मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

९९ वर्ष्यानंतर

आंद्रे वडापाव ·

सुबोध खरे Wed, 05/17/2023 - 12:37
बेसिक मध्ये लोच्या आहे. गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे. लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते. कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते

आंद्रे वडापाव Wed, 05/17/2023 - 13:23
चला लोकसंख्या अमर नाही हे मान्य केले , तरीही मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...

सुबोध खरे Wed, 05/17/2023 - 18:19
समर्थन असे होत नाही. एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते. गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 11:31
मी असलेल्या मुदलात २४०० रुपये गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा वरच्या ४०० रुपयांवर होईल. टक्केवारी किती का असेना पण मी मुदलात१९०० गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा होईल कि तोटा? उणे १०० आणि अधिक ४०० मधील हा फरक (पाच पट) जास्त भयावह असेल. होणारे मृत्यू हे वाढत्या लोकसंख्ययेचे नसून अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येतुन होणार आहेत. तेंव्हा जिथे जन्म दर जास्त तिथे मृत्यू दर जास्त हा मुद्दा मुळातूनच चुकीचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 11:53
म्हणूनच दोंघांसाठी मृत्युदर शून्य धरला. किंवा दोंघांसाठी मृत्युदर समान धरून सुद्धा गणित केले तरी, 'हिं' हे 'मु' च्या ३.५ पटी पेक्षा जास्त असतील ९९ वर्ष्यानंतर सुद्धा ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके गुरुवार, 05/18/2023 - 13:21
माझ्या मते फर्टिलिटी रेट आणि CAGR मधे खूप जास्त फरक आहे, कृपया मूळ संकल्पना सजवून घेऊन परत गणित करा आणि आकडे मांडा , नवीन आकड्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होईल. यात अजून एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो का याचाही विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सरासरी लग्नाचे वय, म्हणजे एका गटात ते २० आणि दुसऱ्या गटात ते २५ असेल तरीही खूप जास्त फरक पडेल. फर्टिलिटी रेट मधे याचा आधीच विचार केला असेल अशी शक्यता वाटते, पण नक्की माहित नाही. मुद्दा समजला नसल्यास Rule of ७२ च्या पद्धतीने विचार करा. तुम्ही शेअर मार्केट मधे सक्रिय असल्याने हा rule तुम्हाला माहिती असेलच. अर्थात एव्हडा खटाटोप तेव्हाच करा जर तुमच्या गणिताचे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल नाहीतर तुमचा ज्यावर विश्वास असेल तेच सिद्ध करायचे असेल तर जे चालू आहे ते चालू द्या. फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच नाही हे माझे म्हणणे चुकीचे असेल तर तेही समजवा

In reply to by टीपीके

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 14:01
आपल्यासारख्या अभ्यासूंसाठीच लेखात भारत सरकारची लिंक दिली होती . National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml अनेक वर्षे सातत्याने चालणार हा सर्वे आहे. लग्नाचे वयाचा बॅण्ड इथे अप्रस्तुत आहे, कारण भारत सरकारच्या सर्व्हेमध्ये स्त्रीचे जननक्षम वयाचा बॅण्ड वर प्रश्न विचारलेले असतात .. (वय १५ ते ४५).

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके गुरुवार, 05/18/2023 - 14:22
माफ करा पण वरवर चाळताना फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच आहे असे दिसले नाही. तुमचा तसा दावा दिसतोय. माझे काही चुकते आहे का? अगदी साध्य शब्दात (Over simplified ) सांगायचे तर २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या कमी होणे, =२ फर्टिलिटी रेट (Also known as replacement rate) म्हणजे लोकसंख्या आहे तितकी राहणे आणि > २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या वाढणे. परंतु CAGR च्या गणिताने फर्टिलिटी रेट > १ म्हणजे लोकसंख्या वाढणे. बरोबर ना? म्हणूनच मला वाटते तुमचे गणित चुकते आहे. मी सध्या फक्त गणिताबद्दल बोलतो आहे, माझ्यामते तेच चुकीचे असल्याने पुढील चर्चा व्यर्थ आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक न करता आपण गणिताबद्दल बोललो तर तुमचा मुद्दा मला नीट समजेल

In reply to by टीपीके

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 14:55
मुस्लिमांचा फर्टिलिटी दर २.४ असेल तर प्रत्येकी २ मुस्लिमांमागे २.४ मुस्लिम वाढणार. म्हणजे २०% लोकसंख्या वाढ. या दराने दर १० वर्षांनी २०% वाढ झाली तर दर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजेच ९९ वर्षांनंतर आजची २१ कोटी मुस्लिम लोकसंख्या १४०+ कोटी होईल. हिंदूंचा फर्टिलिटी दर १.९ असेल तर प्रत्येकी २ हिंदूंमागे १.९ हिंदू वाढणार. म्हणजे ५% लोकसंख्या घट. आजची हिंदूंची लोकसंख्या ११९ कोटी. दर १० वर्षांनी ५% कमी झाल्यास ९९ वर्षांनी हिंदू ६५ कोटी असतील व मुस्लिम १४० कोटी. साधारणपणे ७० वर्षांनी मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल. यात परकीय गुंतवणूक धरली तर यासाठी कदाचित ४०-५० वर्षेच लागतील.

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 14:59
माझ्या मते, रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ... बघा बुवा , माझं गणित तर असं म्हणतंय ...या उप्पर तुमची मर्जी ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 15:04
१००० मुस्लिम स्त्रियांना फक्त २४ मुले? म्हणजे १००० मधील किमान ९७६ मुस्लिम स्त्रियांना मूलच होणार नाही? आपले तर्कशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. आपण दिलेल्या आलेखातच लिहिले आहे २.४ म्हणजे average 2.4 live births per muslim women.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 15:06
२.४ फर्टिलिटी दर म्हणजे १००० मुस्लिम स्त्रिया २४०० अपत्यांना जन्म देणार. २४ नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 16:26
२.४ च्या पुढं % ची खुण असते नं , त्याला फार महत्व असतं बरं. मराठी प्राथमिक शाळेत शेकडेवारी च्या धड्यात शिकवतात ..

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 16:32
चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 18:20
शेअर बाजार आणि लोकसंख्या यात मूलभूत फरक आहे म्हणूनच मी आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे म्हटलं आहे. चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल २४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 08:58
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 09:01
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी हिंदू महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे Fri, 05/19/2023 - 09:41
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? समर्थन करण्यासाठी काहीही तर्क वापरायचा? Replacement level fertility is the level of fertility at which a population exactly replaces itself from one generation to the next. In developed countries, replacement level fertility can be taken as requiring an average of 2.1 children per woman. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7834459/#:~:text=PIP%3A%20Replacement%20level%20fertility%20is,of%202.1%20children%20per%20woman. असो आपल्याला समजावून घ्यायचंच नाही तर मी कशाला माझा अमूल्य वेळ फुकट घालवू? सुज्ञ मिपाकरांना मुद्दा समजला माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Fri, 05/19/2023 - 09:46
पूर्णपणे फसलेल्या तर्काचे केविलवाणे समर्थन करताना अजूनही तर्कहीन विधाने सुरू आहेत. ज्याला टक्केवारी आणि प्रति व्यक्ती हे समान वाटतात त्याच्याकडून तर्कहीन विधानांचीच अपेक्षा आहे.

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 10:19
तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे कि फक्त ... कैच्या कै सांगत राहायचं तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे का ? की येणाऱ्या भविष्यात "फक्त हिंदू महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ पेक्षा कमी राहणार आहे ... आणि मुस्लिम महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ किंवा जास्त राहणार आहे.. तर सांगा. " बाकी डेटा ट्रेंड पाहून तर कोणीही सांगेल सर्वच जण रिप्लेसमेंट लेवल च्या खाली येणारायेत ... आणि राहत राहिला मूल्यवान वेळ, तो कोणी दुसऱ्या धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात का घालवेना .. तो त्या व्यक्तीचा प्रश्न असेल..

In reply to by टीपीके

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 15:02
तुम्ही म्हणताय तो 'रिप्लेसमेंट रेट'... फर्टिलिटी रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके गुरुवार, 05/18/2023 - 16:28
माफ करा, पण मला वाटतंय तुमच गणित गंडलंय. मला वाटत की गुरुजी यांचे वरील गणित बरोबर आहे. फर्टिलिटी रेट हा % मधे नसतो हे बघा
The total fertility rate (TFR) of a population is the average number of children that would be born to a female over their lifetime
तुमच्या उदाहरणात "हीं" चा फर्टिलिटी रेट १.९ आहे म्हणजे या पुढे "हीं" ची लोकसंख्या फक्त कमी होणार , म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत मुद्दलच राहणार नाही, व्याज सोडून द्या. पण १.९ वरून तुमही काही प्रयत्न केले तर हा रेट परत २ च्या वर जाऊ शकतो आणि लोकसंख्या वाढू शकते, पण ते तितकेसे सोपे नाही. चीन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या मागच्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशात्रीय कारणांमध्ये मी आत्ता जाणार नाही. पण हाच रेट जर १.६ च्या खाली गेला तर its considered point of no return. मग काहीही केले तर भविष्यात तो वंश, संस्कृती संपते.

