मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले.
११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.
छान लिहिलंय..
खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही.
खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :(
मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे.
पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे.
बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत.
एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात.
> भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं
त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ?
WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते.
जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी.
> संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे.
ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे.
गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता.
गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले.
बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे :
Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future?
So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two.
Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen.
----
पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही.
Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.
असं कसं
साहना ताई
शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का?
एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय?
तुमचा तीव्र निषेध
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय.
साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही.
एक उदाहरण देतो.
माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.)
WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो.
सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही.
साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही.
बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा.
अनुस्वार,
आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत.
पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे.
सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ?
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.
मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील
१०० टक्के चुकीचे गृहीतक आहे.
हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती.
असं अजिबातच नाही.
बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात.
मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात.
त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख..
वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही
(परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल )
तर्कवादी
साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे...
मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ...
शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे.
शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...
सही लिहिलंय ! +१
देऊळ सिनेमा आठवला !
जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला.
जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली !
यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे !
कालाय तस्मै नम: _/\_
रील बनवण्यात, नशा करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय.
अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते.
बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या.
अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे.
वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता.
गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे.
दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते.
असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही.
पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते.
ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे.
कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं.
गेलो होतो गावाकडं
शोधत होतो पाऊलखुणा
नदीकाठी होता उभा
म्हातारा वड केविलवाणा
हिरवगाऱ टुमदार गाव
नाव त्याच होतं खेड
सय येता गावाची
मन अजुनही होतं वेडं......
गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे:
(१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो.
(२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात.
ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते.
(३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे.
(४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्याच मिनतवार्या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.
(५) कचर्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात.
"निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.
अनुस्वार जी,
लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे.
प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले.
११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.
छान लिहिलंय..
खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही.
खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :(
मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे.
पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे.
बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत.
एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात.
> भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं
त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ?
WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते.
जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी.
> संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे.
ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे.
गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता.
गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले.
बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे :
Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future?
So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two.
Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen.
----
पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही.
Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.
असं कसं
साहना ताई
शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का?
एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय?
तुमचा तीव्र निषेध
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय.
साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही.
एक उदाहरण देतो.
माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.)
WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो.
सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही.
साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही.
बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा.
अनुस्वार,
आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत.
पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे.
सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ?
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.
मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील
१०० टक्के चुकीचे गृहीतक आहे.
हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती.
असं अजिबातच नाही.
बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात.
मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात.
त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख..
वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही
(परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल )
तर्कवादी
साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे...
मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ...
शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे.
शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...
सही लिहिलंय ! +१
देऊळ सिनेमा आठवला !
जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला.
जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली !
यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे !
कालाय तस्मै नम: _/\_
रील बनवण्यात, नशा करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय.
अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते.
बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या.
अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे.
वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता.
गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे.
दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते.
असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही.
पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते.
ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे.
कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं.
गेलो होतो गावाकडं
शोधत होतो पाऊलखुणा
नदीकाठी होता उभा
म्हातारा वड केविलवाणा
हिरवगाऱ टुमदार गाव
नाव त्याच होतं खेड
सय येता गावाची
मन अजुनही होतं वेडं......
गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे:
(१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो.
(२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात.
ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते.
(३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे.
(४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्याच मिनतवार्या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.
(५) कचर्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात.
"निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.
अनुस्वार जी,
लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे.
प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.
यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही.
फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.
यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही.
फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१
महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्यामुळे आमच्या गावचा म्हणजे पंढरपुरचा एसटी स्टॅण्ड ऐसपैस होता. पुर्वी मोठ्या चार यात्रा सोडल्या तर गाव सुस्त पडलेलं असायचं, तसंच स्टॅण्ड देखिल निवांत असायचं. मुख्य म्हणजे स्वच्छता आणि देखभाल उत्तम असायची. रोज संध्याकाळी स्टेशनरोडने (फुलपाखरं बघत बघत) स्टॅण्डावर पोहोचणे ही आमची रोजची मंझील. तसं थोडं मुख्य मंदिर आणि पेठे पासुन दुर असल्याने लांब गेल्याचा फील मिळायचा. एस्टीच्या वेळा सोडल्यातर शांतता असायची. मग अभ्यासासाठी या पेक्षा उत्तम ठिकाण कोणते ? बर्याच परिक्षांचा अभ्यास इथल्या बाकड्यावर केलेला आहे.
स्टॅण्डावर झकास बुकस्टॉल होता. तिथली मासिकं, साप्ताहिकं, मायापुरी, रसरंग, श्री, सोबत, जत्रा ही न्याहाळत बसणं आवडीचा छंद ! बुकस्टॉलमामाशी ओळख झाल्यावर तिथच बसुन वाचणे अन खराब न करता परत देणे या बोलीवर एक दोन रुपये देउन मला पुस्तकं मासिकं वाचता येणे जमायाला लागले. कित्येक तास तिथे पडीक असायचो वाचत. मामांशी चांगलीच गट्टी जमली. नंतर नाही आलो तर "का नाही आला" असं हक्कानी चौकशी करायचे.
आता ३०-३५ वर्षात गोष्टी खुपच बदलल्यात ! पण त्या वेळच्या एसटी स्टॅण्डचे माझ्या मनात खास स्थान आहे !
लालपरीच्या बर्याच सुखद आठवणी आहेत. बहुतांशी ट्रेक्स शी निगडीत.
मोबाईल फोन नसण्याच्या दिवसात , आणि ५०-१०० रुपये आईवडीलांकडे मागायला लाज वाटण्याच्या काळात दिवसभराची कॉलेज्/ऑफिसची धावपळ उरकुन कसेबसे कल्याण स्टेशनवर पोचुन कर्जत्,कसारा किवा ईगतपुरी पर्यंत लोंबकळत ट्रेनने केलेला प्रवास मग बाहेर पडुन एस टी स्टँडवर केलेला मुक्काम २-३ तासाची झोप आणि सकाळी पहिल्या एस टीने ट्रेकच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात म्हणजे खांडस्,बारी,खुबी,जुन्नर,आंबेगाव,राजुर्,घोटी,पाचनई,काळुस्थे असे कुठेतरी पोचायचे. या टप्प्यात सहसा एस टीची शेवटची लांब सीट पकडली जायची कारण खंडीभर लोक, त्यांच्या सॅक्स, रोप आणि ईतर चित्र विचित्र सामान असायचे. रात्रभर ज्यांचे चेहरे दिसले नाहियेत किवा ट्रेकला प्रथमच आले आहेत अशा लोकांच्या ओळखीपाळखी, मागच्या ट्रेक्सच्या सुरस आणि चमत्कारिक कथा,गाणी,गप्पा,थापा अशा सगळ्या गोष्टींचे तो प्रवास म्हणजे मिश्रण असे. बसमधले सगळे प्रवासी आणि कंडक्टर यांच्यासाठी ती मोठीच एंटरटेनमेंट असे पण आम्हाला त्याची काही एक फिकिर नसे. हळुहळु एस टी गावा गावांतुन प्रवास करत करत दर्या खोर्यात शिरत असे आणि आसपासचे डोंगर जवळ येत जात. कोणीतरी कंडक्टरकडुन पहिली आणि शेवटची एस टी कितीला असते, मुक्कामी असते का? वगैरे माहिती घेइ. ईतर माहितगारांपैकी कोणीतरी एखाद्या डोंगराच्या टोकाकडे बोट दाखवुन आज रात्री आपला मुक्काम तिथे असेल वगैरे सांगे.
आणि विशेष वरुन ट्रेक संपवुन जेव्हा परतीचे वेध लागत तेव्हा पायथ्याच्या खेड्यात, जिथे एस टी मिळेल तिथे वेळेवर पोचणे म्हणजे तर तारेवरची कसरतच असे. एक दोन ताज्या दमाच्या गड्यांना कंडक्टरला गळ घालुन एस टी थांबवुन ठेवायला पुढे पाठवले जाई. बाकिच्या गळपटलेल्या लोकांना हाकलत पुढे पळवण्याची जबाबदारी लीडरवर असे. तरीहे कधीतरी उशीर होई आणि कंडक्टरबरोबरची शिष्टाई फळत नसे. मग ती शेवटची एस टी दुर दुर जाताना बघणे नशिबात येई, त्यावेळचे दु:ख काही औरच. अशा तर्हेने ट्रेकिंगच्या दिवसातील खरी साथी म्हणजे लालपरीच. आज नॅट जिओ किवा डिस्कवरी वरचे कार्यक्रम बघुन ,स्वतःची कार घेउन, आणि डिकॅथलॉनचे तंबु,शुज आणी ट्रेकिंग गिअर्स घेउन फिरणार्या मंडळींना हे फारच डाउनमार्केट वाटेल आणि एस टीचे महत्वही समजणार नाही.
पुणे गोवा, पुणे सोलापूर आणि पुणे मुंबई, पुणे रत्नागिरी या मार्गांवर एस.टी ने भरपूर प्रवास केला.
धागालेखकाने म्हटल्याप्रमाणे पूर्वी बस जेवण, चहा पाणी या साठी फक्त एस.टी स्टँडवरच थांबायच्या.
राधानगरीच्या कँटीनमधील काळ्या वाटाण्याची, चवळीची उसळ, मलकापूर कँटीनची मटण राईस प्लेट, कोल्हापूरला रात्री २, २.३० ला खाल्लेले पोहे, दावणगिरी लोणी स्पंज डोसा (हे नाव ऐकून पण तेव्हा कित्येकांना माहित नव्हते तेव्हा), कणकवली आंबोली येथील भजी, उप्पीट-शिरा प्लेट, सोलापूरला जाताना इंदापूरला उसाचा रस, मोहोळ ला वडा, भजी या सर्व आठवणी राहिल्या.
आता कारने प्रवास करताना ही सर्व खाद्ययात्रा आपसूकच बायपास झाली. आणि तसेही २००० नंतर एस.टी वाले हॉटेल, ढाब्यासमोर जेवण, नाष्टा, चहा ला थांबायला लागले नंतर ही कँटीन अजून डबघाईला आली.
एकदा अचानक झालेला गणपतीच्या आदल्या दिवसाचा पुणे कुडाळ प्रवास अजून लक्षात आहे. रात्रीची एक्ष्ट्रा गाडी होती आणि नेहमी २ बाय २ असणारी गाडी नसून ३ बाय २ होती आणि त्यात तीन सिटच्या मधल्या जागेवर (शेजारी दोन्ही अनोळखी) बसून केलेला प्रवास अजून आठवतोय. गणपतीचा उत्साह सर्व प्रवाशांमधे सळसळून वाहात होता. मुलगा झाल्यावर त्याला बघायला सासुर्वाडीला कोकण दौरे व्हायचे तेव्हा अचानक बुधवारी केलेला एस. टी प्रवास अजून लक्षात आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेजारी कोणीच आले नाही बस पण तशी थोडीफार रिकामीच होती तेव्हा पहिल्यांदाच दोन्ही सीटवर मस्त मांडी घालुन नंतर रेलुन बसलो होतो आणि सकाळी घरी गेलो आणि त्याच दिवशी बाळ पहिल्यांदाच स्वतःहून पालथे झाले. अचानक झालेला प्रवास सत्कारणी लागला.
समान असणारे एसटी स्टँडचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे एसटी स्टँडच्या एन्ट्री किंवा एक्झिटला असणाऱ्या उसाच्या रसवंती, सहसा ह्यांची नावे गोरखनाथ, नवनाथ, गहिनीनाथ अशी नाथ संप्रदायाशी संलग्न असत. ह्यांच्या त्या इलेक्ट्रिक/ डिझेल चरकाच्या चाकाला लावलेल्या घुंगरांचा एक सिग्नेचर आवाज यायचा. एका बाजूला चिपाडे लयीत सुरू असलेला चरक, गिऱ्हाईक उठबस अन तो घुंगरांचा आवाज, मला वाटते एसटी स्टँड म्हणले की महाराष्ट्रात हे हवेच हवे, नाही का ?
🙂 🙂
लहानपणी एस टी प्रवासी व्यवस्थित वागत असत असे आठवतेय. खच्चून गर्दी असायची, कदाचित एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला (कायम स्त्री जातीलाच का कोण जाणे) एस टी लागत ही असायची, पण ते वगळता तशी एस टी स्वच्छ असायची. गुटखा हा प्रकार त्यावेळी नव्हता. आता बरेच वर्षे प्रवास केला नाही, पण मध्ये जेव्हा केला तेव्हा सहप्रवाशांमधील स्वच्छतेच्या संकल्पनेचा अभाव, सतत पचपच बाहेर थुंकण्याची प्रवृत्ती, मोठ्ठ्याने मोबाईल च्या रेडियोवर गाणे लावणे इत्यादी प्रकार पाहून काही तरी बदललंय याची जाणीव झाली. कदाचित लहानपणी (त्या काळात) स्वच्छतेच्या जाणिवा इतक्या तीव्र नसतील, हे ही कारण असेल, पण माझ्या मते लोक जास्त जास्त माजोरडे, बेफिकीर, उद्धट बनत चालले आहेत.
तुमचा हा प्रतिसाद एस टी असो वा लोकल ट्रेन, सर्वांसाठी लागू होतो.
