत किंवा सांडत नाही ही युक्ती मी इन्व्हर्टर च्या बॅटरीत पाणी भरणाऱ्या विलेक्ट्रीशन कडून शिकलो धन्यवाद

nutanm Tue, 05/23/2023 - 11:27
बुधला वगैरे शब्द वाचून अलिबाबा चाळीस चोरच्या जमान्यात गेल्यासारखे वाटले. कृपया लेखकाने रागवू नये व इतरांनी फक्त हसावे म्हणून लिहिलेय.

सरिता बांदेकर Tue, 05/23/2023 - 16:56
मस्त किस्सा, छान फूलवून सांगितला आहे. असे किस्से मला वाटतं रोजच होत असतात. पण ते खुलवून सांगता आलंय तुम्हाला.आमच्या घरात मला रोजच ‘ पाच रुपये वाचवायला पन्नास घालवले‘ हे रोजच बोलावं लागतं. आणि वर ‘मदत केली तरी तुझी कटकट चालूचचालूच’ ही दोन वाक्य होतातच. लिहीत रहा अस्से किस्से.

चौकस२१२ Tue, 05/23/2023 - 18:50
खरोखरच ५ लिटरच्या बुधल्यापेक्षा एक लिटरच्या पाच पिशव्या स्वस्तं असल्याचा साक्षात्कार झाला. हे नेहमीच असत कि कधी कधी? रिटेल होलसेल पेक्षा स्वस्त कसं काय भाऊ ?

In reply to by चौकस२१२

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 19:37
हे नेहमीचेच आहे अनेक पदार्थ छोट्या आकारात स्वस्त असतात. तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ. छोटे पुडे स्वस्त असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे कदाचित कमी मूल्याच्या उत्पादनांवर कर कमी असू शकतो ‌‌दुसरं म्हणजे छोटे पुडे स्वस्त मिळाले तर न वापरणारे ग्राहक आकर्षित होऊ शकतात

In reply to by चौकस२१२

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 19:37
हे नेहमीचेच आहे अनेक पदार्थ छोट्या आकारात स्वस्त असतात. तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ. छोटे पुडे स्वस्त असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे कदाचित कमी मूल्याच्या उत्पादनांवर कर कमी असू शकतो ‌‌दुसरं म्हणजे छोटे पुडे स्वस्त मिळाले तर न वापरणारे ग्राहक आकर्षित होऊ शकतात

In reply to by सर्वसाक्षी

विजुभाऊ Tue, 05/23/2023 - 23:52
वस्तू लहान पॅक मधे घेतली तर अंतीमतः ती स्वस्तच पडते हा अनुभव आहे. पूर्वी घरात धान्य भरायला वगैरे सातार्‍याला गेलो की तेथून घेऊन यायचो. पण असे लक्ष्यात आले की असे केले की धान्याची सांड लवंड खराब होणेवगैरे नुकसान होते आणि त्यात उलटा जास्त खर्च होतो. त्यामुळे जेवढे लागते जसे लागते ( अगदी जे आय टी / जे आय एस नाही ) पण जेवढे लागते तेवढेच आणतो. वेळ वाचतो. घरातली जागा वाचते.

In reply to by सर्वसाक्षी

चौथा कोनाडा Fri, 05/26/2023 - 13:28
तेल, चहा, शॅम्पू..एक ना अनेक. मी बऱ्याच वस्तू छोट्या मापातच आणतो; वापरायला सुलभ.
हाच अनुभव कॉफी पुडीचा (सॅशे) पुर्वी हौसेने बाटली आणायचो (झकास दिसायची स्वंपाघरा त) पण आर्द्रतेने घट्ट दगड व्हायची .. मग वापरा आधी त्यात थोडे पाणी / दुध काही वेळ घालून ठेवायला लागायचे, कॉफी करताना प्रमाण कधीकधी जास्त व्ह्यायचे ... पुडीने त्या सर्व समस्या सुटल्या ! :-)

प्रचेतस Tue, 05/23/2023 - 21:01
तेलाचा १५ लिटरचा पत्र्याचा डबा आणणे अधिक स्वस्त पडते असा अनुभव आहे. डब्याचा भाव लिटरमागे पिशव्यांपेक्षाही कमी येतो शिवाय रिकाम्या डबा वाण्याला किंवा भंगारवाल्याला दिल्यास त्याचेही २० रु येतात, डबा तेलाच्या किटलीत ओतणे थोडे जिकिरीचे होते मात्र झाकणाच्या बाजूस अजून एक छिद्र पाडल्यास तेल सलग धारेने धारेने किटलीत न सांडता भरता येते. ऍमेझॉनवर शक्यतो टिन मिळत नाही मात्र दुकानांत मिळतो, शिवाय कोपऱ्यावरचा वाणीही फुकटात घरी पोहोचता करतो.