In reply to by टीपीके

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 16:33
चला मान्य केलं तुमचं म्हणणं तर मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 18:21
२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/18/2023 - 19:33
इतके त्यांना समजेल अशी अपेक्षा आहे? सरासरी घेतली की काही आकडे त्यापेक्षा कमी असतात आणि काही जास्त असतात त्यामुळे जास्त आकड्यांमुळे 'टोकाचे निरीक्षण' (एक्सट्रीम केस) येत नाही ना हे बघायला हवे एवढे साधे त्यांना कळत नाहीये. पूर्ण भारतात सरासरी तपमान समजा २५ डिग्री असेल तरी त्यात सियाचीनमध्ये उणे ४० आणि जैसलमेरला ४७-४८ डिग्री असू शकेल त्यामुळे २५ डिग्रीचे गणित सरसकट सगळीकडे लावता येत नाही, सरासरी वापरताना त्या संकल्पनेची ही मर्यादा आहे हे सुध्दा त्यांना कळत नाहीये. मग हे गणित म्हणजे त्यांच्यासाठी कळणे फारच अवघड. किंवा कळले असले तरी आपल्या म्हणण्याचा हेका कायमच धरायचा असल्याने ते मान्य करणे फारच कठिण.

In reply to by टीपीके

टीपीके गुरुवार, 05/18/2023 - 16:39
खरं तर स्थिर लोकसंख्येसाठी २.१ चा फर्टिलिटी रेट लागतो. वर्ल्ड बँकेचा हा चार्ट बघा , या वरून तुम्हाला भविष्यातील ट्रेंड समजेल आणि त्याचे परिणाम काय हे मात्र मी तुमच्यावरच सोडतो.

श्रीगुरुजी Wed, 05/17/2023 - 22:18
काही जणांकडे हिं ८५ नसून ७०किंवा त्यापेक्षाही कमी आहे व मु ३० किंवा त्याहून जास्त आहे. त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक सुद्धा खूप जास्त आहे. तस्मात् ९९ वर्षांपेक्षा कितीतरी आधीच पोर्टफोलिओतील हिंचे प्रमाण मुपेक्षा बरेच कमी होऊन पोर्टफोलिओ नुकसानीत जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव Wed, 05/17/2023 - 22:22
मी वरती भारताच्या केंद्रीय सरकारचे दुवे दिलेत. तुम्ही विश्वासार्ह दुवा द्या तुमच्या माहितीचा.

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी Wed, 05/17/2023 - 22:48
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/muslims-constitute-35-of-assams-population-they-cannot-be-a-minority-says-cm-sarma/amp_articleshow/90245598.cms https://www.findeasy.in/west-bengal-population-by-religion/ https://www.census2011.co.in/data/religion/state/1-jammu-and-kashmir.html

कॉमी Wed, 05/17/2023 - 22:28
नोंदी- १.सदर आकडे Fertility rate चे आहेत २००५-०६ आणि २०१५-१६ चे. Fertility rate म्हणजे सरासरी स्त्रियान्ना संपूर्ण आयुष्यात किती मुले होतात तो आकडा. २. हिंदू आणि मुस्लिम दोघांचा फर्टिलिटि रेट कमी होत आहे. ही बाब राष्ट्रीय सरासरी पाहिली तरी लक्षात येईल. ३. दोघांच्या रेट मधला फरक कमी होत आहे. ४. हिंदी पट्ट्यामध्ये (युपि बिहार) हिंदू व मुस्लिम दोघांचे रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहेत. १०. सध्या देखील दरांमध्ये किरकोळच फरक आहे.

In reply to by कॉमी

कॉमी Wed, 05/17/2023 - 22:50
वर प्ररमाणे आयता चार्ट मिळाला नाही. पण- १. ट्रेण्ड तसाच आहे. TFR सर्व धर्मं लोकसंख्येचा कमी झाला आहे. २. NFHS 5 मध्ये सर्व धर्मान्मध्ये मुस्लिमांचा TFR सर्वात जास्त दराने कमी झाला आहे. ३. दोघांच्या रेट मधला फरक आणखी कमी झाला आहे.
नाव 2०१५-१६
(NFHS 4)
2०१९-२१
(NFHS 5)
घट %
हिंदू 2.13 1.96 7.98%
मुस्लिम 2.62 2.36 9.92%
फरक 0.49 0.40 -
https://timesofindia.indiatimes.com/india/total-fertility-rate-down-across-all-communities/articleshow/91407169.cms

In reply to by कॉमी

कॉमी Wed, 05/17/2023 - 23:16
हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे. प्रोपोगंडा ह्या विषयावर लेखन टाकतो पण आकडेवारी वैगरे निरर्थक असते असे म्हणतो. हे आकडे बघणे म्हणजे आपल्या आईवडिलांना पालकत्वाचा पुरावा विचारल्यासारखे आहे. - माननीय सदस्य.

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 10:52
अरेरे महान गणिती आर्यभट्टाच्या देशात ... ज्या देशाला गणिताची महान परंपरा आहे त्या देशात .. माननीय सद्यस्य ... "हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे.आकडेवारी वैगरे निरर्थक असते" असे जर म्हणत असतील... तर आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...

In reply to by आंद्रे वडापाव

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/18/2023 - 12:10
काश्मीरमध्ये ० डिग्री तपमान आहे आणि तामिळनाडूत ४० डिग्री तपमान आहे याचा अर्थ पूर्ण देशात सरासरी २० डिग्री तपमान आहे. २० डिग्रीमध्ये लोकांना कसे काय गरम होते तेच समजत नाही. अशाप्रकारचे हे आर्ग्युमेन्ट आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात किती मु लोकसंख्या होती हे पुढील टेबलात दिसेल. Population https://timesofindia.indiatimes.com/india/census-2011-assam-records-highest-rise-in-muslim-population/articleshow/45972566.cms पूर्ण भारतात १५% की किती हे मला माहित नाही. पण काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ अशा राज्यांमध्ये तो आकडा १५% पेक्षा कितीतरी जास्त आहे हे समजतेच. ती लोकसंख्या वाढायला लागली की मग सुरवातीला अधिक सवलती, मग शरीया कायद्याची अंमलबजावणीची मागणी आणि मग इतरांचे सक्तीचे धर्मांतर/ कत्तली किंवा त्यांना हाकलून देणे हे प्रकार होत असतात हे फक्त डोळ्याला झापडे लावलेल्या बुध्दीमान लोकांनाच दिसत नसते. पूर्ण भारतात १५% (किंवा वाढीचा वेग जो काही आहे तो) एवढाच आकडा आहे मग काय घाबरण्यासारखे आहे असली विधाने त्यातून येतात. आता समजा १५% आकडा असेल तो ९९ वर्षांनंतरचे या तथाकथित लेखातील आकडे ग्राह्य धरले तर २१.६% होईल. सरासरी २१.६% असेल तर बंगाल, आसाम वगैरे राज्यांमध्ये आतापेक्षा कितीतरी जास्त असेल. हळूहळू मग तिथल्या हिंदूंची अवस्था काश्मीरातल्या हिंदूंसारखीच होणार हे थोडंफार वाचलेल्या आणि माहिती असलेल्या कोणालाही समजू शकेल.
आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...
नक्कीच. नुसते सरासरी आकडे बघायचे पण आकड्यातलेच दुसरे काहीही बघायचे नाही, त्या आकड्यांमागचे इतर संदर्भ तर खूपच दूर राहिले असला प्रकार बघून आर्यभट्ट, लिलावतीच नाही तर भास्कराचार्य आणि रामानुजन यांचेही आत्मे स्वर्गात तळमळत असतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/18/2023 - 13:19
थोडे गणित करू या. आसामची लोकसंख्या २००१ मध्ये २.६६ कोटी. त्यापैकी ३०.९% म्हणजे ८२.१९ लाख मु २०११ मध्ये ३.१२ कोटी. त्यापैकी ३४.२% म्हणजे १०६.७० लाख मु म्हणजे २००१ ते २०११ या काळात ती संख्या ८२.१९ लाख ते १०६.७० लाख म्हणजे दरवर्षी २.६४% CAGR ने वाढली. म्हणजे देशात २.४% पेक्षा आसामात हा वाढीचा दर जास्त आहे. आणि हो. जर २.४% आणि २.६४% मध्ये फार फरक नाही असे वाटत असेल तर त्याच ९९ वर्षाच्या काळात २.४% आणि २.६४% दरामुळे आकड्यात किती फरक पडेल ते पण बघा. खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीच माहिती दिसत नाही. उगीच आर्यभट आणि अजून कोणाकोणाची नावे फेकली, दोन चार आकडे फेकले की समोरचा गारद होईल असा गैरसमज तुमचा असावा असे दिसते. अर्थात काही लोकांचे समर्थक असेच अर्धवट असतात- कशाचा काही पत्ता नाही आणि निघाले गोळीबार करायला. त्यामुळे तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा. असो. पूर्णविराम

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 13:55
हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 13:56
तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ... आणि हो सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको.. आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...