विमानतळ अथवा विमाने अशांपासून सध्या तरी दूर आहेत म्हणून ठीक आहे, नाहीतर तिथेही अशीच घाण झाली असती यात शंका नाही.
किती फ्रिक्वेन्टली करता साहेब ? शशी थरूर कॅटल क्लास बोलला म्हणून रागावणाऱ्यात असलात तर विषय कट, पण विमानतळावर असलं पब्लिक नसतं हे मात्र अजिबातच पटत नाही बुआ.
विमानतळ हा अगदी वेगळाच विषय आहे. भारतीय इतका इगो असलेले, बेदरकार आणि प्रत्येक गोष्टीचे भुकेले कसे असतात हे पहायचं असेल तर कुठल्याही भारतीय विमानतळावर जाऊन पहावं. सरळ रांग लावतच नाहीत. तिथेही पुढे घुसण्याची घाई. त्यामानाने तिथे काम करणारे CISF चे जवान किती तरी सज्जन वाटतात. विमानतळावर गेल्यावर दोन्हींमधला फरक पहाताना भारतीयांना सक्तीच्या 2 वर्षे मिलिटरी ट्रेनिंग/नोकरीची गरज आहेच हा विचार प्रत्येक वेळी मनात येतो. बाकी विमानतळशी तुलना करायची तर लालपरी किती तरी पटीने बरी.
मनःपूर्वक शुभेच्छा, एअरपोर्टवर दिसणारे सर्वसाधारण नमुने
१. फायनल कॉलची मुदत संपत आल्यावर पोचणारे अन कसेबसे बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटीच्या रांगेत सगळ्यांना पार करत माझी फ्लाईट सुटेल सुटेल जाऊ दे जाऊ दे करत शांतपणे वाट बघत लायनीत उभ्या असलेल्या लोकांना मूर्खात काढणारे लोक.
२. चटपटीत एअरहोस्टेस बद्दल तुरट शेरे मारत बसलेली जनता, माणूस कितीही फ्रिक्वेन्ट ट्रॅव्हलर असला तरी ह्या जमातीबद्दल (पायलट, होस्टेस, पर्सर्स) कुतूहल भयानक असतेच, मग "ह्या पोरी तसल्याच" वगैरे शेरे मारून ह्या चर्चा थंडावतात
३. आपल्याला डायबेटिस आहे हे विंडो सीट्स घेताना सोयीस्कररित्या विसरून मिडल अन आईल सीटवाल्याला दर मिनिटाला उठवून प्रसाधनगृह जवळ करणारे, विमानात आलोय तर सगळं वसूल करा ह्या मेंटलिटीने मासिके, सुरक्षा पत्रके (!), तीन तीन वेळा हँडल करत बसलेले, प्युक बॅग्ज मध्ये कचरा भरून ठेवणारे, जेवण पहिले मला द्या म्हणत दंगा करणारे
४. विमानाचे लँडिंग झाले नाही का विमान ऐन टॅक्सीत असतानाच उठून उभे लोक ! तिकडं ती बाई बिचारी बोंबलत बसते कृपया बसून राहा, पण नाही, इथं पायलटला ऐरोब्रिज अन अरायव्हल गेट अलॉट झाले नसले तरी बेहत्तर पण आम्ही ओव्हर हेड स्पेस मधून लगेज काढणारच खोदून बाहेर
असे अजून किमान एक लेख होईल इतके लोक अन त्यांच्या लकबी निघतील ! पण ऑलरेडी विषयांतर झालेला धागा अजून भरकटत जायला हातभार नको म्हणून इथंच थांबतो.
अगदी अगदी. धागा भरकटेल म्हणून एकच किस्सा सांगतो. आमच्याबरोबर एकदा विमानामध्ये एक आजोबा होते. बहुतेक एकटेच.विमान उडाल्या उडाल्या हवाईसुंदरीशी भांडत बसले की जेवणाची वेळ झालीये जेवण कुठेय म्हणून. नंतर स्वतःच जाऊन ज्यूस घेऊन आले आणि इमर्जन्सी एक्सिट च्या खिडकीला जिथे जरा जास्त जागा असते तिकडे ग्लास ठेवला.दुसऱ्या क्षणाला तो ग्लास पडून सगळं कार्पेट खराब झालं.
मोबाईल वर स्पिकर वर गाणी वाजवणारे, पचापच थुंकणारे यांच्याकडे जास्त होता.
लाईन तोडणे, मध्ये मध्ये घुसणे हे भारतात सगळीकडे सारखेच आहे याबाबत दुमत नाहीच..
" जय भीमाशंकर, हे कैलासपती रे पांडुरगां" , कानावर पडलेल्या या शब्दां बरोबर जाग आली. बघितले तर बाहेर एक अधं पती आपल्या पत्नी च्या खाद्यांवर हात टाकुन भीक मागत होता. आस्मादिकांच लहानपण आजोळी गेले पहिल्यादांच वडिलांच्या नोकरीतील गावात आलो होतो. १९६४-६५ काळ होता. हिच पहिली लाल परीची ओळख.
पुणे ते चिपळूण खेड सर्वात पहिला लाबंचा प्रवास. खबांटकी घाटाचा मुळ अवतार बघीतला. कोयनानगर भूकंपातुन नुकतेच सावरत होते. "आगार" म्हणजेच एस टी बस स्टँड शब्द कोशात भर पडली.
पुढे उत्तर भारतातून सैन्यातून सुट्टीला येताना भुसावळ, यवत दौंड जवळ कुठेतरी लाल परी दिसायची तेव्हां पोटात गलबलून यायचे. वाटायचे कधी एकदा आगगाडीतून उतरून तीच्यात बसतो अन गावाला पोहचतो. परत जाताना मात्र ती आजीबात आवडायची नाही. कदाचित तीला पण काही वाटत असावे, "आता पुन्हा कधी येणार" आसे विचारत असेल का? असे उगाच वाटायचे.
अनेक आठ्वणी आहेत लालपरीच्या. घाटातला कोकणातला प्रवास म्हणजे- एस टी 'लागू' नये म्हणून लोक आवळा सुपारी/जिंताच्या गोळ्या घेऊनच बसायचे. त्यातल्या त्यात जास्त सुखकर म्हणजे 'सुपर एक्स्प्रेस्' एस.टीच्या मध्यभागी पांढरा पट्टा व त्यावर लाल रंगात 'सुपर एक्सप्रेस्' असे लिहिलेले असायचे. ही कमी ठिकाणी थांबायची.त्याहुन जलद म्हणजे इंग्रजीत 'नॉन स्टॉप' लिहिलेली लाल परी. ८५-८६ नंतर बहुदा लक्झरी बसेस आल्यावर त्या बंद झाल्या.
धाग्याच्या शीर्षकावरून रम्य आठवणी लिहिणे अपेक्षित आहे पण माझ्या आठवणी काही तितक्या रम्य नाहीत. :)
लहानपणी गावावरून (कणकवलीहून) आजोळी कराडला जाणे म्हणजे एकमेव पर्याय होता लालपरीचा. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या की दोन दिवसांनी आजोबा न्यायला यायचे. सकाळी ६ ची मालवण-सांगली एसटी पकडायची म्हणजे पकडायचीच. त्यासाठी सकाळी ४:३० ला उठून तयारी सुरु. जरा उशिराच्या एसटी ने जात जाऊ ही विनंती 'पुढच्या वेळी बघू 'असे सांगून फेटाळण्यात येत असे. ती पुढची वेळ कधी आलीच नाही.
लहानपणी लालपरीचा प्रवास अजिबात आवडत नसे. आजही करायची वेळ आली तर आवडणार नाही. कारण मला निश्चित बस 'लागायची'. (नंतर अंदाजे १० वी नंतर बस प्रवासाचा त्रास होणे बंद झाले). लालपरीमध्ये येणारा तो वास कधीच सहन होत नसे. त्यात भर घालायला तो खिडक्यांचा आवाज, प्रचंड गलिच्छ बस स्थानके आणि सुलभ शौचालये. कणकवलीला बसमध्ये बसले की माझा उत्साह २० किमीवर असलेले फोंडाघाट येईपर्यंतच. एकदा घाट सुरु झाला की डोके गरगरलेच समजा. राधानगरी येईपर्यंत एकदातरी उलटी होणार हे १००%. कोल्हापूर नजरेत येईपर्यंत 'आज काय आपण जगत नाही' ह्या गर्भगळीत अवस्थेत पोचलेलो असायचो. कोल्हापूरहून दुपारी १ ची कोल्हापूर-कोरेगाव लालपरी पकडून ५:३० च्या दरम्यान आजोळच्या गावी उतरायचे. जनता बस असल्याने ही गाडी जवळपास प्रत्येक स्टॉपला थांबायची. एकदा गाव आले की जीव भांड्यात पडायचा. त्यावेळी एशियाड बस म्हणजे एकदम रॉयल वाटायच्या. 'आपण एशियाडने जात जाऊया म्हणजे मला उलटी होणार नाही.' ही विनंती तिकीट दर जास्त असल्याने कधीच पूर्ण केली गेली नाही. माझ्या एकट्याच्या उलटीपायी सगळ्यांनी एशियाडला जास्त पैसे देण्यापेक्षा ५० पैशाची पिशवी घेणे कम खर्चिक :)
जसे पायी जाणारा सायकलची स्वप्ने बघतो, सायकलवरून जाणारा मोटारसायकलची स्वप्ने बघतो तसे 'आपण मोठे झाल्यावर फक्त आणि फक्त एशियाडनेच प्रवास करायचा' हे लहानपणीचे स्वप्न होते. २००८ साली नोकरीला लागल्यानंतर लालपरीच्या ऐवजी एशियाडने प्रवास करण्यास सुरवात केली. नंतर थोडीफार आर्थिक प्रगती झाल्यावर पुणे-गोवा रूटवर चालणार्या खाजगी अथवा कदंबा महामंडळाच्या वोल्वो गाडयांना प्राधान्य दिले. मुंबईला जायचे असल्यास शिवनेरी. आणि २०११ साली कार घेतल्यापासून तर एस.टी वर फुलीच मारली होती ते अलीकडच्या ऑक्टोबर पर्यंत. हल्लीच काही कारणास्तव २ महिने कार पुण्यात होती आणि ती परत आणायला कराडवरून पुण्याला जावे लागले. त्यावेळी काही आगारात संप चालू झाला होता आणि त्यामुळे एस टी. बराच वेळ येतच न्हवती. शेवटी खूप वेळाने एक लालपरी आली आणि पुणे पोचलो. खूप वर्षांनी लालपरीमध्ये बसलो आणि खूप वर्षांनी साताऱ्याचे बस स्थानक पण बघितले आणि इतक्या वर्षात स्वच्छतेच्या बाबतीत किमान साताऱ्यात काहीच बदलले नाही हे पण जाणवले.
लालपरीच्या कितीही चांगल्या वाईट आठवणी असल्या तरी आता जुन्या गोष्टींत न रमता व भविष्याकडे व प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकडे लक्ष ठेवून लालपरीच्या जागी एशियाड हे बेअर मिनिमम स्टँडर्ड्सचे वाहन एस.टी ने वापरावे व लालपरीला रिटायर करावे हे माझे ठाम मत आहे.
लाल बस च्या असंख्य आठवणी आहेत.
काही कडू बऱ्याचशा गोड कारण या लहानपणच्या आठवणी आहेत
एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एस टी चा प्रवास अतिशय सुरक्षित असे/ आहे. पूर्वी गाड्या फार वेळेस बंद पडत. (१९७० च्या आसपास). असे झाल्यास मागून येणाऱ्या एस टी मधून तुम्हाला पुढे नेले जात असे. रात्री बेरात्री सुद्धा एस टी स्टॅन्ड हि सुरक्षित जागा असे.
माझ्या आठवणीतील सुरुवातीचे प्रवास हे उन्हाळ्याच्या सुटीत आईच्या गावाला ( अलिबाग जवळील नागाव येथे) जात असू. सकाळी सात वाजताची ठाणे अलिबाग एस टी चे आरक्षण केलेले असायचे. पनवेल पेण वडखळ असे थांबत हि एस टी ९.३०- १० च्या आसपास अलिबाग ला पोचत असे. कार्ले खिंडीत एस टी लागू नये म्हणून आई आवळा सुपारी किंवा एक्सट्रा स्ट्रॉंग ची गोळी देत असे. जर पुढच्या एसटी ला वेळ असला तर आम्ही अलिबाग स्टॅन्ड वर असलेल्या नवनाथ (किंवा कानिफनाथ) रसवंती गृहात आले आणि लिंबू लावलेला उसाचा रस पीत असू. त्याच्या चरकाला लावलेल्या घुंगराचा आवाज हा सर्व एसटी स्टॅन्ड वर सारखाच येत असे. सुरुवातीला एक माणूस मोठ्या हॅन्डल लावलेल्या तर्फेने तो चरक चालवत असे. नंतर पुढे तेथे इलेक्ट्रिक ची मोटार आली.
मग तेथून अलिबाग रेवदंडा एस टी पकडून नागावला पोचत असू. हि एस टी आली कि आम्ही घाईघाईने त्यात चढून ड्रायव्हर सीटच्या मागे असलेल्या उलट्या सीटवर डावीकडे लहान मुले गुढघे टेकून पुढे पाहत असू. नागावला पोचल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी परतीचे आरक्षण करायला नागावच्याच पोस्ट ऑफिसात जात असू.