In reply to by प्रचेतस

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 21:47
आजकाल बहुतेक तेलं १५ लिटर प्लास्टिक डब्यात मिळतात. दिवसेंदिवस घरातील आटत चाललेली स्वयंपाकघरं आणि गायब झालेले माळे वा कोठीच्या खोल्या आणि कुटुंबातील घटती सदस्य संख्या पाहता १५ लिटरचा डबा फारसा सोयीचा नाही. वाणी डबा फुकट घरपोच करतो हे खरं पण जालबाजारापेक्षा १५-२०% अधिक पैसे लावतो. उदाहरणार्थ ३१५०रू चा १५ लिटर डबा जिओवर १७००-१८०० ला मिळतो. छापील किंमत ३१००+. वाणी या किमतीत देत नाहीत. देत असते तर शेजारचा दुकानदार सोडून जालखरेदी कशाला? फ्रुट बॉण्ड १ किलो वाणीदादा ठोकून ५५०-५८० घेतो जालावर ४१५-४८० घरपोच. १०० ग्रॅम पुडे ४७₹

तुषार काळभोर Tue, 05/23/2023 - 22:13
शाम्पू आणि चहापावडर यांच्या बाबत सहमत. पण मला नेहमी असं वाटत आलं आहे की बहुधा छोट्या पाकिटात मिळणाऱ्या वस्तू, जसे शाम्पूचे सॅचे आणि चहा पावडरीचे ५०-१०० ग्रॅम पाकिटे यात, 'शिल्लक उरलेला' माल विकत असावेत. शाम्पूच्या बाबतीत मागील दहा वर्षांपासून मात्र सॅचेच वापरतो. तेलाच्या पाच लिटर डब्याची किंमत जास्त असण्याचे कारण म्हणजे तो डबा स्वतः . एक लिटर पाउच मध्ये कंपनीला तो खर्च नसतो. पण पंधरा लिटर चा डबा जसा वीस रुपयांना विकला जातो तसा हा पाच लिटरचा प्लास्टिक डबा विकला जात नाही. अजूनतरी किराणा सामान ऑनलाईन घेतलं नाही. एक्सपायरी डेटच्या भीतीने.

In reply to by तुषार काळभोर

सर्वसाक्षी Tue, 05/23/2023 - 22:43
उरलेला माल वगैरे नाही पण अल्प किंमतीत नामांकित उत्पादन वापरायला मिळते म्हणून नवे ग्राहक आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग बजेटचा एक भाग म्हणून कमी किमतीत छोटे पॅक विकले जातात. शिवाय शॅम्पू एक लिटर बाटली पेक्षा सॅशेचा खर्च विशेषतः वाहतूक आणि वेष्टण खर्च कमी असतो. शिवाय कमी नफ्यावर विकण्यात दूरगामी फायदा असा की बाटली मध्ये २०० मिली. शॅम्पू एका ग्राहकापर्यंत पोचतो तर पाच मिली सॅशेद्वारे तोच २०० मिली दहा वीस तरी ग्राहकांपर्यंत पोचतो आणि ब्रॅण्ड व्हिजिबीलीटी वाढते.

राघव Tue, 05/23/2023 - 22:42
नवऱ्यानं (न ठरवता) वेंधळेपणा करायचा आणि बायकोनं त्यावर तोंडसुख घ्यायचं हा सार्वकालिक प्रापंचिक नियम आहे! त्याला अपवाद फारच कमी असावेत! आमचे असे अनेक किस्से आहेत. बायकोला ते किस्से आठवून आणि परत परत उगाळून सांगण्यात, कसलं सुख मिळतं म्हणून सांगू!! आता अक्षरशः आजच घडलेला किस्सा: बायको माहेरी गेलेली, उद्या परत येणारे. तोवर काही दिवस भावाकडे रहायला गेलो होतो कोथरूडात. आज परत आलो वाकडला सकाळी. सगळी तयारी करून अगदी वेळेत निघालो. कसला अभिमान दाटून आला होता मनांत.. व्वा रे व्वा! अगदी ७:३० ला सकाळी घरी हजर होतो मी. पण हाय रे दैवा..! नेमकी घराची चावी विसरलो. अभिमानाचं विमान केवळ उतरलं नाही जमिनीवर.. पार भुईसपाट झालं. भावाला फोन केला तर त्यानंही मनसोक्त हसून घेतलं. जेव्हा त्याला सांगितलं की "आता तूच घेऊन ये इकडे चावी" तेव्हा वरमला जरा! मग त्यानं स्विग्गीवरून ऑर्डर बुक केली अन् चावी पाठवली. शेवटी एकदाचे आम्ही ९:०० ला घरात दाखल झालो! अगदी हातातलं सामान ठेवत नाही तोवर बायकोचा फोन आला. मी मनांत म्हटलं नाही तेव्हा कधी स्वतःहून फोन करायची नाही.. पण अशावेळेस हटकून करेल ही फोन. पण तिला अजून तरी माझ्या वेंधळेपणाचा किस्सा सांगीतला नाहीये. उद्या पोहोचली परत की विचारेलच खोदून की "अगदी सक्काळी निघणार होतास ना कोथरुडाहून? मग इतका उशीर कसा झाला.." वगैरे. तेव्हा मग सांगेन आणि खाईन बोलण्या..! :-)