गवि गुरुवार, 05/18/2023 - 12:04
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही. बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.

In reply to by गवि

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 13:10
उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ... तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही .. टाइम , रिलिजन, स्टेट वै
जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा.
सहमत सुदैवाने तसेच होत आहे.. २०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

गवि गुरुवार, 05/18/2023 - 13:32
अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते. आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर.. कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील. नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार. सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 18:27
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे. उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही. यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.

कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 16:39
गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 16:55
भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास ) आणि तिथून घसरणीला लागेल... आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 17:15
आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 18:19
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. तुमचे मत सांगा.

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 18:54
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर तर लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे (लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर) वजा (मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर). आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके). यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये गुगलून पहा हवं तर

कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 20:20
हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या. अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.

In reply to by कॉमी

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 20:44
तितकेसे संयुक्तिक नाही मग किती संयुक्तिक आहे? धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात. याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by सुबोध खरे

कॉमी Sat, 05/20/2023 - 18:30
मग किती संयुक्तिक आहे?
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.

कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 20:55
बहुविवाह विदा. NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?) १. इतर धर्म - २.५% २. ख्रिश्चन - २.१% ३. मुस्लिम - १.९% ४. हिंदू - १.३ % (गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.) ह्याचा अर्थ हा - भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.

धर्मराजमुटके गुरुवार, 05/18/2023 - 21:46
केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल. बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ? एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.

In reply to by मुक्त विहारि

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 08:05
भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे .. लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ... आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.

तर्कवादी Fri, 05/19/2023 - 19:28
आंद्रे वडापाव, आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील. पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते. त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते. पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी Fri, 05/19/2023 - 19:44
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार. याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.

In reply to by तर्कवादी

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 20:48
होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत. "हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे. (असो माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे) भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात. तरीही हिंदू खतरेमे कसा ? आणि ८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 09:51
हिंदू खतरेमे कसा ? शहामृगी वृत्ती सोडून द्या. इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत. Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh) काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला? पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.

In reply to by सुबोध खरे

पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही. इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ?? मग ते उजवे असो वा डावे.... काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 17:31
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे

In reply to by चौकस२१२

शतप्रतिशत सहमत. बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात...... अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी Sat, 05/20/2023 - 00:13
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 09:41
हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत. West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-commission-oppose-deportation-of-rohingya-children-in-supreme-court/story-oseFASq9vinxbjSL19WUjI.html हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी Tue, 05/23/2023 - 13:18
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?

In reply to by तर्कवादी

आंद्रे वडापाव Wed, 05/24/2023 - 11:45
होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी... आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 17:49
घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको ) हज ला सबसिडी वाढवा इत्यादी अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ . जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 09:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे १०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे. काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे. पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे. पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 17:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही? जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 09:22
पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 17:54
अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे .. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?

सुबोध खरे Wed, 05/17/2023 - 12:37
बेसिक मध्ये लोच्या आहे. गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे. लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते. कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते

आंद्रे वडापाव Wed, 05/17/2023 - 13:23
चला लोकसंख्या अमर नाही हे मान्य केले , तरीही मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...

सुबोध खरे Wed, 05/17/2023 - 18:19
समर्थन असे होत नाही. एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते. गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 11:31
मी असलेल्या मुदलात २४०० रुपये गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा वरच्या ४०० रुपयांवर होईल. टक्केवारी किती का असेना पण मी मुदलात१९०० गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा होईल कि तोटा? उणे १०० आणि अधिक ४०० मधील हा फरक (पाच पट) जास्त भयावह असेल. होणारे मृत्यू हे वाढत्या लोकसंख्ययेचे नसून अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येतुन होणार आहेत. तेंव्हा जिथे जन्म दर जास्त तिथे मृत्यू दर जास्त हा मुद्दा मुळातूनच चुकीचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 11:53
म्हणूनच दोंघांसाठी मृत्युदर शून्य धरला. किंवा दोंघांसाठी मृत्युदर समान धरून सुद्धा गणित केले तरी, 'हिं' हे 'मु' च्या ३.५ पटी पेक्षा जास्त असतील ९९ वर्ष्यानंतर सुद्धा ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके गुरुवार, 05/18/2023 - 13:21
माझ्या मते फर्टिलिटी रेट आणि CAGR मधे खूप जास्त फरक आहे, कृपया मूळ संकल्पना सजवून घेऊन परत गणित करा आणि आकडे मांडा , नवीन आकड्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होईल. यात अजून एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो का याचाही विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सरासरी लग्नाचे वय, म्हणजे एका गटात ते २० आणि दुसऱ्या गटात ते २५ असेल तरीही खूप जास्त फरक पडेल. फर्टिलिटी रेट मधे याचा आधीच विचार केला असेल अशी शक्यता वाटते, पण नक्की माहित नाही. मुद्दा समजला नसल्यास Rule of ७२ च्या पद्धतीने विचार करा. तुम्ही शेअर मार्केट मधे सक्रिय असल्याने हा rule तुम्हाला माहिती असेलच. अर्थात एव्हडा खटाटोप तेव्हाच करा जर तुमच्या गणिताचे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल नाहीतर तुमचा ज्यावर विश्वास असेल तेच सिद्ध करायचे असेल तर जे चालू आहे ते चालू द्या. फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच नाही हे माझे म्हणणे चुकीचे असेल तर तेही समजवा

In reply to by टीपीके

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 14:01
आपल्यासारख्या अभ्यासूंसाठीच लेखात भारत सरकारची लिंक दिली होती . National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml अनेक वर्षे सातत्याने चालणार हा सर्वे आहे. लग्नाचे वयाचा बॅण्ड इथे अप्रस्तुत आहे, कारण भारत सरकारच्या सर्व्हेमध्ये स्त्रीचे जननक्षम वयाचा बॅण्ड वर प्रश्न विचारलेले असतात .. (वय १५ ते ४५).

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके गुरुवार, 05/18/2023 - 14:22
माफ करा पण वरवर चाळताना फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच आहे असे दिसले नाही. तुमचा तसा दावा दिसतोय. माझे काही चुकते आहे का? अगदी साध्य शब्दात (Over simplified ) सांगायचे तर २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या कमी होणे, =२ फर्टिलिटी रेट (Also known as replacement rate) म्हणजे लोकसंख्या आहे तितकी राहणे आणि > २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या वाढणे. परंतु CAGR च्या गणिताने फर्टिलिटी रेट > १ म्हणजे लोकसंख्या वाढणे. बरोबर ना? म्हणूनच मला वाटते तुमचे गणित चुकते आहे. मी सध्या फक्त गणिताबद्दल बोलतो आहे, माझ्यामते तेच चुकीचे असल्याने पुढील चर्चा व्यर्थ आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक न करता आपण गणिताबद्दल बोललो तर तुमचा मुद्दा मला नीट समजेल

In reply to by टीपीके

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 14:55
मुस्लिमांचा फर्टिलिटी दर २.४ असेल तर प्रत्येकी २ मुस्लिमांमागे २.४ मुस्लिम वाढणार. म्हणजे २०% लोकसंख्या वाढ. या दराने दर १० वर्षांनी २०% वाढ झाली तर दर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजेच ९९ वर्षांनंतर आजची २१ कोटी मुस्लिम लोकसंख्या १४०+ कोटी होईल. हिंदूंचा फर्टिलिटी दर १.९ असेल तर प्रत्येकी २ हिंदूंमागे १.९ हिंदू वाढणार. म्हणजे ५% लोकसंख्या घट. आजची हिंदूंची लोकसंख्या ११९ कोटी. दर १० वर्षांनी ५% कमी झाल्यास ९९ वर्षांनी हिंदू ६५ कोटी असतील व मुस्लिम १४० कोटी. साधारणपणे ७० वर्षांनी मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल. यात परकीय गुंतवणूक धरली तर यासाठी कदाचित ४०-५० वर्षेच लागतील.

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 14:59
माझ्या मते, रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ... बघा बुवा , माझं गणित तर असं म्हणतंय ...या उप्पर तुमची मर्जी ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 15:04
१००० मुस्लिम स्त्रियांना फक्त २४ मुले? म्हणजे १००० मधील किमान ९७६ मुस्लिम स्त्रियांना मूलच होणार नाही? आपले तर्कशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. आपण दिलेल्या आलेखातच लिहिले आहे २.४ म्हणजे average 2.4 live births per muslim women.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 15:06
२.४ फर्टिलिटी दर म्हणजे १००० मुस्लिम स्त्रिया २४०० अपत्यांना जन्म देणार. २४ नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 16:26
२.४ च्या पुढं % ची खुण असते नं , त्याला फार महत्व असतं बरं. मराठी प्राथमिक शाळेत शेकडेवारी च्या धड्यात शिकवतात ..