यानंतर थोडे मोठे झाल्यावर आमच्या वडिलांचे गाव चिपळूण जवळ परशुराम येथे जाण्यासाठी पहाटे पाच ची ठाणे चिपळूण एस टी चे आरक्षण करत असू. या बसेस ठाणे आगारातून सुटत असल्यामुळे नेहमी स्वच्छ असत आणि एवढ्या पहाटे निघत असल्यामुळे जेवणाच्या वेळे पर्यंत श्री क्षेत्र परशुराम ला पोचत असू.
लहानपणी केलेल्या असंख्य गाड्यांची आठवण आजही ताजी आहे. उदा मुंबई चिवेली, मुंबई गुहागर, मुंबई चिपळूण, ठाणे चिपळूण, हि एसटी पुढे चिपळूणच्या आमदारांनी आपले गाव तिवरे पर्यंत वाढवली त्यामुळे ती ठाणे तिवरे झाली त्याचा आम्हाला तोटा असा झाला कि परशुरामला बसायची सुविधा काढून घेतली गेली आणि आम्हाला ठाण्याला येण्यासाठी चिपळूण ला जाणे भाग पडले. त्यानंतर आम्ही परत येताना चिपळूण मुंबई चे आरक्षण करत असू आणि चेंबूर मैत्री पार्क किंवा मानखुर्दला उतरून बसने घरी येत असू.
पूर्वी कोकणातील गाड्या या शेवटून दुसऱ्या स्थानकापर्यंत जलद जात असत म्हणजे मध्ये थांबत नसत फक्त शेवटून दुसऱ्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंतच्या सर्व खेड्यात थांबत असत. म्हणजे मुंबई चिपळूण हि एस टी खेड पर्यंत जलद किंवा गुहागर मुंबई एस टी चिपळूण पासून जलद किंवा राजापूर मुंबई एस टी लांज्यापासून जलद असे. यात राजापूर ते लांजा किंवा गुहागर ते चिपळूण मधल्या खेड्याना आरक्षण आणि तेथे चढण्याची किंवा उतरण्याची सुविधा दिली जात असे.
मुंबईला जाणारी/ येणारी गाडी प्रतिष्ठेची असे आणि या गाड्या नवीन असत (कारण मध्ये कुठे बंद पडू नये यासाठी) आणि अनुभवी ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यावर असत. बाकी जवळच्या अंतरासाठी असणाऱ्या गाड्या बऱ्याच वेळेस जुन्या डबडा झालेल्या असत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणात गाड्या लेलँड कमानीच्या चित्ता किंवा अशोक व्हायकिंग मॉडेल च्या असत आणि देशावर ( पुणे औरंगाबाद इ ) च्या गाड्या टाटाच्या असत
या चिपळूण ठाणे प्रवासाच्या शेवटाची एक आठवण मी https://www.misalpav.com/node/28078 येथे लिहिलेली आहे.
महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्यामुळे आमच्या गावचा म्हणजे पंढरपुरचा एसटी स्टॅण्ड ऐसपैस होता. पुर्वी मोठ्या चार यात्रा सोडल्या तर गाव सुस्त पडलेलं असायचं, तसंच स्टॅण्ड देखिल निवांत असायचं. मुख्य म्हणजे स्वच्छता आणि देखभाल उत्तम असायची. रोज संध्याकाळी स्टेशनरोडने (फुलपाखरं बघत बघत) स्टॅण्डावर पोहोचणे ही आमची रोजची मंझील. तसं थोडं मुख्य मंदिर आणि पेठे पासुन दुर असल्याने लांब गेल्याचा फील मिळायचा. एस्टीच्या वेळा सोडल्यातर शांतता असायची. मग अभ्यासासाठी या पेक्षा उत्तम ठिकाण कोणते ? बर्याच परिक्षांचा अभ्यास इथल्या बाकड्यावर केलेला आहे.
स्टॅण्डावर झकास बुकस्टॉल होता. तिथली मासिकं, साप्ताहिकं, मायापुरी, रसरंग, श्री, सोबत, जत्रा ही न्याहाळत बसणं आवडीचा छंद ! बुकस्टॉलमामाशी ओळख झाल्यावर तिथच बसुन वाचणे अन खराब न करता परत देणे या बोलीवर एक दोन रुपये देउन मला पुस्तकं मासिकं वाचता येणे जमायाला लागले. कित्येक तास तिथे पडीक असायचो वाचत. मामांशी चांगलीच गट्टी जमली. नंतर नाही आलो तर "का नाही आला" असं हक्कानी चौकशी करायचे.
आता ३०-३५ वर्षात गोष्टी खुपच बदलल्यात ! पण त्या वेळच्या एसटी स्टॅण्डचे माझ्या मनात खास स्थान आहे !
लालपरीच्या बर्याच सुखद आठवणी आहेत. बहुतांशी ट्रेक्स शी निगडीत.
मोबाईल फोन नसण्याच्या दिवसात , आणि ५०-१०० रुपये आईवडीलांकडे मागायला लाज वाटण्याच्या काळात दिवसभराची कॉलेज्/ऑफिसची धावपळ उरकुन कसेबसे कल्याण स्टेशनवर पोचुन कर्जत्,कसारा किवा ईगतपुरी पर्यंत लोंबकळत ट्रेनने केलेला प्रवास मग बाहेर पडुन एस टी स्टँडवर केलेला मुक्काम २-३ तासाची झोप आणि सकाळी पहिल्या एस टीने ट्रेकच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात म्हणजे खांडस्,बारी,खुबी,जुन्नर,आंबेगाव,राजुर्,घोटी,पाचनई,काळुस्थे असे कुठेतरी पोचायचे. या टप्प्यात सहसा एस टीची शेवटची लांब सीट पकडली जायची कारण खंडीभर लोक, त्यांच्या सॅक्स, रोप आणि ईतर चित्र विचित्र सामान असायचे. रात्रभर ज्यांचे चेहरे दिसले नाहियेत किवा ट्रेकला प्रथमच आले आहेत अशा लोकांच्या ओळखीपाळखी, मागच्या ट्रेक्सच्या सुरस आणि चमत्कारिक कथा,गाणी,गप्पा,थापा अशा सगळ्या गोष्टींचे तो प्रवास म्हणजे मिश्रण असे. बसमधले सगळे प्रवासी आणि कंडक्टर यांच्यासाठी ती मोठीच एंटरटेनमेंट असे पण आम्हाला त्याची काही एक फिकिर नसे. हळुहळु एस टी गावा गावांतुन प्रवास करत करत दर्या खोर्यात शिरत असे आणि आसपासचे डोंगर जवळ येत जात. कोणीतरी कंडक्टरकडुन पहिली आणि शेवटची एस टी कितीला असते, मुक्कामी असते का? वगैरे माहिती घेइ. ईतर माहितगारांपैकी कोणीतरी एखाद्या डोंगराच्या टोकाकडे बोट दाखवुन आज रात्री आपला मुक्काम तिथे असेल वगैरे सांगे.
आणि विशेष वरुन ट्रेक संपवुन जेव्हा परतीचे वेध लागत तेव्हा पायथ्याच्या खेड्यात, जिथे एस टी मिळेल तिथे वेळेवर पोचणे म्हणजे तर तारेवरची कसरतच असे. एक दोन ताज्या दमाच्या गड्यांना कंडक्टरला गळ घालुन एस टी थांबवुन ठेवायला पुढे पाठवले जाई. बाकिच्या गळपटलेल्या लोकांना हाकलत पुढे पळवण्याची जबाबदारी लीडरवर असे. तरीहे कधीतरी उशीर होई आणि कंडक्टरबरोबरची शिष्टाई फळत नसे. मग ती शेवटची एस टी दुर दुर जाताना बघणे नशिबात येई, त्यावेळचे दु:ख काही औरच. अशा तर्हेने ट्रेकिंगच्या दिवसातील खरी साथी म्हणजे लालपरीच. आज नॅट जिओ किवा डिस्कवरी वरचे कार्यक्रम बघुन ,स्वतःची कार घेउन, आणि डिकॅथलॉनचे तंबु,शुज आणी ट्रेकिंग गिअर्स घेउन फिरणार्या मंडळींना हे फारच डाउनमार्केट वाटेल आणि एस टीचे महत्वही समजणार नाही.
पुणे गोवा, पुणे सोलापूर आणि पुणे मुंबई, पुणे रत्नागिरी या मार्गांवर एस.टी ने भरपूर प्रवास केला.
धागालेखकाने म्हटल्याप्रमाणे पूर्वी बस जेवण, चहा पाणी या साठी फक्त एस.टी स्टँडवरच थांबायच्या.
राधानगरीच्या कँटीनमधील काळ्या वाटाण्याची, चवळीची उसळ, मलकापूर कँटीनची मटण राईस प्लेट, कोल्हापूरला रात्री २, २.३० ला खाल्लेले पोहे, दावणगिरी लोणी स्पंज डोसा (हे नाव ऐकून पण तेव्हा कित्येकांना माहित नव्हते तेव्हा), कणकवली आंबोली येथील भजी, उप्पीट-शिरा प्लेट, सोलापूरला जाताना इंदापूरला उसाचा रस, मोहोळ ला वडा, भजी या सर्व आठवणी राहिल्या.
आता कारने प्रवास करताना ही सर्व खाद्ययात्रा आपसूकच बायपास झाली. आणि तसेही २००० नंतर एस.टी वाले हॉटेल, ढाब्यासमोर जेवण, नाष्टा, चहा ला थांबायला लागले नंतर ही कँटीन अजून डबघाईला आली.
एकदा अचानक झालेला गणपतीच्या आदल्या दिवसाचा पुणे कुडाळ प्रवास अजून लक्षात आहे. रात्रीची एक्ष्ट्रा गाडी होती आणि नेहमी २ बाय २ असणारी गाडी नसून ३ बाय २ होती आणि त्यात तीन सिटच्या मधल्या जागेवर (शेजारी दोन्ही अनोळखी) बसून केलेला प्रवास अजून आठवतोय. गणपतीचा उत्साह सर्व प्रवाशांमधे सळसळून वाहात होता. मुलगा झाल्यावर त्याला बघायला सासुर्वाडीला कोकण दौरे व्हायचे तेव्हा अचानक बुधवारी केलेला एस. टी प्रवास अजून लक्षात आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेजारी कोणीच आले नाही बस पण तशी थोडीफार रिकामीच होती तेव्हा पहिल्यांदाच दोन्ही सीटवर मस्त मांडी घालुन नंतर रेलुन बसलो होतो आणि सकाळी घरी गेलो आणि त्याच दिवशी बाळ पहिल्यांदाच स्वतःहून पालथे झाले. अचानक झालेला प्रवास सत्कारणी लागला.
समान असणारे एसटी स्टँडचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे एसटी स्टँडच्या एन्ट्री किंवा एक्झिटला असणाऱ्या उसाच्या रसवंती, सहसा ह्यांची नावे गोरखनाथ, नवनाथ, गहिनीनाथ अशी नाथ संप्रदायाशी संलग्न असत. ह्यांच्या त्या इलेक्ट्रिक/ डिझेल चरकाच्या चाकाला लावलेल्या घुंगरांचा एक सिग्नेचर आवाज यायचा. एका बाजूला चिपाडे लयीत सुरू असलेला चरक, गिऱ्हाईक उठबस अन तो घुंगरांचा आवाज, मला वाटते एसटी स्टँड म्हणले की महाराष्ट्रात हे हवेच हवे, नाही का ?
🙂 🙂
लहानपणी एस टी प्रवासी व्यवस्थित वागत असत असे आठवतेय. खच्चून गर्दी असायची, कदाचित एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला (कायम स्त्री जातीलाच का कोण जाणे) एस टी लागत ही असायची, पण ते वगळता तशी एस टी स्वच्छ असायची. गुटखा हा प्रकार त्यावेळी नव्हता. आता बरेच वर्षे प्रवास केला नाही, पण मध्ये जेव्हा केला तेव्हा सहप्रवाशांमधील स्वच्छतेच्या संकल्पनेचा अभाव, सतत पचपच बाहेर थुंकण्याची प्रवृत्ती, मोठ्ठ्याने मोबाईल च्या रेडियोवर गाणे लावणे इत्यादी प्रकार पाहून काही तरी बदललंय याची जाणीव झाली. कदाचित लहानपणी (त्या काळात) स्वच्छतेच्या जाणिवा इतक्या तीव्र नसतील, हे ही कारण असेल, पण माझ्या मते लोक जास्त जास्त माजोरडे, बेफिकीर, उद्धट बनत चालले आहेत.
तुमचा हा प्रतिसाद एस टी असो वा लोकल ट्रेन, सर्वांसाठी लागू होतो.
विमानतळ अथवा विमाने अशांपासून सध्या तरी दूर आहेत म्हणून ठीक आहे, नाहीतर तिथेही अशीच घाण झाली असती यात शंका नाही.
किती फ्रिक्वेन्टली करता साहेब ? शशी थरूर कॅटल क्लास बोलला म्हणून रागावणाऱ्यात असलात तर विषय कट, पण विमानतळावर असलं पब्लिक नसतं हे मात्र अजिबातच पटत नाही बुआ.