चौकस२१२ Wed, 05/24/2023 - 04:38
स्विग्गीवरून ऑर्डर बुक केली अन् चावी पाठवली हायला शॉलिड कल्पना .. हे प्रथमच ऐकलं .. "उ बर डिलिवरी एनिथिंग अल्मोस्ट एनिथिंग" अशी सध्या जाहिरात चालू आहे त्यात त्यांनी " विरसरभोल्यांसाठी " अशी सेवा सुरु केली पाहिजे

चांदणे संदीप Fri, 05/26/2023 - 12:49
मस्त, खुशखुशीत किस्सा. अशाच काही वाढीव प्रकरणांमुळे मी किचनमध्ये एरवी जात नाही. घरी कुणीही नसल्यास मित्र जमवून मग किचन आणि तिथल्या सर्व वस्तूंशी भेट होते. शक्यतो, तिथले जिन्नस न वापरता नवीन तेवढ्यापुरते आणून त्याची पुरावा ठेवता विल्हेवाट लावणे हे प्रेफरेबल असते. :) सं - दी - प

पर्णिका Tue, 05/30/2023 - 05:38
किस्सा छान लिहिला आहे... प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा केलात. पण किचन स्वच्छ करण्यांत बराच वेळ गेला असणार !
मग बराच वेळ माझं बौद्दिक झालं.
हे तर होणारच :)

चित्रगुप्त Tue, 05/30/2023 - 20:28
बाई गं कसं, भरवत नाही गं... खाली तेल, वरं तेलं, तेलं बाजूनी.. कसं सांडलं गं... असो ऐसा प्रसंग जाला.. जाला तो होवोनि गेला.. आता तरी आपणाला... शहाणे करावे... --- चौसष्ट रुपये वाचले..तेल कसं ओतावं (किंवा ओतु नये) याचं प्रशिक्षण मिळालं.. संपूर्ण स्वयंपाकघर ओट्यासह धुतलं गेलं..घरात घालायच्या चपला धुतल्या गेल्या..अनेक जुनी फडकी कामी आली..ऊठ सूठ वस्तू टाकून न देता जपून ठेवल्याचा कसा फायदा होतो हे ऐकायला मिळालं..दिवाळी नसतानाहे अभ्यंगस्नान घडलं .... हेही नसे थोडके. -- मस्त लिहीलंय, सगळा प्रसंग हुबेहुब डोळ्यासमोर उभा राहिला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बचत हे आम्हा मध्यमवर्गीयांचं आमरण व्यसन. पैसे वाचवले याचा आनंद काही वेगळाच असतो. बरोबरच आहे. आपला कष्टाचा पैसा उगाच का दवडायचा? निवृत्तीनंतर वेळ भरपूर, शिवाय मिळकत बंद! आम्ही खाजगी क्षेत्रातले मजूर त्यामुळे पेन्शन नाही, फक्त टेशन. सबब काहीही खरेदी करायचं झालं तर वाण्यापासून अनेक ऑन लाईन विक्रेत्यांच्या किमती पडताळून पाहायच्या. जो स्वस्त तो आपला. कालंच घरातला तेलाचा बुधला संपला आणि राखिव बुधला वापरात आणला गेला. म्हणजे तेल विकत घेणे आले. तपासाअंती अ‍ॅमेझॉन फ्रेश वर ९९९ चा बुधला ६९९ रुपये हा सर्वात स्वस्त दर आढळून आला. मागणी नोंदवणार तेवढयात डोक्यात किडा वळवळला.