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 16:32
चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 18:20
शेअर बाजार आणि लोकसंख्या यात मूलभूत फरक आहे म्हणूनच मी आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे म्हटलं आहे. चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल २४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 08:58
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 09:01
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी हिंदू महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे Fri, 05/19/2023 - 09:41
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? समर्थन करण्यासाठी काहीही तर्क वापरायचा? Replacement level fertility is the level of fertility at which a population exactly replaces itself from one generation to the next. In developed countries, replacement level fertility can be taken as requiring an average of 2.1 children per woman. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7834459/#:~:text=PIP%3A%20Replacement%20level%20fertility%20is,of%202.1%20children%20per%20woman. असो आपल्याला समजावून घ्यायचंच नाही तर मी कशाला माझा अमूल्य वेळ फुकट घालवू? सुज्ञ मिपाकरांना मुद्दा समजला माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Fri, 05/19/2023 - 09:46
पूर्णपणे फसलेल्या तर्काचे केविलवाणे समर्थन करताना अजूनही तर्कहीन विधाने सुरू आहेत. ज्याला टक्केवारी आणि प्रति व्यक्ती हे समान वाटतात त्याच्याकडून तर्कहीन विधानांचीच अपेक्षा आहे.

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 10:19
तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे कि फक्त ... कैच्या कै सांगत राहायचं तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे का ? की येणाऱ्या भविष्यात "फक्त हिंदू महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ पेक्षा कमी राहणार आहे ... आणि मुस्लिम महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ किंवा जास्त राहणार आहे.. तर सांगा. " बाकी डेटा ट्रेंड पाहून तर कोणीही सांगेल सर्वच जण रिप्लेसमेंट लेवल च्या खाली येणारायेत ... आणि राहत राहिला मूल्यवान वेळ, तो कोणी दुसऱ्या धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात का घालवेना .. तो त्या व्यक्तीचा प्रश्न असेल..

In reply to by टीपीके

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 15:02
तुम्ही म्हणताय तो 'रिप्लेसमेंट रेट'... फर्टिलिटी रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके गुरुवार, 05/18/2023 - 16:28
माफ करा, पण मला वाटतंय तुमच गणित गंडलंय. मला वाटत की गुरुजी यांचे वरील गणित बरोबर आहे. फर्टिलिटी रेट हा % मधे नसतो हे बघा
The total fertility rate (TFR) of a population is the average number of children that would be born to a female over their lifetime
तुमच्या उदाहरणात "हीं" चा फर्टिलिटी रेट १.९ आहे म्हणजे या पुढे "हीं" ची लोकसंख्या फक्त कमी होणार , म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत मुद्दलच राहणार नाही, व्याज सोडून द्या. पण १.९ वरून तुमही काही प्रयत्न केले तर हा रेट परत २ च्या वर जाऊ शकतो आणि लोकसंख्या वाढू शकते, पण ते तितकेसे सोपे नाही. चीन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या मागच्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशात्रीय कारणांमध्ये मी आत्ता जाणार नाही. पण हाच रेट जर १.६ च्या खाली गेला तर its considered point of no return. मग काहीही केले तर भविष्यात तो वंश, संस्कृती संपते.

In reply to by टीपीके

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 16:33
चला मान्य केलं तुमचं म्हणणं तर मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 18:21
२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/18/2023 - 19:33
इतके त्यांना समजेल अशी अपेक्षा आहे? सरासरी घेतली की काही आकडे त्यापेक्षा कमी असतात आणि काही जास्त असतात त्यामुळे जास्त आकड्यांमुळे 'टोकाचे निरीक्षण' (एक्सट्रीम केस) येत नाही ना हे बघायला हवे एवढे साधे त्यांना कळत नाहीये. पूर्ण भारतात सरासरी तपमान समजा २५ डिग्री असेल तरी त्यात सियाचीनमध्ये उणे ४० आणि जैसलमेरला ४७-४८ डिग्री असू शकेल त्यामुळे २५ डिग्रीचे गणित सरसकट सगळीकडे लावता येत नाही, सरासरी वापरताना त्या संकल्पनेची ही मर्यादा आहे हे सुध्दा त्यांना कळत नाहीये. मग हे गणित म्हणजे त्यांच्यासाठी कळणे फारच अवघड. किंवा कळले असले तरी आपल्या म्हणण्याचा हेका कायमच धरायचा असल्याने ते मान्य करणे फारच कठिण.

In reply to by टीपीके

टीपीके गुरुवार, 05/18/2023 - 16:39
खरं तर स्थिर लोकसंख्येसाठी २.१ चा फर्टिलिटी रेट लागतो. वर्ल्ड बँकेचा हा चार्ट बघा , या वरून तुम्हाला भविष्यातील ट्रेंड समजेल आणि त्याचे परिणाम काय हे मात्र मी तुमच्यावरच सोडतो.

श्रीगुरुजी Wed, 05/17/2023 - 22:18
काही जणांकडे हिं ८५ नसून ७०किंवा त्यापेक्षाही कमी आहे व मु ३० किंवा त्याहून जास्त आहे. त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक सुद्धा खूप जास्त आहे. तस्मात् ९९ वर्षांपेक्षा कितीतरी आधीच पोर्टफोलिओतील हिंचे प्रमाण मुपेक्षा बरेच कमी होऊन पोर्टफोलिओ नुकसानीत जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव Wed, 05/17/2023 - 22:22
मी वरती भारताच्या केंद्रीय सरकारचे दुवे दिलेत. तुम्ही विश्वासार्ह दुवा द्या तुमच्या माहितीचा.

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी Wed, 05/17/2023 - 22:48
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/muslims-constitute-35-of-assams-population-they-cannot-be-a-minority-says-cm-sarma/amp_articleshow/90245598.cms https://www.findeasy.in/west-bengal-population-by-religion/ https://www.census2011.co.in/data/religion/state/1-jammu-and-kashmir.html

कॉमी Wed, 05/17/2023 - 22:28
नोंदी- १.सदर आकडे Fertility rate चे आहेत २००५-०६ आणि २०१५-१६ चे. Fertility rate म्हणजे सरासरी स्त्रियान्ना संपूर्ण आयुष्यात किती मुले होतात तो आकडा. २. हिंदू आणि मुस्लिम दोघांचा फर्टिलिटि रेट कमी होत आहे. ही बाब राष्ट्रीय सरासरी पाहिली तरी लक्षात येईल. ३. दोघांच्या रेट मधला फरक कमी होत आहे. ४. हिंदी पट्ट्यामध्ये (युपि बिहार) हिंदू व मुस्लिम दोघांचे रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहेत. १०. सध्या देखील दरांमध्ये किरकोळच फरक आहे.

In reply to by कॉमी

कॉमी Wed, 05/17/2023 - 22:50
वर प्ररमाणे आयता चार्ट मिळाला नाही. पण- १. ट्रेण्ड तसाच आहे. TFR सर्व धर्मं लोकसंख्येचा कमी झाला आहे. २. NFHS 5 मध्ये सर्व धर्मान्मध्ये मुस्लिमांचा TFR सर्वात जास्त दराने कमी झाला आहे. ३. दोघांच्या रेट मधला फरक आणखी कमी झाला आहे.
नाव 2०१५-१६
(NFHS 4)
2०१९-२१
(NFHS 5)
घट %
हिंदू 2.13 1.96 7.98%
मुस्लिम 2.62 2.36 9.92%
फरक 0.49 0.40 -
https://timesofindia.indiatimes.com/india/total-fertility-rate-down-across-all-communities/articleshow/91407169.cms

In reply to by कॉमी

कॉमी Wed, 05/17/2023 - 23:16
हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे. प्रोपोगंडा ह्या विषयावर लेखन टाकतो पण आकडेवारी वैगरे निरर्थक असते असे म्हणतो. हे आकडे बघणे म्हणजे आपल्या आईवडिलांना पालकत्वाचा पुरावा विचारल्यासारखे आहे. - माननीय सदस्य.

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 10:52
अरेरे महान गणिती आर्यभट्टाच्या देशात ... ज्या देशाला गणिताची महान परंपरा आहे त्या देशात .. माननीय सद्यस्य ... "हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे.आकडेवारी वैगरे निरर्थक असते" असे जर म्हणत असतील... तर आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...