विमानतळ हा अगदी वेगळाच विषय आहे. भारतीय इतका इगो असलेले, बेदरकार आणि प्रत्येक गोष्टीचे भुकेले कसे असतात हे पहायचं असेल तर कुठल्याही भारतीय विमानतळावर जाऊन पहावं. सरळ रांग लावतच नाहीत. तिथेही पुढे घुसण्याची घाई. त्यामानाने तिथे काम करणारे CISF चे जवान किती तरी सज्जन वाटतात. विमानतळावर गेल्यावर दोन्हींमधला फरक पहाताना भारतीयांना सक्तीच्या 2 वर्षे मिलिटरी ट्रेनिंग/नोकरीची गरज आहेच हा विचार प्रत्येक वेळी मनात येतो. बाकी विमानतळशी तुलना करायची तर लालपरी किती तरी पटीने बरी.
मनःपूर्वक शुभेच्छा, एअरपोर्टवर दिसणारे सर्वसाधारण नमुने
१. फायनल कॉलची मुदत संपत आल्यावर पोचणारे अन कसेबसे बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटीच्या रांगेत सगळ्यांना पार करत माझी फ्लाईट सुटेल सुटेल जाऊ दे जाऊ दे करत शांतपणे वाट बघत लायनीत उभ्या असलेल्या लोकांना मूर्खात काढणारे लोक.
२. चटपटीत एअरहोस्टेस बद्दल तुरट शेरे मारत बसलेली जनता, माणूस कितीही फ्रिक्वेन्ट ट्रॅव्हलर असला तरी ह्या जमातीबद्दल (पायलट, होस्टेस, पर्सर्स) कुतूहल भयानक असतेच, मग "ह्या पोरी तसल्याच" वगैरे शेरे मारून ह्या चर्चा थंडावतात
३. आपल्याला डायबेटिस आहे हे विंडो सीट्स घेताना सोयीस्कररित्या विसरून मिडल अन आईल सीटवाल्याला दर मिनिटाला उठवून प्रसाधनगृह जवळ करणारे, विमानात आलोय तर सगळं वसूल करा ह्या मेंटलिटीने मासिके, सुरक्षा पत्रके (!), तीन तीन वेळा हँडल करत बसलेले, प्युक बॅग्ज मध्ये कचरा भरून ठेवणारे, जेवण पहिले मला द्या म्हणत दंगा करणारे
४. विमानाचे लँडिंग झाले नाही का विमान ऐन टॅक्सीत असतानाच उठून उभे लोक ! तिकडं ती बाई बिचारी बोंबलत बसते कृपया बसून राहा, पण नाही, इथं पायलटला ऐरोब्रिज अन अरायव्हल गेट अलॉट झाले नसले तरी बेहत्तर पण आम्ही ओव्हर हेड स्पेस मधून लगेज काढणारच खोदून बाहेर
असे अजून किमान एक लेख होईल इतके लोक अन त्यांच्या लकबी निघतील ! पण ऑलरेडी विषयांतर झालेला धागा अजून भरकटत जायला हातभार नको म्हणून इथंच थांबतो.
अगदी अगदी. धागा भरकटेल म्हणून एकच किस्सा सांगतो. आमच्याबरोबर एकदा विमानामध्ये एक आजोबा होते. बहुतेक एकटेच.विमान उडाल्या उडाल्या हवाईसुंदरीशी भांडत बसले की जेवणाची वेळ झालीये जेवण कुठेय म्हणून. नंतर स्वतःच जाऊन ज्यूस घेऊन आले आणि इमर्जन्सी एक्सिट च्या खिडकीला जिथे जरा जास्त जागा असते तिकडे ग्लास ठेवला.दुसऱ्या क्षणाला तो ग्लास पडून सगळं कार्पेट खराब झालं.
मोबाईल वर स्पिकर वर गाणी वाजवणारे, पचापच थुंकणारे यांच्याकडे जास्त होता.
लाईन तोडणे, मध्ये मध्ये घुसणे हे भारतात सगळीकडे सारखेच आहे याबाबत दुमत नाहीच..
" जय भीमाशंकर, हे कैलासपती रे पांडुरगां" , कानावर पडलेल्या या शब्दां बरोबर जाग आली. बघितले तर बाहेर एक अधं पती आपल्या पत्नी च्या खाद्यांवर हात टाकुन भीक मागत होता. आस्मादिकांच लहानपण आजोळी गेले पहिल्यादांच वडिलांच्या नोकरीतील गावात आलो होतो. १९६४-६५ काळ होता. हिच पहिली लाल परीची ओळख.
पुणे ते चिपळूण खेड सर्वात पहिला लाबंचा प्रवास. खबांटकी घाटाचा मुळ अवतार बघीतला. कोयनानगर भूकंपातुन नुकतेच सावरत होते. "आगार" म्हणजेच एस टी बस स्टँड शब्द कोशात भर पडली.
पुढे उत्तर भारतातून सैन्यातून सुट्टीला येताना भुसावळ, यवत दौंड जवळ कुठेतरी लाल परी दिसायची तेव्हां पोटात गलबलून यायचे. वाटायचे कधी एकदा आगगाडीतून उतरून तीच्यात बसतो अन गावाला पोहचतो. परत जाताना मात्र ती आजीबात आवडायची नाही. कदाचित तीला पण काही वाटत असावे, "आता पुन्हा कधी येणार" आसे विचारत असेल का? असे उगाच वाटायचे.
अनेक आठ्वणी आहेत लालपरीच्या. घाटातला कोकणातला प्रवास म्हणजे- एस टी 'लागू' नये म्हणून लोक आवळा सुपारी/जिंताच्या गोळ्या घेऊनच बसायचे. त्यातल्या त्यात जास्त सुखकर म्हणजे 'सुपर एक्स्प्रेस्' एस.टीच्या मध्यभागी पांढरा पट्टा व त्यावर लाल रंगात 'सुपर एक्सप्रेस्' असे लिहिलेले असायचे. ही कमी ठिकाणी थांबायची.त्याहुन जलद म्हणजे इंग्रजीत 'नॉन स्टॉप' लिहिलेली लाल परी. ८५-८६ नंतर बहुदा लक्झरी बसेस आल्यावर त्या बंद झाल्या.
धाग्याच्या शीर्षकावरून रम्य आठवणी लिहिणे अपेक्षित आहे पण माझ्या आठवणी काही तितक्या रम्य नाहीत. :)
लहानपणी गावावरून (कणकवलीहून) आजोळी कराडला जाणे म्हणजे एकमेव पर्याय होता लालपरीचा. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या की दोन दिवसांनी आजोबा न्यायला यायचे. सकाळी ६ ची मालवण-सांगली एसटी पकडायची म्हणजे पकडायचीच. त्यासाठी सकाळी ४:३० ला उठून तयारी सुरु. जरा उशिराच्या एसटी ने जात जाऊ ही विनंती 'पुढच्या वेळी बघू 'असे सांगून फेटाळण्यात येत असे. ती पुढची वेळ कधी आलीच नाही.
लहानपणी लालपरीचा प्रवास अजिबात आवडत नसे. आजही करायची वेळ आली तर आवडणार नाही. कारण मला निश्चित बस 'लागायची'. (नंतर अंदाजे १० वी नंतर बस प्रवासाचा त्रास होणे बंद झाले). लालपरीमध्ये येणारा तो वास कधीच सहन होत नसे. त्यात भर घालायला तो खिडक्यांचा आवाज, प्रचंड गलिच्छ बस स्थानके आणि सुलभ शौचालये. कणकवलीला बसमध्ये बसले की माझा उत्साह २० किमीवर असलेले फोंडाघाट येईपर्यंतच. एकदा घाट सुरु झाला की डोके गरगरलेच समजा. राधानगरी येईपर्यंत एकदातरी उलटी होणार हे १००%. कोल्हापूर नजरेत येईपर्यंत 'आज काय आपण जगत नाही' ह्या गर्भगळीत अवस्थेत पोचलेलो असायचो. कोल्हापूरहून दुपारी १ ची कोल्हापूर-कोरेगाव लालपरी पकडून ५:३० च्या दरम्यान आजोळच्या गावी उतरायचे. जनता बस असल्याने ही गाडी जवळपास प्रत्येक स्टॉपला थांबायची. एकदा गाव आले की जीव भांड्यात पडायचा. त्यावेळी एशियाड बस म्हणजे एकदम रॉयल वाटायच्या. 'आपण एशियाडने जात जाऊया म्हणजे मला उलटी होणार नाही.' ही विनंती तिकीट दर जास्त असल्याने कधीच पूर्ण केली गेली नाही. माझ्या एकट्याच्या उलटीपायी सगळ्यांनी एशियाडला जास्त पैसे देण्यापेक्षा ५० पैशाची पिशवी घेणे कम खर्चिक :)
जसे पायी जाणारा सायकलची स्वप्ने बघतो, सायकलवरून जाणारा मोटारसायकलची स्वप्ने बघतो तसे 'आपण मोठे झाल्यावर फक्त आणि फक्त एशियाडनेच प्रवास करायचा' हे लहानपणीचे स्वप्न होते. २००८ साली नोकरीला लागल्यानंतर लालपरीच्या ऐवजी एशियाडने प्रवास करण्यास सुरवात केली. नंतर थोडीफार आर्थिक प्रगती झाल्यावर पुणे-गोवा रूटवर चालणार्या खाजगी अथवा कदंबा महामंडळाच्या वोल्वो गाडयांना प्राधान्य दिले. मुंबईला जायचे असल्यास शिवनेरी. आणि २०११ साली कार घेतल्यापासून तर एस.टी वर फुलीच मारली होती ते अलीकडच्या ऑक्टोबर पर्यंत. हल्लीच काही कारणास्तव २ महिने कार पुण्यात होती आणि ती परत आणायला कराडवरून पुण्याला जावे लागले. त्यावेळी काही आगारात संप चालू झाला होता आणि त्यामुळे एस टी. बराच वेळ येतच न्हवती. शेवटी खूप वेळाने एक लालपरी आली आणि पुणे पोचलो. खूप वर्षांनी लालपरीमध्ये बसलो आणि खूप वर्षांनी साताऱ्याचे बस स्थानक पण बघितले आणि इतक्या वर्षात स्वच्छतेच्या बाबतीत किमान साताऱ्यात काहीच बदलले नाही हे पण जाणवले.
लालपरीच्या कितीही चांगल्या वाईट आठवणी असल्या तरी आता जुन्या गोष्टींत न रमता व भविष्याकडे व प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकडे लक्ष ठेवून लालपरीच्या जागी एशियाड हे बेअर मिनिमम स्टँडर्ड्सचे वाहन एस.टी ने वापरावे व लालपरीला रिटायर करावे हे माझे ठाम मत आहे.
लाल बस च्या असंख्य आठवणी आहेत.
काही कडू बऱ्याचशा गोड कारण या लहानपणच्या आठवणी आहेत
एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एस टी चा प्रवास अतिशय सुरक्षित असे/ आहे. पूर्वी गाड्या फार वेळेस बंद पडत. (१९७० च्या आसपास). असे झाल्यास मागून येणाऱ्या एस टी मधून तुम्हाला पुढे नेले जात असे. रात्री बेरात्री सुद्धा एस टी स्टॅन्ड हि सुरक्षित जागा असे.
माझ्या आठवणीतील सुरुवातीचे प्रवास हे उन्हाळ्याच्या सुटीत आईच्या गावाला ( अलिबाग जवळील नागाव येथे) जात असू. सकाळी सात वाजताची ठाणे अलिबाग एस टी चे आरक्षण केलेले असायचे. पनवेल पेण वडखळ असे थांबत हि एस टी ९.३०- १० च्या आसपास अलिबाग ला पोचत असे. कार्ले खिंडीत एस टी लागू नये म्हणून आई आवळा सुपारी किंवा एक्सट्रा स्ट्रॉंग ची गोळी देत असे. जर पुढच्या एसटी ला वेळ असला तर आम्ही अलिबाग स्टॅन्ड वर असलेल्या नवनाथ (किंवा कानिफनाथ) रसवंती गृहात आले आणि लिंबू लावलेला उसाचा रस पीत असू. त्याच्या चरकाला लावलेल्या घुंगराचा आवाज हा सर्व एसटी स्टॅन्ड वर सारखाच येत असे. सुरुवातीला एक माणूस मोठ्या हॅन्डल लावलेल्या तर्फेने तो चरक चालवत असे. नंतर पुढे तेथे इलेक्ट्रिक ची मोटार आली.
मग तेथून अलिबाग रेवदंडा एस टी पकडून नागावला पोचत असू. हि एस टी आली कि आम्ही घाईघाईने त्यात चढून ड्रायव्हर सीटच्या मागे असलेल्या उलट्या सीटवर डावीकडे लहान मुले गुढघे टेकून पुढे पाहत असू. नागावला पोचल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी परतीचे आरक्षण करायला नागावच्याच पोस्ट ऑफिसात जात असू.
यानंतर थोडे मोठे झाल्यावर आमच्या वडिलांचे गाव चिपळूण जवळ परशुराम येथे जाण्यासाठी पहाटे पाच ची ठाणे चिपळूण एस टी चे आरक्षण करत असू. या बसेस ठाणे आगारातून सुटत असल्यामुळे नेहमी स्वच्छ असत आणि एवढ्या पहाटे निघत असल्यामुळे जेवणाच्या वेळे पर्यंत श्री क्षेत्र परशुराम ला पोचत असू.