In reply to by आंद्रे वडापाव

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/18/2023 - 12:10
काश्मीरमध्ये ० डिग्री तपमान आहे आणि तामिळनाडूत ४० डिग्री तपमान आहे याचा अर्थ पूर्ण देशात सरासरी २० डिग्री तपमान आहे. २० डिग्रीमध्ये लोकांना कसे काय गरम होते तेच समजत नाही. अशाप्रकारचे हे आर्ग्युमेन्ट आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात किती मु लोकसंख्या होती हे पुढील टेबलात दिसेल. Population https://timesofindia.indiatimes.com/india/census-2011-assam-records-highest-rise-in-muslim-population/articleshow/45972566.cms पूर्ण भारतात १५% की किती हे मला माहित नाही. पण काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ अशा राज्यांमध्ये तो आकडा १५% पेक्षा कितीतरी जास्त आहे हे समजतेच. ती लोकसंख्या वाढायला लागली की मग सुरवातीला अधिक सवलती, मग शरीया कायद्याची अंमलबजावणीची मागणी आणि मग इतरांचे सक्तीचे धर्मांतर/ कत्तली किंवा त्यांना हाकलून देणे हे प्रकार होत असतात हे फक्त डोळ्याला झापडे लावलेल्या बुध्दीमान लोकांनाच दिसत नसते. पूर्ण भारतात १५% (किंवा वाढीचा वेग जो काही आहे तो) एवढाच आकडा आहे मग काय घाबरण्यासारखे आहे असली विधाने त्यातून येतात. आता समजा १५% आकडा असेल तो ९९ वर्षांनंतरचे या तथाकथित लेखातील आकडे ग्राह्य धरले तर २१.६% होईल. सरासरी २१.६% असेल तर बंगाल, आसाम वगैरे राज्यांमध्ये आतापेक्षा कितीतरी जास्त असेल. हळूहळू मग तिथल्या हिंदूंची अवस्था काश्मीरातल्या हिंदूंसारखीच होणार हे थोडंफार वाचलेल्या आणि माहिती असलेल्या कोणालाही समजू शकेल.
आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...
नक्कीच. नुसते सरासरी आकडे बघायचे पण आकड्यातलेच दुसरे काहीही बघायचे नाही, त्या आकड्यांमागचे इतर संदर्भ तर खूपच दूर राहिले असला प्रकार बघून आर्यभट्ट, लिलावतीच नाही तर भास्कराचार्य आणि रामानुजन यांचेही आत्मे स्वर्गात तळमळत असतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/18/2023 - 13:19
थोडे गणित करू या. आसामची लोकसंख्या २००१ मध्ये २.६६ कोटी. त्यापैकी ३०.९% म्हणजे ८२.१९ लाख मु २०११ मध्ये ३.१२ कोटी. त्यापैकी ३४.२% म्हणजे १०६.७० लाख मु म्हणजे २००१ ते २०११ या काळात ती संख्या ८२.१९ लाख ते १०६.७० लाख म्हणजे दरवर्षी २.६४% CAGR ने वाढली. म्हणजे देशात २.४% पेक्षा आसामात हा वाढीचा दर जास्त आहे. आणि हो. जर २.४% आणि २.६४% मध्ये फार फरक नाही असे वाटत असेल तर त्याच ९९ वर्षाच्या काळात २.४% आणि २.६४% दरामुळे आकड्यात किती फरक पडेल ते पण बघा. खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीच माहिती दिसत नाही. उगीच आर्यभट आणि अजून कोणाकोणाची नावे फेकली, दोन चार आकडे फेकले की समोरचा गारद होईल असा गैरसमज तुमचा असावा असे दिसते. अर्थात काही लोकांचे समर्थक असेच अर्धवट असतात- कशाचा काही पत्ता नाही आणि निघाले गोळीबार करायला. त्यामुळे तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा. असो. पूर्णविराम

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 13:55
हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 13:56
तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ... आणि हो सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको.. आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...

गवि गुरुवार, 05/18/2023 - 12:04
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही. बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.

In reply to by गवि

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 13:10
उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ... तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही .. टाइम , रिलिजन, स्टेट वै
जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा.
सहमत सुदैवाने तसेच होत आहे.. २०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

गवि गुरुवार, 05/18/2023 - 13:32
अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते. आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर.. कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील. नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार. सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 18:27
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे. उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही. यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.

कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 16:39
गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 16:55
भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास ) आणि तिथून घसरणीला लागेल... आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 17:15
आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.

In reply to by श्रीगुरुजी

आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 18:19
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. तुमचे मत सांगा.

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 18:54
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर तर लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे (लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर) वजा (मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर). आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके). यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये गुगलून पहा हवं तर

कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 20:20
हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या. अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.

In reply to by कॉमी

सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 20:44
तितकेसे संयुक्तिक नाही मग किती संयुक्तिक आहे? धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात. याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by सुबोध खरे

कॉमी Sat, 05/20/2023 - 18:30
मग किती संयुक्तिक आहे?
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.

कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 20:55
बहुविवाह विदा. NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?) १. इतर धर्म - २.५% २. ख्रिश्चन - २.१% ३. मुस्लिम - १.९% ४. हिंदू - १.३ % (गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.) ह्याचा अर्थ हा - भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.

धर्मराजमुटके गुरुवार, 05/18/2023 - 21:46
केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल. बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ? एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.

In reply to by मुक्त विहारि

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 08:05
भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे .. लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ... आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.

तर्कवादी Fri, 05/19/2023 - 19:28
आंद्रे वडापाव, आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील. पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते. त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते. पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी Fri, 05/19/2023 - 19:44
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार. याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.

In reply to by तर्कवादी

आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 20:48
होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत. "हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे. (असो माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे) भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात. तरीही हिंदू खतरेमे कसा ? आणि ८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 09:51
हिंदू खतरेमे कसा ? शहामृगी वृत्ती सोडून द्या. इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत. Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh) काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला? पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.

In reply to by सुबोध खरे

पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही. इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ?? मग ते उजवे असो वा डावे.... काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 17:31
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे

In reply to by चौकस२१२

शतप्रतिशत सहमत. बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात...... अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी Sat, 05/20/2023 - 00:13
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 09:41
हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत. West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-commission-oppose-deportation-of-rohingya-children-in-supreme-court/story-oseFASq9vinxbjSL19WUjI.html हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी Tue, 05/23/2023 - 13:18
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?

In reply to by तर्कवादी

आंद्रे वडापाव Wed, 05/24/2023 - 11:45
होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी... आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 17:49
घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको ) हज ला सबसिडी वाढवा इत्यादी अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ . जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 09:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे १०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे. काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे. पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे. पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 17:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही? जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 09:22
पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 17:54
अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे .. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे.

हा गणितसंबंधित प्रश्न क्रुपया सोड्वुन द्यावा

शानबा५१२ ·

श्रीगुरुजी Fri, 05/12/2023 - 14:00
कितीही २८६.२० पेक्षा कमी व २७८ किंवा त्यापेक्षा काहासे जास्त भावाने कितीही समभाग घेतले तरी सरासरीच्या नियमानुसार सरासरी भाव २७८ पेक्षा जास्तच राहील.

In reply to by श्रीगुरुजी

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:23
सॉरी पण सरासरीमुळे 278 किंवा 278 पेक्षा कमीही होऊ शकतो. आधीची 125 कॉन्ट्रॅक्टची टोटल प्राईज झाली 35 हजार 775. आता समजा मी 3000 अजून कॉन्ट्रॅक्ट घेतले 278 ला. तर ३००० X २७८..... हे मी सर्व लिहायला घेतले तर आहे पण मला हे लिहिताना आता हसायला येत आहे की आपण बोललात त्याचप्रमाणे ती सरासरी कधी 278 नाही येऊ शकत. मी कॉन्टिटी अगदी एक लाख केली..(१००००० X २७८) + (१२५ * २८६.२) = २,७८,३५,७७५ आता भागिले १,००,१२५ याचे उत्तर २७८.०१०२३७२०३ असे येते.

In reply to by श्रीगुरुजी

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:30
आपण वरच्या प्रतिसादात नमूद केलेला सरासरीचा नियम मला ऐकूनही माहिती नाही. मी तसा विज्ञान, रसायनशास्त्र शिकलेलो आहे पण मी गणिताकडे कधीही फार लक्ष दिले नाही. पण या प्रतिसादात तुम्ही जे बोलत आहात एक्झॅक्टली, तंतोतंतपणे मला तेच विचारायचे होते. मग भाव २७८ पेक्षा किती कमी झाला पाहिजे व कॉन्टिटी म्हणजे प्रमाण किती घ्यायचे हे कुठल्या गुणसूत्राने समजू शकेल? आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरोखर धन्यवाद खरंच खूप बरे वाटले.

In reply to by गवि

गवि Fri, 05/12/2023 - 14:14
आधीचे उत्तर चुकीचे कारण प्रश्न उतरवून घ्यायलाच चुकलो. Kindly इग्नोर.. आता नीट वाचून कळले की तुम्हाला असे करणे अवघड आहे . २५० qty घेतली तर जवळपास पोचाल. पण त्यानंतर कितीही add करत गेलात तरी फक्त सूक्ष्म उणी किंमत होत जाईल. आणि सरासरी टच किंवा क्रॉस कधीच होणार नाही. त्याला सरासरी म्हणणे शक्यच नाही. तेव्हा शंभर ते दीडशे आणखी घेऊन अंग काढून घेणे उत्तम.