लहानपणी केलेल्या असंख्य गाड्यांची आठवण आजही ताजी आहे. उदा मुंबई चिवेली, मुंबई गुहागर, मुंबई चिपळूण, ठाणे चिपळूण, हि एसटी पुढे चिपळूणच्या आमदारांनी आपले गाव तिवरे पर्यंत वाढवली त्यामुळे ती ठाणे तिवरे झाली त्याचा आम्हाला तोटा असा झाला कि परशुरामला बसायची सुविधा काढून घेतली गेली आणि आम्हाला ठाण्याला येण्यासाठी चिपळूण ला जाणे भाग पडले. त्यानंतर आम्ही परत येताना चिपळूण मुंबई चे आरक्षण करत असू आणि चेंबूर मैत्री पार्क किंवा मानखुर्दला उतरून बसने घरी येत असू.
पूर्वी कोकणातील गाड्या या शेवटून दुसऱ्या स्थानकापर्यंत जलद जात असत म्हणजे मध्ये थांबत नसत फक्त शेवटून दुसऱ्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंतच्या सर्व खेड्यात थांबत असत. म्हणजे मुंबई चिपळूण हि एस टी खेड पर्यंत जलद किंवा गुहागर मुंबई एस टी चिपळूण पासून जलद किंवा राजापूर मुंबई एस टी लांज्यापासून जलद असे. यात राजापूर ते लांजा किंवा गुहागर ते चिपळूण मधल्या खेड्याना आरक्षण आणि तेथे चढण्याची किंवा उतरण्याची सुविधा दिली जात असे.
मुंबईला जाणारी/ येणारी गाडी प्रतिष्ठेची असे आणि या गाड्या नवीन असत (कारण मध्ये कुठे बंद पडू नये यासाठी) आणि अनुभवी ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यावर असत. बाकी जवळच्या अंतरासाठी असणाऱ्या गाड्या बऱ्याच वेळेस जुन्या डबडा झालेल्या असत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणात गाड्या लेलँड कमानीच्या चित्ता किंवा अशोक व्हायकिंग मॉडेल च्या असत आणि देशावर ( पुणे औरंगाबाद इ ) च्या गाड्या टाटाच्या असत
या चिपळूण ठाणे प्रवासाच्या शेवटाची एक आठवण मी https://www.misalpav.com/node/28078 येथे लिहिलेली आहे.
सध्याचे संप आणि त्यातील राजकारण जरा बाजूल ठेवून महाराष्ट्राच्या एस टी चाय रम्य आठवणीना उजाळा देणे हा या दहंग्यामागचाच शुद्ध हेतू आहे
कृपया सहकार्य करावे
- याआधी सातारा स्थानक आणि ठेवील कँटीन बद्दल लिहिले आहेच , पुण्यातल्या किंवा कोहापुरातल्या स्ट्यांड पेक्षा शुद्ध या त्यामानाने छोटी असलेली गावात असा भारी स्टॅन्ड कसा काय हे कळायचं नाही ! मुंबईत तर एस तो चा स्टॅन्ड असा कुठे आहे हे कुतूहल होते ... नंतर कळले मुख्यालय कुठे ते.. तिथे गेल्यावर असा विचार आला कि एस ती ने मुंबई नागपूर किंवा इंदूर कोण जात असेल का?
क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे. बघू पुढच्या महिन्यात emi देऊ असं करत खूप खर्च होतो. अनावश्यक वस्तूंची पण खरेदी होते. कार्ड emergency साठी नक्कीच चांगले आहे.
लेख माहितीपूर्ण आणि उत्तम आहे. ''क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे'' या वाक्याशी लै वेळा सहमत.
-दिलीप बिरुटे
''क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे'' या वाक्याशी लै वेळा सहमत.
मी या प्रकारात मोडत असल्याने हात आणि तोंड (आणि सिबिल स्कोर) पोळून घेतलं आहे.
क्रेडिट कार्ड अजूनही वापरतो. पण लेखातील सर्व सूचना फर्स्ट हॅण्ड अनुभवातून शिकून वापरतो.
डॉ साहेब,
नुकत्याच मिळवायला लागलेल्या तरूण तरूणींच्या बाबतीत असं घडू शकतं. पण फार थोड्या.
आपण सहसा खिशात कार्ड आहे म्हणून खरेदी न करता केलेल्या खरेदी साठी रोख देण्याऐवजी कार्ड वापरतो. आपल्याला जाणीव असते की आज उधार मिळालं तरी उद्या पैसे द्यावे लागतील.
आपल्या गाडीचा स्पिडोमिटर २४० किमी पर्यंत चा वेग घेण्याची क्षमता दाखवतो पण तरीही आपण १०० ओलांडत नाही
इकडे दुसऱ्या विजुभाऊंच्या लेखात मदनबाणनी प्रतिसादात विडिओ दिलाय तो पाहून 'पटलं नाही' म्हटलं. पण नंतर यूट्यूबवर जाऊन बरेच विडिओ पाहिले. आणि जरा विचार करायला पाहिजे या मताचा झालो. तिथे कार्ड का घ्यावे / घेऊ नये यावर प्रतिसाद आहेत.
तुमच्या या लेखात कार्ड वापरणे, योग्य तऱ्हेने वापरणे याबद्दल अधिक माहिती आहे. तीच मला हवी होती.
"कार्डाची सुरक्षा बर्यापैकी असते. जर प्रत्यक्ष खरेदी करत असाल तर पिन टाकावा लागतो आणि ऑन लाईन करत असाल तर सिव्हीव्ही टाकुन वर ओटीपी ही टाकावा लागतो."
तर हे पाहिजे. याचे विडिओ शोधत होतो. म्हणजे की कार्ड हरवले आणि लक्षात नाही आले तर ज्याला मिळाले ते वापरू शकतो का? पिन आणि ओटीपी असतो का? याबद्दल साशंक आहे.
आणखी म्हणजे ओनलाईन पेमेंट मी मोबाईलमधूनच नेट बँकिंग वापरून करतो. तिथे कार्ड डिटेल्स मोबाईलवर ठेवावेत का?
---------------
लेख तुमच्या दीर्घ अनुभवातून लिहिला आहे. धन्यवाद.
एक सुचना करू इच्छितो. - लेखातल्या मुद्यांना क्रमांक टाका म्हणजे त्याचा निर्देश करून शंका विचारता येतील.
म्हणजे की कार्ड हरवले आणि लक्षात नाही आले तर ज्याला मिळाले ते वापरू शकतो का? पिन आणि ओटीपी असतो का? याबद्दल साशंक आहे.
१) प्रत्यक्ष खरेदी करताना पिन टाकावच लाग्तो, जर टॅप पर्याय बाद केला असेल तर. बहुतेक करुन लहान रकमेच्या खरेदीसाठी टॅप सुविधा आहे. म्हणजे ४००-५०० च्या खरेदीकरता कार्ड यंत्रात घाला, मग पिन टाका हे सर्व टाळून झटपट काम होण्यासाठी टॅप म्हणजे कार्ड यंत्रावर टपली मारल्यागत टेकवायचं. यात कसलीही पडताळणी नाही. ज्याला कार्ड मिळेल तो त्याचा वापर करु शकतो पण किरकोळ खरेदीसाठी. उत्तम उपाय टॅप पर्याय काढून टाकणे
२) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला प्रत्यक्ष खरेदीसाठी पिन टाकल्याशिवाय कार्ड वापरता येणार नाही
३) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला जाल खरेदी करताना प्रथम सिव्हीव्ही टाकावा लागेल. बरोबर सिव्हीव्ही टाकला तरच ओटीपी यंत्रणा कार्यान्वित होते, मात्र ओटीपी कार्डमालकाच्या मोबाइलवर येणार तेव्हा त्या व्यक्तिला व्यवहार पूर्ण करता येणार नाही.
४) समजा कार्ड व मोबाईल दोन्ही गोष्टी कुणाच्या हाती पडल्या तरी देखिल जो पर्यंत सिव्हीव्ही टाकत नाही तोपर्यंत व्यवहार होणार नाही. यासाठीच मी सुचवलं आहे की कार्डाच्या मागील बाजूला छापलेला सिव्हीव्ही नाहीसा करावा.
दोन कार्डं घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जास्तितजास्त क्रेडिट पिरियड उपभोगता येतो. प्रत्येक कार्ड्चं बिलिंग सायकल वेगळं असतं. म्हणजे एक तारीख ते तीस तारीख किंवा चौदा तारीख ते पुढच्या महिन्याची तेरा तारीख किंवा दहा तारीख ते पुढच्या महिन्याची नऊ तारीख असं. जर बिल १३ तारखेला तयार केलं जात असेल तर साधारण पैसे चुकवायची वेळ तीन आठवड्यांनंतर म्हणजे पुढच्या महिन्याच्या ३ तारखेच्या आसपास असते.
याच बरोबर...
ज्यांना वेगवेगळ्या तारखा लक्षात ठेवण्यास ताप वाटत असेल त्यांनी एकच बिलिंग डेट करुन घ्यावी, बँकेला सांगितल्यास त्या प्रमाणे ते बिलिंग सायकल करुन देउ शकतात. मी ३ कार्ड वापरतो [ जास्त वापर फक्त २ कार्डांचाच करतो. ] त्यांना एकच बिलिंग सायकल ठेवली आहे.
बँकिंग अॅप मध्ये कार्ड तात्पुरते ब्लॉक करण्याची सुविधा देखील असते, जेव्हा वापरायचे तेव्हा अनब्लॉक करायचे आणि ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यावर परत तात्पुरते ब्लॉक करुन टाकायचे. तुमचे पेमेंट [ ट्रॅन्झॅक्शन ] तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पोर्टल पेजवर भरल्या शिवाय ते पूर्ण होत नाही [ ऑनलाइन व्यवहारात. ]
तुमची खर्च करण्याची ताकद तुम्हाला नियंत्रित ठेवता आली पाहिजे, हे कायम लक्षात ठेवावे.
कार्डाच्या मागचा सिव्हीव्ही नंबर उडवणे
१) हि कल्पना पहिल्यांदाच ऐकली पण जर अशी खाडाखोड केली आणि कधी हे कार्ड प्रत्यक्ष दुकानात वापराने आले तर काही परिणाम होऊ शकतो का?
तसेच
२) स्वीप ची जी स्मार्ट चिप ची सोय असते ती काढून कशी टाकायची? मी तरी छोट्या आणि मोठ्या दोन्ही खरेदीसाठी स्वाईप करणे वापरतो म्हणजे जर कार्ड कोणाचं हातात पडले तर एकूण कार्डचं बंधांपर्यंत कोणीही खरेदी करू शकतो ? बरोबर?
( बहुतेक जगातील मास्टर आणि वीष चे नियम सारखेचक असावेत हे गृहीत धरले आहे )
१ सिव्हीव्ही कार्डाला हानी न पोचवतात पक्क्या शाईने झाकला तरी कार्ड अबाधित राहतं. कुणी विचारत नाही पण विचारलंच तर सुरक्षिततेसाठी असं केलं आहे हे सांगा
२ चीपला काहीही करायचं नाही, कार्डं बाद होऊ शकतं. जोपर्यंत स्वाईप आवश्यक आहे तोपर्यंत पिन सुद्धा आवश्यक आहे. मशिनवर पिन टाकताना वर दुसरा हात ठेवा त्यायोगे तुम्ही टाकत असलेला पिन कुणी वाचू शकत नाही वा रेकॉर्ड करू शकत नाही
२) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला प्रत्यक्ष खरेदीसाठी पिन टाकल्याशिवाय कार्ड वापरता येणार नाही
३) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला जाल खरेदी करताना प्रथम सिव्हीव्ही टाकावा लागेल.
हो आणि पिन ना टाकता खरेदी ला बंधन असते जसे कि १०० डॉलर
ॲप वर जाऊन मॅनेज कार्ड हा पर्याय निवडा. यात तुम्ही टॅप, एटीएम, ऑन लाईन खरेदी, प्रत्यक्ष खरेदी या सुविधा देशातील वापरासाठी तसेच परदेशातील वापरासाठी चालू वा बंद करू शकता
क्रेडिट कार्डाचे फायदे-तोटे आहेत आणि जबाबदारीने कार्ड वापरल्यास माझ्या मते तोट्यांच्या तुलनेत फायदे जास्त आहेत.
मी अनेक वर्षांपूर्वी नोकरी करत असताना, तेव्हाच्या पगार खाते असलेल्या बँकेचं लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड घेतलं होतं. त्या कार्डाची वापर मर्यादा वेळोवेळी वाढवत नेली आहे.
माझा शक्य तेवढा सर्व खर्च मी क्रेडिट कार्डावरूनच करतो.
नोकॉस्ट् ईएमआइची सुविधा (याला थोडासा चार्ज लागतो), वेगवेगळ्या ऑफर्स्, कॅशबॅक्स्, रिवॉर्ड पॉइंट्स् यांचा लाभ मिळाला आहे.
भारतातली विमानतळांवर लाऊंज एक्सेस मिळाला आहे.
पेट्रोल, डिझेल भरल्यावर पाऊण टक्का रक्कम परत मिळाली आहे.
४९ दिवसांची क्रेडिट मर्यादा मिळते, तिचा पुरेपूर लाभ घेतला आहे.
म्हणजे १४ मेला केलेल्या खरेदीचं बिल १३ जूनला जनरेट होतं आणि मी ते बिल २ जुलैला भरतो.
बचत खात्यामध्ये क्रेडिट कार्डचे बिल शेवटच्या दिवशी भरण्याची सूचना दिलेली आहे म्हणून बिल भरणा विसरणं हा प्रकार होत नाही.
अगदीच आणीबाणीची परिस्थिती वगळता माझ्या बचत खात्यात जेवढे रुपये आहेत त्याच मर्यादेत मी क्रेडिट कार्ड वापरतो.