In reply to by गवि

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:37
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपण बरोबर आहात २५० क्वांटिटी घेतली तर सरासरी भाव २८०.७४ होतो व क्वांटिटी ३७५ होते. हा फार छान तोडगा आहे व व्यावहारिक सुद्धा आहे. पण लेखामध्ये मी जे पहिले गणित दाखवले आहे मी पाच वस्तू वगैरे बाबत.. तसे एखादे गुणसूत्र आहे का ज्याने सरासरीची गणित प्रक्रिया करता येईल? कृपया वेळ काढून प्रतिसाद द्यावा कोरा वरती आजकल चांगले प्रतिसाद मिळत नाहीत व खूपसे प्रतिसाद आता प्लॅन्स विकत घेतल्यानंतर समजतात.

In reply to by शानबा५१२

गवि Fri, 05/12/2023 - 19:44
Sumproduct Excel असेल तर Qty. Price 2 100 3 250 7 150 Weighted average of price म्हणजे =sumproduct(qty column, price column)/sum(qty) qty column, price column या जागी तो तो पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा , title सोडून.

In reply to by गवि

शानबा५१२ Sat, 05/13/2023 - 09:34
धन्यवाद गवि, आपण फार बुध्दीने अशी गुणसुत्रे तयार केलीत असे दीसतेय्,मला ते सांगितल्याबद्दल खरेच धन्यवाद. नंतर वेळ मिळाल्यावर लिब्रे कॅल्कमध्ये वापरुन बघतो. मल अ‍ॅक्सेल फारसे नाही समजत, थोडे शिकावे लागेल. पण आपण जे लिहलेय ते कृपया एक उदहरण देऊन समजववा...प्लीज!

गवि Fri, 05/12/2023 - 14:51
१०,००० क्वांटीटी घेतली तर डेसिमल कडे दुर्लक्ष करून २७८ weighted average करता येईल. पण तरीही ते २७८ रू. १० पैसे असे असणार. आणि हे करण्यासाठी तुम्हाला सध्याच्या ३५७७५ रुपयां ऐवजी सत्तावीस लाख ऐंशी हजार रुपये त्यात खर्चावे लागतील. बघा बुवा. ही सर्व एकूणच फक्त सरासरी नसून वेटेड average (मराठी शब्द?) आहे.

In reply to by गवि

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:58
आपल्या प्रतिसादाच्या पहिल्याच उताऱ्यात शेवटी आपण लिहिल्याप्रमाणेच होय हाच एक सरासरीला घेऊन खूप आव्हानात्मक समस्या आहे. किंवा मग समजा आपण फक्त सरासरी करण्यासाठी एक वेगळा साठा ठेवायला हवा. मी असेच काहीतरी करण्याचा विचार करत आहे पण तेव्हा मी पूर्णपणे दैनिक व्यापार करत असणार आहे.

ते सर्व १२५ कॉन्ट्रॅक्ट्स जे मी २८६.२० रुप्ये प्रति कॉन्ट्रॅक्ट ह्या भावाने घेतले आहेत ते मला २७८ ह्या चालु किमतीवर आणयचे असतील तर मला अजुन किती क्वान्टीटी घ्यावी लागेल?
हे अशक्य आहे. २७८ च्या भावात कितीही (अगदी अनंत) कॉन्ट्रॅक्ट्स घेतलेत तरी सरासरी २७८ च्या वरच राहील. वेगवेगळ्या भावाने जर कॉन्ट्रॅक्ट्स घेतले असतील आणि जर सरासरी २७८ हवी असेल तर काही कॉन्ट्रॅक्ट्स सरासरीच्या म्हणजे २७८ च्या खाली हवेत आणि काही २७८ च्या वर. उरलेले कॉन्ट्रॅक्ट्स २८६.२० च्या भावाने घेतले असतील तर आता २७८ च्या भावाने कितीही कॉन्ट्रॅक्ट्स घेतले तर सरासरी २७८ आणि २८६.२० च्या मध्ये म्हणजे २७८ च्या वरच राहिल. अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:50
अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :) तुझ्याबद्दल धन्यवाद पण खरोखर या चर्चेतून मी काही नवीन शिकत आहे कारण माझे गणित फार कच्चे आहे. पण मार्केट कधीच एकदम सरळ पडत नाही थोडेसे ट्रेण्डलाईनचे निरीक्षण केले मार्केट थोड्यावेळासाठी जे वरती जात असते तेव्हाच सरासरीचा वापर केला तर मोठे नुकसान तर तळतेच पण छोटासा फायदा होणे काही संभव असतो खुपश्या वेळी मी न फायदा न तोटा यामध्ये निघू शकलो आहे. पण सारखे सरासरीच करत राहण्यासाठी जास्त पैश्यांची गरज वाढत जाते. मी इथे सरासरी थोडेसे चुकलेले पोझिशन(स्थिती?) बंद करण्यासाठी वापरत आहे खूप चुकलेले पोझिशन किंवा दुर्लक्ष झालेले पोझिशन याबद्दल बोलत नाही आहे. सरासरी पेक्षाही वेगळे काही ह्याच वापरासाठी उपयोगात आणता येईल असे काही असू शकेल का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Fri, 05/12/2023 - 17:03
अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :) ही पद्धत वापरून मी किमान ३ वेळा अगदी गाळात गेलेल्या समभागातून सुद्धा भरपूर नफा मिळविलाय. परंतु त्यासाठी संयमाने काही काळ वाट पहावी लागते.

कंजूस Fri, 05/12/2023 - 17:25
१)वरचा बिंदू = Hpoint धरा २)सरासरी = AVpoint ३)खालचा बिंदू = Lpoint धरा. Point म्हणजे भाव. भाव गुणीले युनिट्स = गुंतवणूक कोणतेही दोन बिंदू असले तर तिसरा काढता येणारच.

In reply to by कंजूस

शानबा५१२ Sat, 05/13/2023 - 09:27
तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद. आपले अकाऊंटींग(?) वरचे लेख वचहले होते, तेव्हा आपल्याकडुन प्रतिसाद यावा असे वाटत होते. आपण लिहल्याप्रमाणे सर्व समजले पण एखादे उदाहरण देता आले तर पहा. मग मला तेच ईतर ठीकाणी वापरता येईल. प्लीज!!

कंजूस Sat, 05/13/2023 - 13:02
ते सर्व एक्सेल किंवा,गूगल शीट्स, किंवा प्रोग्राममध्ये बसवता येतेच. पण अधांतरी गोष्टी बसवणे कठीण असते. तरीही चारशे वर्षांपूर्वी न्यूटनने शोधून काढलेली अवरेजींग पद्धत त्याकाळात दुर्लक्षीत झाली किंवा त्यांचे महत्त्व कळले नव्हते ते आता उमगले. कारण हल्लीचे संगणक प्रचंड वेगाने गणिती आकडेमोड करून अचूक उत्तराच्या जवळपास येतात. पद्धत अशी की १) एखाद्या कच्च्या सूत्रातून एक अंदाज तात्पुरता ठरवून उत्तर काढणे आणि ताडून पाहणे २) मग पुन्हा दुसरा एक अंदाज घेऊन परत उत्तर ताडून पाहणे. क्र (१) आणि क्र (२) ची तुलना करून तिसऱ्या साठी वेगळा आणखी अचूक उत्तर देणारा अंदाज घेऊन उत्तर काढणे. वरील क्रम १,२, आणि ३ परत परत करत राहाणे. आता संगणकासाठी अशी आज्ञावली तयार लिहून उत्तर मिळवता येतं.

dadabhau Sat, 05/13/2023 - 13:16
खरे तर आगावपणा म्हणा ... शिव्या घाला.. काही ही करा...पण एक कळकळीची विनंती आहे... future /options चा नाद /व्यसन सोडा.. ह्या नादाला लागून मागील ३ वर्षात खूप लोकं बरबाद झालेली बघितली आहेत ..त्यामुळे तो नाद सोडाच ... . करोना काळात वर्क फ्रॉम होम वा तत्सम गोष्टींमुळे हातात खूप वेळ आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमवायची हाव... म्हणून लाखो लोक एका नवीन च "भक्तिमार्गाला " लागलेत... लाखो लोक तथाकथित मार्केट गुरु /बाबा/जादूगार , मार्केट ह्यांच्याच तालावर चालते असे whatsapp / telegram / youtube / बरेच मराठी TV चॅनल वरून ओरडून ओरडून सांगणारे सर लोक ह्यांच्या नादी लागून लाखो रुपये / शेती /estate गमावून बसलेत अजून ही स्वतःला लुटून घेत आहेत ...त्यामुळे ह्या गोष्टीपासून त्वरित बाजूला व्हा... किंवा १ वर्षांनी तुमच्या ट्रेडिंग अकाउंट चा प्रॉफिट कळवा ......

In reply to by dadabhau

आग्या१९९० Sat, 05/13/2023 - 14:07
Derivatives are financial weapons of mass destruction असे वॉरेन बफे म्हणतो ते अगदी खरं आहे. गेल्या ३० वर्षात कित्येक जण उत्साहाने आले आणि नुकसान सोसून गेले हे ह्याचा अनुभव घेतला आहे. फार फार तर तीन वर्ष टिकतात, तीन वर्षात एखादे वर्ष असे येते त्यात सगळे भांडवल गमावून बसतात. थेअरी, स्ट्रॅटेजी सगळे कागदावर ठीक.

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ Sun, 05/14/2023 - 15:08
डेरीवेटीव्ह मध्ये लीवरेज ( उसने भांडवल जणू ) असते हे जो समजून घेत नाही तो खूप धूपु शकतो हे नक्कीच खरे त्यामुळे ते जपूनच वापरावे परंतु सरसकट बिनकामाचे आहे असेही म्हणणे योग्य नाही, ते एकांगी होईल म्हणूच गेलया काही वर्षात काही सरकारांनी त्यावरील लिव्हरेज कमी केले आहे - अमेरिकेतील ओव्हर द काउंटर फोरिन एक्सचेंज / मार्जिन ट्रेडिंग मध्ये १:१०० पासून ते १:२० इतःपर आणले गेले शेर १:१ जास्तीत जास्त ( काही देशात १:३) फ्यूचर १:६ अरथात १:५०० देणारे टिनपाट देशातील काही " तथाकथित ब्रोकर आहेत म्हणा" सेशल/ माल्टा /बी वि आय / वानुवाटू मान्यताप्राप्त आणि कडक नियम असणार्या देशातील एक्सचेंज असले जिवंघेणे लिव्हरेज देत नाहीत

आग्या१९९० Sun, 05/14/2023 - 17:15
डेरीवेटिव्ह हे तुमच्या पोर्टफोलिओचे संभाव्य नुकसान कमी करण्याचे साधन आहे, त्याचा वापर फक्त पैसे कमावण्यासाठी केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर असतील आणि त्या कंपनीच्या नफ्यावर धातू, इंधन, परकीय चलन, अन्न धान्य ई. च्या दरातील चढ उताराचा परिणाम होत असेल तर मल्टिकमॉडिटी वर लिवरेज घेऊन डेरीवेटिव्ह ट्रेडिंग करणे फायद्याचे ठरते. फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, नसतील तेव्हडे शेअर तर डेरीवेटिवच्या नादी लागू नये. आणि अशा वेळी लिव्हरेज ट्रेडिंग म्हणजे अपयशाची गुरुकिल्ली.

चौकस२१२ Sun, 05/14/2023 - 19:29
फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, हे का? आणि हे कोणतया स्ट्रॅटेजी बद्दल म्हणताय? कवर्ड कॉल विकणे असले तर तुम्चे म्हणणे बरोबर .. म्हणजे १ लॉट शेअर १०० च्या किमतीने विकत घेतले आणि लगेच त्यावर १०० रु स्ट्राईक चा कॉल ऑप्शन विकला तर हे मुळात १०० शेअर जवळ असणे महत्वाचे ( अररथात या पद्धती मध्ये धोका कमी होत असला तरी धोका आहेच , पाहिला कॉल विकून अगदी भरघोस असा २-३% प्रति महिना परतावा मिळाला तरी शेअर २०-३०% ने घसरू शकतो वैगरे .. असो जास्त खोलात नाही शिरत _ फक्त येवडःसह म्हणतो कि सरसरकट डेरीवेटीव्ह म्हणजे धोक्याचे हे एकांगी विधान आहे, तुम्ही त्याचा कसा वापर करताय यावर अवलंबून आहे परत डेरीवेटीव्ह म्हणजे २ प्रकार,फुचर आणि ऑप्शन प्रत्येकाचं गुणधर्म वगववेगळे न्युज ( महत्वाची बातमी ) ट्रेडिंग हे उदाहरण घेतले तर डेरीवेटीव्हस चा उपयोग होऊ शकतो ... बर ऑप्शन म्हणाल तर त्यात हि मर्यादित धोका, मर्यादित फायदा किंवा अमर्यादित धोका असे दोनही प्रकाराने खेळता येते ... विषय फार मोठा आहे , भरपूर साहित्य उपलब्ध आहे .. लोकांनी आधी अभयास करावा... हुरलून जाऊ नये पण त्याचा बबरोबर दरवाजे हि बंद करू नयेत एवढेच म्हणणे आहे

श्रीगुरुजी Fri, 05/12/2023 - 14:00
कितीही २८६.२० पेक्षा कमी व २७८ किंवा त्यापेक्षा काहासे जास्त भावाने कितीही समभाग घेतले तरी सरासरीच्या नियमानुसार सरासरी भाव २७८ पेक्षा जास्तच राहील.

In reply to by श्रीगुरुजी

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:23
सॉरी पण सरासरीमुळे 278 किंवा 278 पेक्षा कमीही होऊ शकतो. आधीची 125 कॉन्ट्रॅक्टची टोटल प्राईज झाली 35 हजार 775. आता समजा मी 3000 अजून कॉन्ट्रॅक्ट घेतले 278 ला. तर ३००० X २७८..... हे मी सर्व लिहायला घेतले तर आहे पण मला हे लिहिताना आता हसायला येत आहे की आपण बोललात त्याचप्रमाणे ती सरासरी कधी 278 नाही येऊ शकत. मी कॉन्टिटी अगदी एक लाख केली..(१००००० X २७८) + (१२५ * २८६.२) = २,७८,३५,७७५ आता भागिले १,००,१२५ याचे उत्तर २७८.०१०२३७२०३ असे येते.

In reply to by श्रीगुरुजी

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:30
आपण वरच्या प्रतिसादात नमूद केलेला सरासरीचा नियम मला ऐकूनही माहिती नाही. मी तसा विज्ञान, रसायनशास्त्र शिकलेलो आहे पण मी गणिताकडे कधीही फार लक्ष दिले नाही. पण या प्रतिसादात तुम्ही जे बोलत आहात एक्झॅक्टली, तंतोतंतपणे मला तेच विचारायचे होते. मग भाव २७८ पेक्षा किती कमी झाला पाहिजे व कॉन्टिटी म्हणजे प्रमाण किती घ्यायचे हे कुठल्या गुणसूत्राने समजू शकेल? आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरोखर धन्यवाद खरंच खूप बरे वाटले.

In reply to by गवि

गवि Fri, 05/12/2023 - 14:14
आधीचे उत्तर चुकीचे कारण प्रश्न उतरवून घ्यायलाच चुकलो. Kindly इग्नोर.. आता नीट वाचून कळले की तुम्हाला असे करणे अवघड आहे . २५० qty घेतली तर जवळपास पोचाल. पण त्यानंतर कितीही add करत गेलात तरी फक्त सूक्ष्म उणी किंमत होत जाईल. आणि सरासरी टच किंवा क्रॉस कधीच होणार नाही. त्याला सरासरी म्हणणे शक्यच नाही. तेव्हा शंभर ते दीडशे आणखी घेऊन अंग काढून घेणे उत्तम.

In reply to by गवि

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:37
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपण बरोबर आहात २५० क्वांटिटी घेतली तर सरासरी भाव २८०.७४ होतो व क्वांटिटी ३७५ होते. हा फार छान तोडगा आहे व व्यावहारिक सुद्धा आहे. पण लेखामध्ये मी जे पहिले गणित दाखवले आहे मी पाच वस्तू वगैरे बाबत.. तसे एखादे गुणसूत्र आहे का ज्याने सरासरीची गणित प्रक्रिया करता येईल? कृपया वेळ काढून प्रतिसाद द्यावा कोरा वरती आजकल चांगले प्रतिसाद मिळत नाहीत व खूपसे प्रतिसाद आता प्लॅन्स विकत घेतल्यानंतर समजतात.

In reply to by शानबा५१२

गवि Fri, 05/12/2023 - 19:44
Sumproduct Excel असेल तर Qty. Price 2 100 3 250 7 150 Weighted average of price म्हणजे =sumproduct(qty column, price column)/sum(qty) qty column, price column या जागी तो तो पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा , title सोडून.

In reply to by गवि

शानबा५१२ Sat, 05/13/2023 - 09:34
धन्यवाद गवि, आपण फार बुध्दीने अशी गुणसुत्रे तयार केलीत असे दीसतेय्,मला ते सांगितल्याबद्दल खरेच धन्यवाद. नंतर वेळ मिळाल्यावर लिब्रे कॅल्कमध्ये वापरुन बघतो. मल अ‍ॅक्सेल फारसे नाही समजत, थोडे शिकावे लागेल. पण आपण जे लिहलेय ते कृपया एक उदहरण देऊन समजववा...प्लीज!

गवि Fri, 05/12/2023 - 14:51
१०,००० क्वांटीटी घेतली तर डेसिमल कडे दुर्लक्ष करून २७८ weighted average करता येईल. पण तरीही ते २७८ रू. १० पैसे असे असणार. आणि हे करण्यासाठी तुम्हाला सध्याच्या ३५७७५ रुपयां ऐवजी सत्तावीस लाख ऐंशी हजार रुपये त्यात खर्चावे लागतील. बघा बुवा. ही सर्व एकूणच फक्त सरासरी नसून वेटेड average (मराठी शब्द?) आहे.