खर्च करण्याच्या प्रवृत्तीमुळे होणारा अवास्तव खर्च हा एक तोटा वगळता, क्रेडिट कार्डाच्या वापरातील धोके हे इतर सगळ्याच प्रकारच्या बँकिंग मध्ये आहेत.
कार्डावरचा सीवीवी मिटवून टाकणे आणि टॅपिंग् सुविधा (इथे "वायफाय कार्ड" म्हणतात) बंद करणे या सूचना उपयुक्त आहेत लगेच अंमलबजावणी करीन.
हाच प्रतिसाद आधीच्या धाग्यावर ही दिला आहे.
मी क्रेडिट कार्ड जवळपास गेली १९ वर्षे वापरत आहे. जिथे कार्ड वापरताच येत नाही (उदाहरणार्थ वाण्याचे दुकान, केस कापायचे सलून, भाजीवाले वगैरे) अशा ठिकाणीच मी कॅश वापरतो. अन्यथा सगळी खरेदी कार्डावरच करतो. इतकी वर्षे कार्डाचा भरपूर वापर केल्याने आणि एकदाही बिलाची तारीख न चुकविल्याने बँकेने माझे कार्ड आणि क्रेडीट लिमिट या दोन्ही गोष्टी वाढवून दिल्या आहेत.
आताच्या कार्डावर पॉईंट्स भरपूर मिळतात. तेव्हा ते पॉईंट्स गोळा करायचे आणि विमानाची तिकिटे आणि हॉटेलची बिले यांना वापरायचे हा माझा अगदी आवडता छंद आहे. या दोन गोष्टींसाठी ७०% रक्कम पॉईंट्सवर भरता येते आणि उरलेली ३०% कार्डाने भरायची. एच.डी.एफ.सी बँकेचे स्मार्टबाय म्हणून पोर्टल आहे त्यावरून हे व्यवहार करायचे असतात. त्या साईटवरून कार्डाने भरलेल्या हॉटेलचे बुकिंग-विमानाची तिकिटे यासाठी भरलेल्या रकमेवर कार्डाने भरलेल्या रकमेच्या तब्बल एक-तृतियांश इतक्या रकमेचे पॉईंट्स मिळतात म्हणजे उरलेले ३०% कार्डाने भरले तरी १०% पॉईंट्स मिळतात ते नंतर कधी वापरता येतात. म्हणजे खरं तर एकूण रकमेच्या २०% इतकेच आपल्याला भरायला लागतात. एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून अॅमॅझॉनवर जाऊन खरेदी केल्यास एक षष्ठांश (आणि काही ऑफर चालू असेल तर एक तृतियांश) इतक्या रकमेचे पॉईंट्स मिळतात. जेव्हा कोणतीही खरेदी अॅमॅझॉनवरून करायची असेल तेव्हा एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून अॅमॅझॉनवर लॉगिन करायचे आणि तिथून भरपूर पॉईंट्स गोळा करायचे. तसेच त्या कार्डावर रेस्टॉरंटमध्ये भरलेल्या बिलावर आणि स्विगी-झोमॅटोवर भरलेल्या बिलावरही नेहमीपेक्षा दुप्पट म्हणजे १५० रूपयांवर १० पॉईंट्स मिळतात. विमा प्रिमिअमवरही मधूनमधून पॉईंट्सची ऑफर चालू असते. हे पॉईंट्स जास्तीतजास्त कसे मिळू शकतील याच्या क्लुप्त्या लढवता येतात. म्हणजे एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून एक गिफ्ट कुपन विकत घ्यायचा ऑप्शन आहे. त्यावर अॅमॅझॉनच्या दरमहा ५००० पर्यंत गिफ्ट कुपनवर जवळपास एक तृतियांश म्हणजे तब्बल १६५० रूपयांचे पॉईंट्स मिळतात. तसे कुपन विकत घेऊन अॅमॅझॉन पे मध्ये अॅड करायचे आणि मग त्यावर अॅमॅझॉन वरील खरेदी होतेच पण त्याबरोबरच उबरचेही बिल भरता येते. असा अॅमॅझॉन पे वरील बॅलन्स जास्त साठला तर त्यातून विम्याचे प्रिमिअम भरता येतात. तो आकडा चांगल्यापैकीच मोठा असतो त्यामुळे अॅमॅझॉन पे वरील बॅलन्स वाढला आणि एका वर्षात तो लॅप्स झाला हा प्रकार माझ्याबाबतीत तरी कधी होत नाही. असे थेंबे थेंबे करून पॉईंट्सचे तळे साचवायचे आणि त्यातून विमानाची तिकिटे आणि हॉटेलचे बुकिंग करायचे. फक्त काळजी एक घ्यायची- पॉईंट्स मिळवणे हे 'बाय प्रॉडक्ट' आहे तो आपला मुख्य उद्देश नाही हे कधीही विसरायचे नाही. त्यामुळे पॉईंट्स मिळवायला म्हणून नको असलेल्या गोष्टी कधी विकत घ्यायच्या नाहीत पण त्यांची ऑफर कधी आहे वगैरे गोष्टींवर लक्ष ठेऊन जास्तीतजास्त पॉईंट्स मात्र मिळवायचे.
कार्डाचे पैसे मी बिलाची तारीख यायच्या आधीच भरून टाकतो. म्हणजे दर दहा दिवसांनी त्यापूर्वी दहा दिवसांत केलेल्या खरेदीचे पैसे लगेच भरून टाकायचे. तसेही डेबिट कार्ड वापरून पैसे भरले असते तर लगेच पैसे बँकेच्या खात्यातून गेलेच असते. तोच प्रकार क्रेडीट कार्डाबाबतही करतो. त्यातून व्यवहाराला आपोआप शिस्त लागते आणि नको असलेली खरेदी होत नाही. मला त्यातून ५० दिवस बिनव्याजी पैसे वापरायला मिळत नाहीत. मिळू नको देत. तो माझा उद्देशही नाही. क्रेडीट कार्डाचे पैसे भरतानाही गेल्या दोन वर्षांपासून क्रेड या अॅपवरून भरत आहे. त्यांच्या अॅपवरून भरलेल्या क्रेडीट कार्ड बिलावरही ते 'कॉईन्स' (पॉईंट्स सारखी) देतात आणि त्यावरही आपल्याला कॅशबॅक मिळायला लागतो. क्रेड नवीन असताना ते भरपूर कॅशबॅक द्यायचे पण आता ते तितक्या प्रमाणावर कॅशबॅक देत नाहीत. तो प्रकार नवीन असतानाही भरपूर कॅशबॅक त्यांच्याकडून घेतला आहे. ते मला कॅशबॅक द्यायला तयार असतील तर मी का नाकारू?
माझ्या कार्डावर विमानतळावर लाऊंजचा वापर फुकटात करता येतो. त्यामुळे कुठेही विमान प्रवासापूर्वी लाऊंजमध्ये आरामात बसायचे, तिथल्या बफेत मस्त चापायचे आणि मगच विमानात बसायचे असे प्रकार करता येतात. लाऊंजमध्ये केवळ अपेयपान करायचे असेल तरच पैसे भरावे लागतात. बाकी बफेसाठी एक छदामही भरावा लागत नाही. मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोचीन या विमानतळांवरील लाऊंज मी वापरली आहेत. तिथल्या बफेचा 'स्प्रेड' उत्तम असतो. बंगलोर आणि कोचीन विमानतळावर बफेचा 'स्प्रेड' एखाद्या हॉटेलातील बफेमध्ये असतो तसाच असतो. माझ्या काडावर गोल्फचे लेसनही आहेत. ते अजून वापरलेले नाहीत. अर्थातच मी कोणताही खेळ खेळत नाही त्यामुळे गोल्फ नाही आला तरी काहीही बिघडणार्यातले नाही. पण गोल्फ कोर्सवरील हिरवळ, तिथली झाडे हे वातावरण आवडते म्हणून त्या कारणासाठी तरी जायची इच्छा नक्कीच आहे. बघू कधी योग येतो ते.
क्रेडीट कार्डाचा वापर जबाबदारीने केल्यास असे बरेच फायदे मिळू शकतात. पण त्यासाठी कार्डाचा वापर बराच आणि बर्याच वर्षांपासून हवा, एकदाही बिल भरायला उशीर करायचा नाही आणि बँकेला आपल्याकडून इतरही बिझनेस मिळायला हवा (उदाहरणार्थ सॅलरी अकाऊंट, एन.पी.एस वगैरे).
माझ्या काडावर गोल्फचे लेसनही आहेत. ते अजून वापरलेले नाहीत. अर्थातच मी कोणताही खेळ खेळत नाही त्यामुळे गोल्फ नाही आला तरी काहीही बिघडणार्यातले नाही. पण गोल्फ कोर्सवरील हिरवळ, तिथली झाडे हे वातावरण आवडते म्हणून त्या कारणासाठी तरी जायची इच्छा नक्कीच आहे. बघू कधी योग येतो ते.
या तपशीलवार माहितीसाठी धन्यवाद. या धाग्यामुळे क्रेडीट कार्ड्सबाबत काही लोकांचा तरी दृष्टीकोन बदलेल अशी आशा बाळगूया.
मी कमावता झाल्यावर क्रेडीट कार्डचा पुरेपूर वापर करतो हे कळल्यावर काही आप्तांच्या (बँकेतून निवृत्त झालेले सुद्धा) प्रतिक्रिया अशा होत्या की मी जणू ड्रग्जच्या आहारी गेलो आहे ;-).
चौदा वर्षांपूर्वी मी खालील लेख रेडीफ.कॉमला पाठवला होता अन त्यांनी तो प्रकाशित केला होता.
Credit cards: 'Remember these important dos'.
बादवे क्रेडीट कार्ड बाळगल्याने मोठाले अनावश्यक खर्च होतील ही चिंता मला कधीच वाटली नाही. निम्न-मध्यमवर्गीय कुटूंबात लहानाचा मोठा झाल्याने पैसे जपून खर्च करण्याची शिकवण प्रॅक्टिकलसकट मिळालेली आहे.
क्रेडीट कार्ड्समुळे मिळवत असलेल्या लाभांचा सारांश मी या प्रतिसादात लिहिला आहे.
मी क्रेडिट कार्ड आधी वापरायचो नाही. पण २०१६ साली एक्सिस बँकेचे माय झोन क्रेडिट कार्ड मिळाले. ज्याला कुठलीही वार्षिक फी नाही, फुकट मिळाल्यामुळे मी ते वापरू लागलो.
क्रेडिट कार्डचा फायदा म्हणजे केलेल्या खरेदीवर रेव्हरंड पॉईंट्स मिळतात ज्याचा वापर करून मध्ये मला दोन हजार रुपयांचा reyban गॉगल फुकट मिळाला.
क्रेडिट कार्ड चा फायदा जो कुणीच सांगत नाही पण मला खूप होतो, तो म्हणजे हा "नेहमी आपण काही न काही खरेदी करतच असतो ज्याचे पैसे आपण कॅश ने देतो त्या ऐवजी आपण क्रेडिट कार्ड वापरले तर ते पैसे आपाल्याला पन्नास दिवस वापरायला मिळतात, पण मी सांगतोय तो फायदा हा नाही. क्रेडिट कार्ड वर केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती statement मध्ये असते. उदा. मागच्य महिन्यात मी c टाईप चार्जिंग केबल खरेदी केली ती किती वाजता कुठून किती रुपयात हा सर्व डेटा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये असतो.
ऑनलाईन खरेदी करताना कधीही क्रेडिट कार्ड वापरावे, समज उद्या फ्रॉड झाला तर गेलेले पैसे बँकेचे असतात आपण पोलीस तक्रार देऊन हात वर करू शकतो, बँकेने विचारले तर पोलिसांना विचार हे सांगू शकतो, ह्याउलट डेबिट कार्ड मधून पैसे गेले तर बँकेला काही घेणे देने नसते कारण पैसे आपले गेलेले असतात.
Lounge वगैरे, सिनेमा तिकीट ह्या काही नेहमीच उपयोगात येणाऱ्या गोष्टी नाहीत.
माझ्या मते फुकट मिळणार असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे,
मागच्या महिन्यात काही घेणं देणं नसताना एक्सिस बँकेने 1000 रुपये लेट फी म्हणून घेतले, त्यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्ररावर फोन केला आणी तक्रार दिली, refund मिळाला.
क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे. बघू पुढच्या महिन्यात emi देऊ असं करत खूप खर्च होतो. अनावश्यक वस्तूंची पण खरेदी होते. कार्ड emergency साठी नक्कीच चांगले आहे.
लेख माहितीपूर्ण आणि उत्तम आहे. ''क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे'' या वाक्याशी लै वेळा सहमत.
-दिलीप बिरुटे
''क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे'' या वाक्याशी लै वेळा सहमत.
मी या प्रकारात मोडत असल्याने हात आणि तोंड (आणि सिबिल स्कोर) पोळून घेतलं आहे.
क्रेडिट कार्ड अजूनही वापरतो. पण लेखातील सर्व सूचना फर्स्ट हॅण्ड अनुभवातून शिकून वापरतो.
डॉ साहेब,
नुकत्याच मिळवायला लागलेल्या तरूण तरूणींच्या बाबतीत असं घडू शकतं. पण फार थोड्या.
आपण सहसा खिशात कार्ड आहे म्हणून खरेदी न करता केलेल्या खरेदी साठी रोख देण्याऐवजी कार्ड वापरतो. आपल्याला जाणीव असते की आज उधार मिळालं तरी उद्या पैसे द्यावे लागतील.
आपल्या गाडीचा स्पिडोमिटर २४० किमी पर्यंत चा वेग घेण्याची क्षमता दाखवतो पण तरीही आपण १०० ओलांडत नाही
इकडे दुसऱ्या विजुभाऊंच्या लेखात मदनबाणनी प्रतिसादात विडिओ दिलाय तो पाहून 'पटलं नाही' म्हटलं. पण नंतर यूट्यूबवर जाऊन बरेच विडिओ पाहिले. आणि जरा विचार करायला पाहिजे या मताचा झालो. तिथे कार्ड का घ्यावे / घेऊ नये यावर प्रतिसाद आहेत.
तुमच्या या लेखात कार्ड वापरणे, योग्य तऱ्हेने वापरणे याबद्दल अधिक माहिती आहे. तीच मला हवी होती.
"कार्डाची सुरक्षा बर्यापैकी असते. जर प्रत्यक्ष खरेदी करत असाल तर पिन टाकावा लागतो आणि ऑन लाईन करत असाल तर सिव्हीव्ही टाकुन वर ओटीपी ही टाकावा लागतो."
तर हे पाहिजे. याचे विडिओ शोधत होतो. म्हणजे की कार्ड हरवले आणि लक्षात नाही आले तर ज्याला मिळाले ते वापरू शकतो का? पिन आणि ओटीपी असतो का? याबद्दल साशंक आहे.
आणखी म्हणजे ओनलाईन पेमेंट मी मोबाईलमधूनच नेट बँकिंग वापरून करतो. तिथे कार्ड डिटेल्स मोबाईलवर ठेवावेत का?
---------------
लेख तुमच्या दीर्घ अनुभवातून लिहिला आहे. धन्यवाद.
एक सुचना करू इच्छितो. - लेखातल्या मुद्यांना क्रमांक टाका म्हणजे त्याचा निर्देश करून शंका विचारता येतील.
म्हणजे की कार्ड हरवले आणि लक्षात नाही आले तर ज्याला मिळाले ते वापरू शकतो का? पिन आणि ओटीपी असतो का? याबद्दल साशंक आहे.
१) प्रत्यक्ष खरेदी करताना पिन टाकावच लाग्तो, जर टॅप पर्याय बाद केला असेल तर. बहुतेक करुन लहान रकमेच्या खरेदीसाठी टॅप सुविधा आहे. म्हणजे ४००-५०० च्या खरेदीकरता कार्ड यंत्रात घाला, मग पिन टाका हे सर्व टाळून झटपट काम होण्यासाठी टॅप म्हणजे कार्ड यंत्रावर टपली मारल्यागत टेकवायचं. यात कसलीही पडताळणी नाही. ज्याला कार्ड मिळेल तो त्याचा वापर करु शकतो पण किरकोळ खरेदीसाठी. उत्तम उपाय टॅप पर्याय काढून टाकणे
२) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला प्रत्यक्ष खरेदीसाठी पिन टाकल्याशिवाय कार्ड वापरता येणार नाही
३) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला जाल खरेदी करताना प्रथम सिव्हीव्ही टाकावा लागेल. बरोबर सिव्हीव्ही टाकला तरच ओटीपी यंत्रणा कार्यान्वित होते, मात्र ओटीपी कार्डमालकाच्या मोबाइलवर येणार तेव्हा त्या व्यक्तिला व्यवहार पूर्ण करता येणार नाही.
४) समजा कार्ड व मोबाईल दोन्ही गोष्टी कुणाच्या हाती पडल्या तरी देखिल जो पर्यंत सिव्हीव्ही टाकत नाही तोपर्यंत व्यवहार होणार नाही. यासाठीच मी सुचवलं आहे की कार्डाच्या मागील बाजूला छापलेला सिव्हीव्ही नाहीसा करावा.
दोन कार्डं घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जास्तितजास्त क्रेडिट पिरियड उपभोगता येतो. प्रत्येक कार्ड्चं बिलिंग सायकल वेगळं असतं. म्हणजे एक तारीख ते तीस तारीख किंवा चौदा तारीख ते पुढच्या महिन्याची तेरा तारीख किंवा दहा तारीख ते पुढच्या महिन्याची नऊ तारीख असं. जर बिल १३ तारखेला तयार केलं जात असेल तर साधारण पैसे चुकवायची वेळ तीन आठवड्यांनंतर म्हणजे पुढच्या महिन्याच्या ३ तारखेच्या आसपास असते.
याच बरोबर...
ज्यांना वेगवेगळ्या तारखा लक्षात ठेवण्यास ताप वाटत असेल त्यांनी एकच बिलिंग डेट करुन घ्यावी, बँकेला सांगितल्यास त्या प्रमाणे ते बिलिंग सायकल करुन देउ शकतात. मी ३ कार्ड वापरतो [ जास्त वापर फक्त २ कार्डांचाच करतो. ] त्यांना एकच बिलिंग सायकल ठेवली आहे.
बँकिंग अॅप मध्ये कार्ड तात्पुरते ब्लॉक करण्याची सुविधा देखील असते, जेव्हा वापरायचे तेव्हा अनब्लॉक करायचे आणि ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यावर परत तात्पुरते ब्लॉक करुन टाकायचे. तुमचे पेमेंट [ ट्रॅन्झॅक्शन ] तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पोर्टल पेजवर भरल्या शिवाय ते पूर्ण होत नाही [ ऑनलाइन व्यवहारात. ]
तुमची खर्च करण्याची ताकद तुम्हाला नियंत्रित ठेवता आली पाहिजे, हे कायम लक्षात ठेवावे.
कार्डाच्या मागचा सिव्हीव्ही नंबर उडवणे
१) हि कल्पना पहिल्यांदाच ऐकली पण जर अशी खाडाखोड केली आणि कधी हे कार्ड प्रत्यक्ष दुकानात वापराने आले तर काही परिणाम होऊ शकतो का?
तसेच
२) स्वीप ची जी स्मार्ट चिप ची सोय असते ती काढून कशी टाकायची? मी तरी छोट्या आणि मोठ्या दोन्ही खरेदीसाठी स्वाईप करणे वापरतो म्हणजे जर कार्ड कोणाचं हातात पडले तर एकूण कार्डचं बंधांपर्यंत कोणीही खरेदी करू शकतो ? बरोबर?
( बहुतेक जगातील मास्टर आणि वीष चे नियम सारखेचक असावेत हे गृहीत धरले आहे )
१ सिव्हीव्ही कार्डाला हानी न पोचवतात पक्क्या शाईने झाकला तरी कार्ड अबाधित राहतं. कुणी विचारत नाही पण विचारलंच तर सुरक्षिततेसाठी असं केलं आहे हे सांगा
२ चीपला काहीही करायचं नाही, कार्डं बाद होऊ शकतं. जोपर्यंत स्वाईप आवश्यक आहे तोपर्यंत पिन सुद्धा आवश्यक आहे. मशिनवर पिन टाकताना वर दुसरा हात ठेवा त्यायोगे तुम्ही टाकत असलेला पिन कुणी वाचू शकत नाही वा रेकॉर्ड करू शकत नाही
२) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला प्रत्यक्ष खरेदीसाठी पिन टाकल्याशिवाय कार्ड वापरता येणार नाही
३) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला जाल खरेदी करताना प्रथम सिव्हीव्ही टाकावा लागेल.
हो आणि पिन ना टाकता खरेदी ला बंधन असते जसे कि १०० डॉलर
ॲप वर जाऊन मॅनेज कार्ड हा पर्याय निवडा. यात तुम्ही टॅप, एटीएम, ऑन लाईन खरेदी, प्रत्यक्ष खरेदी या सुविधा देशातील वापरासाठी तसेच परदेशातील वापरासाठी चालू वा बंद करू शकता
क्रेडिट कार्डाचे फायदे-तोटे आहेत आणि जबाबदारीने कार्ड वापरल्यास माझ्या मते तोट्यांच्या तुलनेत फायदे जास्त आहेत.
मी अनेक वर्षांपूर्वी नोकरी करत असताना, तेव्हाच्या पगार खाते असलेल्या बँकेचं लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड घेतलं होतं. त्या कार्डाची वापर मर्यादा वेळोवेळी वाढवत नेली आहे.
माझा शक्य तेवढा सर्व खर्च मी क्रेडिट कार्डावरूनच करतो.
नोकॉस्ट् ईएमआइची सुविधा (याला थोडासा चार्ज लागतो), वेगवेगळ्या ऑफर्स्, कॅशबॅक्स्, रिवॉर्ड पॉइंट्स् यांचा लाभ मिळाला आहे.
भारतातली विमानतळांवर लाऊंज एक्सेस मिळाला आहे.
पेट्रोल, डिझेल भरल्यावर पाऊण टक्का रक्कम परत मिळाली आहे.
४९ दिवसांची क्रेडिट मर्यादा मिळते, तिचा पुरेपूर लाभ घेतला आहे.
म्हणजे १४ मेला केलेल्या खरेदीचं बिल १३ जूनला जनरेट होतं आणि मी ते बिल २ जुलैला भरतो.
बचत खात्यामध्ये क्रेडिट कार्डचे बिल शेवटच्या दिवशी भरण्याची सूचना दिलेली आहे म्हणून बिल भरणा विसरणं हा प्रकार होत नाही.
अगदीच आणीबाणीची परिस्थिती वगळता माझ्या बचत खात्यात जेवढे रुपये आहेत त्याच मर्यादेत मी क्रेडिट कार्ड वापरतो.
खर्च करण्याच्या प्रवृत्तीमुळे होणारा अवास्तव खर्च हा एक तोटा वगळता, क्रेडिट कार्डाच्या वापरातील धोके हे इतर सगळ्याच प्रकारच्या बँकिंग मध्ये आहेत.
कार्डावरचा सीवीवी मिटवून टाकणे आणि टॅपिंग् सुविधा (इथे "वायफाय कार्ड" म्हणतात) बंद करणे या सूचना उपयुक्त आहेत लगेच अंमलबजावणी करीन.
हाच प्रतिसाद आधीच्या धाग्यावर ही दिला आहे.
मी क्रेडिट कार्ड जवळपास गेली १९ वर्षे वापरत आहे. जिथे कार्ड वापरताच येत नाही (उदाहरणार्थ वाण्याचे दुकान, केस कापायचे सलून, भाजीवाले वगैरे) अशा ठिकाणीच मी कॅश वापरतो. अन्यथा सगळी खरेदी कार्डावरच करतो. इतकी वर्षे कार्डाचा भरपूर वापर केल्याने आणि एकदाही बिलाची तारीख न चुकविल्याने बँकेने माझे कार्ड आणि क्रेडीट लिमिट या दोन्ही गोष्टी वाढवून दिल्या आहेत.
आताच्या कार्डावर पॉईंट्स भरपूर मिळतात. तेव्हा ते पॉईंट्स गोळा करायचे आणि विमानाची तिकिटे आणि हॉटेलची बिले यांना वापरायचे हा माझा अगदी आवडता छंद आहे. या दोन गोष्टींसाठी ७०% रक्कम पॉईंट्सवर भरता येते आणि उरलेली ३०% कार्डाने भरायची. एच.डी.एफ.सी बँकेचे स्मार्टबाय म्हणून पोर्टल आहे त्यावरून हे व्यवहार करायचे असतात. त्या साईटवरून कार्डाने भरलेल्या हॉटेलचे बुकिंग-विमानाची तिकिटे यासाठी भरलेल्या रकमेवर कार्डाने भरलेल्या रकमेच्या तब्बल एक-तृतियांश इतक्या रकमेचे पॉईंट्स मिळतात म्हणजे उरलेले ३०% कार्डाने भरले तरी १०% पॉईंट्स मिळतात ते नंतर कधी वापरता येतात. म्हणजे खरं तर एकूण रकमेच्या २०% इतकेच आपल्याला भरायला लागतात. एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून अॅमॅझॉनवर जाऊन खरेदी केल्यास एक षष्ठांश (आणि काही ऑफर चालू असेल तर एक तृतियांश) इतक्या रकमेचे पॉईंट्स मिळतात. जेव्हा कोणतीही खरेदी अॅमॅझॉनवरून करायची असेल तेव्हा एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून अॅमॅझॉनवर लॉगिन करायचे आणि तिथून भरपूर पॉईंट्स गोळा करायचे. तसेच त्या कार्डावर रेस्टॉरंटमध्ये भरलेल्या बिलावर आणि स्विगी-झोमॅटोवर भरलेल्या बिलावरही नेहमीपेक्षा दुप्पट म्हणजे १५० रूपयांवर १० पॉईंट्स मिळतात. विमा प्रिमिअमवरही मधूनमधून पॉईंट्सची ऑफर चालू असते. हे पॉईंट्स जास्तीतजास्त कसे मिळू शकतील याच्या क्लुप्त्या लढवता येतात. म्हणजे एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून एक गिफ्ट कुपन विकत घ्यायचा ऑप्शन आहे. त्यावर अॅमॅझॉनच्या दरमहा ५००० पर्यंत गिफ्ट कुपनवर जवळपास एक तृतियांश म्हणजे तब्बल १६५० रूपयांचे पॉईंट्स मिळतात. तसे कुपन विकत घेऊन अॅमॅझॉन पे मध्ये अॅड करायचे आणि मग त्यावर अॅमॅझॉन वरील खरेदी होतेच पण त्याबरोबरच उबरचेही बिल भरता येते. असा अॅमॅझॉन पे वरील बॅलन्स जास्त साठला तर त्यातून विम्याचे प्रिमिअम भरता येतात. तो आकडा चांगल्यापैकीच मोठा असतो त्यामुळे अॅमॅझॉन पे वरील बॅलन्स वाढला आणि एका वर्षात तो लॅप्स झाला हा प्रकार माझ्याबाबतीत तरी कधी होत नाही. असे थेंबे थेंबे करून पॉईंट्सचे तळे साचवायचे आणि त्यातून विमानाची तिकिटे आणि हॉटेलचे बुकिंग करायचे. फक्त काळजी एक घ्यायची- पॉईंट्स मिळवणे हे 'बाय प्रॉडक्ट' आहे तो आपला मुख्य उद्देश नाही हे कधीही विसरायचे नाही. त्यामुळे पॉईंट्स मिळवायला म्हणून नको असलेल्या गोष्टी कधी विकत घ्यायच्या नाहीत पण त्यांची ऑफर कधी आहे वगैरे गोष्टींवर लक्ष ठेऊन जास्तीतजास्त पॉईंट्स मात्र मिळवायचे.
कार्डाचे पैसे मी बिलाची तारीख यायच्या आधीच भरून टाकतो. म्हणजे दर दहा दिवसांनी त्यापूर्वी दहा दिवसांत केलेल्या खरेदीचे पैसे लगेच भरून टाकायचे. तसेही डेबिट कार्ड वापरून पैसे भरले असते तर लगेच पैसे बँकेच्या खात्यातून गेलेच असते. तोच प्रकार क्रेडीट कार्डाबाबतही करतो. त्यातून व्यवहाराला आपोआप शिस्त लागते आणि नको असलेली खरेदी होत नाही. मला त्यातून ५० दिवस बिनव्याजी पैसे वापरायला मिळत नाहीत. मिळू नको देत. तो माझा उद्देशही नाही. क्रेडीट कार्डाचे पैसे भरतानाही गेल्या दोन वर्षांपासून क्रेड या अॅपवरून भरत आहे. त्यांच्या अॅपवरून भरलेल्या क्रेडीट कार्ड बिलावरही ते 'कॉईन्स' (पॉईंट्स सारखी) देतात आणि त्यावरही आपल्याला कॅशबॅक मिळायला लागतो. क्रेड नवीन असताना ते भरपूर कॅशबॅक द्यायचे पण आता ते तितक्या प्रमाणावर कॅशबॅक देत नाहीत. तो प्रकार नवीन असतानाही भरपूर कॅशबॅक त्यांच्याकडून घेतला आहे. ते मला कॅशबॅक द्यायला तयार असतील तर मी का नाकारू?
माझ्या कार्डावर विमानतळावर लाऊंजचा वापर फुकटात करता येतो. त्यामुळे कुठेही विमान प्रवासापूर्वी लाऊंजमध्ये आरामात बसायचे, तिथल्या बफेत मस्त चापायचे आणि मगच विमानात बसायचे असे प्रकार करता येतात. लाऊंजमध्ये केवळ अपेयपान करायचे असेल तरच पैसे भरावे लागतात. बाकी बफेसाठी एक छदामही भरावा लागत नाही. मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोचीन या विमानतळांवरील लाऊंज मी वापरली आहेत. तिथल्या बफेचा 'स्प्रेड' उत्तम असतो. बंगलोर आणि कोचीन विमानतळावर बफेचा 'स्प्रेड' एखाद्या हॉटेलातील बफेमध्ये असतो तसाच असतो. माझ्या काडावर गोल्फचे लेसनही आहेत. ते अजून वापरलेले नाहीत. अर्थातच मी कोणताही खेळ खेळत नाही त्यामुळे गोल्फ नाही आला तरी काहीही बिघडणार्यातले नाही. पण गोल्फ कोर्सवरील हिरवळ, तिथली झाडे हे वातावरण आवडते म्हणून त्या कारणासाठी तरी जायची इच्छा नक्कीच आहे. बघू कधी योग येतो ते.
क्रेडीट कार्डाचा वापर जबाबदारीने केल्यास असे बरेच फायदे मिळू शकतात. पण त्यासाठी कार्डाचा वापर बराच आणि बर्याच वर्षांपासून हवा, एकदाही बिल भरायला उशीर करायचा नाही आणि बँकेला आपल्याकडून इतरही बिझनेस मिळायला हवा (उदाहरणार्थ सॅलरी अकाऊंट, एन.पी.एस वगैरे).
माझ्या काडावर गोल्फचे लेसनही आहेत. ते अजून वापरलेले नाहीत. अर्थातच मी कोणताही खेळ खेळत नाही त्यामुळे गोल्फ नाही आला तरी काहीही बिघडणार्यातले नाही. पण गोल्फ कोर्सवरील हिरवळ, तिथली झाडे हे वातावरण आवडते म्हणून त्या कारणासाठी तरी जायची इच्छा नक्कीच आहे. बघू कधी योग येतो ते.
या तपशीलवार माहितीसाठी धन्यवाद. या धाग्यामुळे क्रेडीट कार्ड्सबाबत काही लोकांचा तरी दृष्टीकोन बदलेल अशी आशा बाळगूया.
मी कमावता झाल्यावर क्रेडीट कार्डचा पुरेपूर वापर करतो हे कळल्यावर काही आप्तांच्या (बँकेतून निवृत्त झालेले सुद्धा) प्रतिक्रिया अशा होत्या की मी जणू ड्रग्जच्या आहारी गेलो आहे ;-).
चौदा वर्षांपूर्वी मी खालील लेख रेडीफ.कॉमला पाठवला होता अन त्यांनी तो प्रकाशित केला होता.
Credit cards: 'Remember these important dos'.
बादवे क्रेडीट कार्ड बाळगल्याने मोठाले अनावश्यक खर्च होतील ही चिंता मला कधीच वाटली नाही. निम्न-मध्यमवर्गीय कुटूंबात लहानाचा मोठा झाल्याने पैसे जपून खर्च करण्याची शिकवण प्रॅक्टिकलसकट मिळालेली आहे.
क्रेडीट कार्ड्समुळे मिळवत असलेल्या लाभांचा सारांश मी या प्रतिसादात लिहिला आहे.
मी क्रेडिट कार्ड आधी वापरायचो नाही. पण २०१६ साली एक्सिस बँकेचे माय झोन क्रेडिट कार्ड मिळाले. ज्याला कुठलीही वार्षिक फी नाही, फुकट मिळाल्यामुळे मी ते वापरू लागलो.
क्रेडिट कार्डचा फायदा म्हणजे केलेल्या खरेदीवर रेव्हरंड पॉईंट्स मिळतात ज्याचा वापर करून मध्ये मला दोन हजार रुपयांचा reyban गॉगल फुकट मिळाला.
क्रेडिट कार्ड चा फायदा जो कुणीच सांगत नाही पण मला खूप होतो, तो म्हणजे हा "नेहमी आपण काही न काही खरेदी करतच असतो ज्याचे पैसे आपण कॅश ने देतो त्या ऐवजी आपण क्रेडिट कार्ड वापरले तर ते पैसे आपाल्याला पन्नास दिवस वापरायला मिळतात, पण मी सांगतोय तो फायदा हा नाही. क्रेडिट कार्ड वर केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती statement मध्ये असते. उदा. मागच्य महिन्यात मी c टाईप चार्जिंग केबल खरेदी केली ती किती वाजता कुठून किती रुपयात हा सर्व डेटा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये असतो.
ऑनलाईन खरेदी करताना कधीही क्रेडिट कार्ड वापरावे, समज उद्या फ्रॉड झाला तर गेलेले पैसे बँकेचे असतात आपण पोलीस तक्रार देऊन हात वर करू शकतो, बँकेने विचारले तर पोलिसांना विचार हे सांगू शकतो, ह्याउलट डेबिट कार्ड मधून पैसे गेले तर बँकेला काही घेणे देने नसते कारण पैसे आपले गेलेले असतात.
Lounge वगैरे, सिनेमा तिकीट ह्या काही नेहमीच उपयोगात येणाऱ्या गोष्टी नाहीत.
माझ्या मते फुकट मिळणार असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे,
मागच्या महिन्यात काही घेणं देणं नसताना एक्सिस बँकेने 1000 रुपये लेट फी म्हणून घेतले, त्यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्ररावर फोन केला आणी तक्रार दिली, refund मिळाला.
मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं.
मी गेली ३०-३५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे, अगदी एकेकाळी फी भरुन घ्यावी लागत होती तेव्हापासून. गेली अनेक वर्षे अनेक क्रेडीट कार्डं मजेत आणि अर्थातच फुकट वापरत आहे. या व्यवहारात स्मार्ट फोन युगात फार मोठा फरक पडला आहे आणि वापर आणखी सुलभ झाला आहे.
छान लेख ! ब्लॉग वाचला. खुप छान आहे !
‘तबर’शी ओळख नव्हती, या धाग्यामुळे झाली ! ‘तबरचे स्टॅटेजिक महत्वा पाहता या विषयी पुढे नक्कीच वाचले जाईल !
फोटो आणि पुर्ण लेख इथे दिला तर बरे होईल !
नाहीतर मिपाकरांना असले धागे फक्त ब्लॉगच्या जाहिरातींसाठीच काढलेले आहेत असा गैरसमज होईल !
धन्यवाद !
छान लेख ! ब्लॉग वाचला. खुप छान आहे !
‘तबर’शी ओळख नव्हती, या धाग्यामुळे झाली ! ‘तबरचे स्टॅटेजिक महत्वा पाहता या विषयी पुढे नक्कीच वाचले जाईल !
फोटो आणि पुर्ण लेख इथे दिला तर बरे होईल !
नाहीतर मिपाकरांना असले धागे फक्त ब्लॉगच्या जाहिरातींसाठीच काढलेले आहेत असा गैरसमज होईल !
धन्यवाद !
भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला.
रशियन नौदल दिनाच्या या सोहळ्याच्या सुरुवातीला नाविक परंपरेनुसार सजवलेल्या ‘तबर’ आणि इतर युद्धनौका-पाणबुड्या बंदरापासून दूर फिनलंडच्या आखातात उभ्या होत्या.
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले.
गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती.
धन्य ते गुरुदेव!
येत्या श्रावणी
ऐका हसाना माता तुमची कहाणी,
आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे...
...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण.
असे काही अवश्य वाचायला मिळो
_/\_
गुरूमैया की जय
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ||
मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :)
एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध!
पुभाप्र.
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले.
गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती.
धन्य ते गुरुदेव!
येत्या श्रावणी
ऐका हसाना माता तुमची कहाणी,
आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे...
...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण.
असे काही अवश्य वाचायला मिळो
_/\_
गुरूमैया की जय
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ||
मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :)
एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध!
पुभाप्र.
पुर्वपिठिकाभडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय !
१८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली !
बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!
😂
विशेष सूचना
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय !
१८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली !
बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!
😂
विशेष सूचना
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
Howdy मिपाकर्स
आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन?
येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.
तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.
आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया!
एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!
Howdy मिपाकर्स
आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन?
येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.
तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.
आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया!
एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!
मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.
http://www.misalpav.com/node/47099
या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.
दोसतार
किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा.
मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.
http://www.misalpav.com/node/47099
या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.
दोसतार
किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा.
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव,
In reply to मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद.
छान लिहिलंय
In reply to छान लिहिलंय by तर्कवादी
सकारात्मक कमीच आहेत पण.
हूरहूर छान व्यक्त केली आहे.
In reply to हूरहूर छान व्यक्त केली आहे. by श्रीगणेशा
यावरून असं वाटलं की,
पहिला भाग वाचताना छान वाटत
In reply to पहिला भाग वाचताना छान वाटत by Bhakti
नेतृत्व आणि गाव
बहुतेक गांवात सध्या संडास
In reply to बहुतेक गांवात सध्या संडास by साहना
असं कसं
In reply to असं कसं by सुबोध खरे
साहनाजी आणि सुबोधजी
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
अनुस्वार,
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
शहरातील समाज मुळातच विखुरलेला
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
ह्यातील हुशार मंडळी एका दोन
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
सुलभीकरण नको.
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
दिव्य विचार
नेमकं
सहमत आहे .....
सही लिहिलंय ! +१
In reply to सही लिहिलंय ! +१ by चौथा कोनाडा
'देउळ' सारखंच बघा.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
लेख आवडला अनुस्वार
In reply to लेख आवडला अनुस्वार by जेम्स वांड
हे सगळंच बाकी आहे. :-)
कीर्तन ते कार्टुन......
In reply to कीर्तन ते कार्टुन...... by कर्नलतपस्वी
सगळं गाव फिरवून आणलं तुम्ही.
गड्या आपुला गाव बरा?
In reply to गड्या आपुला गाव बरा? by अनन्त्_यात्री
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी
In reply to अगदी अगदी. पोरे बीए, बारावी by Trump
मुक्त विहारिंनी बरोबर म्हटले आहे किंवा
In reply to मुक्त विहारिंनी बरोबर म्हटले आहे किंवा by अनुस्वार
अजुन तरी भारतात Q आला नाही.
आणखी लिहावे
In reply to आणखी लिहावे by तर्कवादी
नक्कीच.