In reply to by गवि

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:58
आपल्या प्रतिसादाच्या पहिल्याच उताऱ्यात शेवटी आपण लिहिल्याप्रमाणेच होय हाच एक सरासरीला घेऊन खूप आव्हानात्मक समस्या आहे. किंवा मग समजा आपण फक्त सरासरी करण्यासाठी एक वेगळा साठा ठेवायला हवा. मी असेच काहीतरी करण्याचा विचार करत आहे पण तेव्हा मी पूर्णपणे दैनिक व्यापार करत असणार आहे.

ते सर्व १२५ कॉन्ट्रॅक्ट्स जे मी २८६.२० रुप्ये प्रति कॉन्ट्रॅक्ट ह्या भावाने घेतले आहेत ते मला २७८ ह्या चालु किमतीवर आणयचे असतील तर मला अजुन किती क्वान्टीटी घ्यावी लागेल?
हे अशक्य आहे. २७८ च्या भावात कितीही (अगदी अनंत) कॉन्ट्रॅक्ट्स घेतलेत तरी सरासरी २७८ च्या वरच राहील. वेगवेगळ्या भावाने जर कॉन्ट्रॅक्ट्स घेतले असतील आणि जर सरासरी २७८ हवी असेल तर काही कॉन्ट्रॅक्ट्स सरासरीच्या म्हणजे २७८ च्या खाली हवेत आणि काही २७८ च्या वर. उरलेले कॉन्ट्रॅक्ट्स २८६.२० च्या भावाने घेतले असतील तर आता २७८ च्या भावाने कितीही कॉन्ट्रॅक्ट्स घेतले तर सरासरी २७८ आणि २८६.२० च्या मध्ये म्हणजे २७८ च्या वरच राहिल. अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शानबा५१२ Fri, 05/12/2023 - 15:50
अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :) तुझ्याबद्दल धन्यवाद पण खरोखर या चर्चेतून मी काही नवीन शिकत आहे कारण माझे गणित फार कच्चे आहे. पण मार्केट कधीच एकदम सरळ पडत नाही थोडेसे ट्रेण्डलाईनचे निरीक्षण केले मार्केट थोड्यावेळासाठी जे वरती जात असते तेव्हाच सरासरीचा वापर केला तर मोठे नुकसान तर तळतेच पण छोटासा फायदा होणे काही संभव असतो खुपश्या वेळी मी न फायदा न तोटा यामध्ये निघू शकलो आहे. पण सारखे सरासरीच करत राहण्यासाठी जास्त पैश्यांची गरज वाढत जाते. मी इथे सरासरी थोडेसे चुकलेले पोझिशन(स्थिती?) बंद करण्यासाठी वापरत आहे खूप चुकलेले पोझिशन किंवा दुर्लक्ष झालेले पोझिशन याबद्दल बोलत नाही आहे. सरासरी पेक्षाही वेगळे काही ह्याच वापरासाठी उपयोगात आणता येईल असे काही असू शकेल का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Fri, 05/12/2023 - 17:03
अवांतर- खाली जाणार्‍या मार्केटमध्ये अ‍ॅव्हरेजींग करणे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर तोटा करायची गुरूकिल्ली आहे :) ही पद्धत वापरून मी किमान ३ वेळा अगदी गाळात गेलेल्या समभागातून सुद्धा भरपूर नफा मिळविलाय. परंतु त्यासाठी संयमाने काही काळ वाट पहावी लागते.

कंजूस Fri, 05/12/2023 - 17:25
१)वरचा बिंदू = Hpoint धरा २)सरासरी = AVpoint ३)खालचा बिंदू = Lpoint धरा. Point म्हणजे भाव. भाव गुणीले युनिट्स = गुंतवणूक कोणतेही दोन बिंदू असले तर तिसरा काढता येणारच.

In reply to by कंजूस

शानबा५१२ Sat, 05/13/2023 - 09:27
तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद. आपले अकाऊंटींग(?) वरचे लेख वचहले होते, तेव्हा आपल्याकडुन प्रतिसाद यावा असे वाटत होते. आपण लिहल्याप्रमाणे सर्व समजले पण एखादे उदाहरण देता आले तर पहा. मग मला तेच ईतर ठीकाणी वापरता येईल. प्लीज!!

कंजूस Sat, 05/13/2023 - 13:02
ते सर्व एक्सेल किंवा,गूगल शीट्स, किंवा प्रोग्राममध्ये बसवता येतेच. पण अधांतरी गोष्टी बसवणे कठीण असते. तरीही चारशे वर्षांपूर्वी न्यूटनने शोधून काढलेली अवरेजींग पद्धत त्याकाळात दुर्लक्षीत झाली किंवा त्यांचे महत्त्व कळले नव्हते ते आता उमगले. कारण हल्लीचे संगणक प्रचंड वेगाने गणिती आकडेमोड करून अचूक उत्तराच्या जवळपास येतात. पद्धत अशी की १) एखाद्या कच्च्या सूत्रातून एक अंदाज तात्पुरता ठरवून उत्तर काढणे आणि ताडून पाहणे २) मग पुन्हा दुसरा एक अंदाज घेऊन परत उत्तर ताडून पाहणे. क्र (१) आणि क्र (२) ची तुलना करून तिसऱ्या साठी वेगळा आणखी अचूक उत्तर देणारा अंदाज घेऊन उत्तर काढणे. वरील क्रम १,२, आणि ३ परत परत करत राहाणे. आता संगणकासाठी अशी आज्ञावली तयार लिहून उत्तर मिळवता येतं.

dadabhau Sat, 05/13/2023 - 13:16
खरे तर आगावपणा म्हणा ... शिव्या घाला.. काही ही करा...पण एक कळकळीची विनंती आहे... future /options चा नाद /व्यसन सोडा.. ह्या नादाला लागून मागील ३ वर्षात खूप लोकं बरबाद झालेली बघितली आहेत ..त्यामुळे तो नाद सोडाच ... . करोना काळात वर्क फ्रॉम होम वा तत्सम गोष्टींमुळे हातात खूप वेळ आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमवायची हाव... म्हणून लाखो लोक एका नवीन च "भक्तिमार्गाला " लागलेत... लाखो लोक तथाकथित मार्केट गुरु /बाबा/जादूगार , मार्केट ह्यांच्याच तालावर चालते असे whatsapp / telegram / youtube / बरेच मराठी TV चॅनल वरून ओरडून ओरडून सांगणारे सर लोक ह्यांच्या नादी लागून लाखो रुपये / शेती /estate गमावून बसलेत अजून ही स्वतःला लुटून घेत आहेत ...त्यामुळे ह्या गोष्टीपासून त्वरित बाजूला व्हा... किंवा १ वर्षांनी तुमच्या ट्रेडिंग अकाउंट चा प्रॉफिट कळवा ......

In reply to by dadabhau

आग्या१९९० Sat, 05/13/2023 - 14:07
Derivatives are financial weapons of mass destruction असे वॉरेन बफे म्हणतो ते अगदी खरं आहे. गेल्या ३० वर्षात कित्येक जण उत्साहाने आले आणि नुकसान सोसून गेले हे ह्याचा अनुभव घेतला आहे. फार फार तर तीन वर्ष टिकतात, तीन वर्षात एखादे वर्ष असे येते त्यात सगळे भांडवल गमावून बसतात. थेअरी, स्ट्रॅटेजी सगळे कागदावर ठीक.

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ Sun, 05/14/2023 - 15:08
डेरीवेटीव्ह मध्ये लीवरेज ( उसने भांडवल जणू ) असते हे जो समजून घेत नाही तो खूप धूपु शकतो हे नक्कीच खरे त्यामुळे ते जपूनच वापरावे परंतु सरसकट बिनकामाचे आहे असेही म्हणणे योग्य नाही, ते एकांगी होईल म्हणूच गेलया काही वर्षात काही सरकारांनी त्यावरील लिव्हरेज कमी केले आहे - अमेरिकेतील ओव्हर द काउंटर फोरिन एक्सचेंज / मार्जिन ट्रेडिंग मध्ये १:१०० पासून ते १:२० इतःपर आणले गेले शेर १:१ जास्तीत जास्त ( काही देशात १:३) फ्यूचर १:६ अरथात १:५०० देणारे टिनपाट देशातील काही " तथाकथित ब्रोकर आहेत म्हणा" सेशल/ माल्टा /बी वि आय / वानुवाटू मान्यताप्राप्त आणि कडक नियम असणार्या देशातील एक्सचेंज असले जिवंघेणे लिव्हरेज देत नाहीत

आग्या१९९० Sun, 05/14/2023 - 17:15
डेरीवेटिव्ह हे तुमच्या पोर्टफोलिओचे संभाव्य नुकसान कमी करण्याचे साधन आहे, त्याचा वापर फक्त पैसे कमावण्यासाठी केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर असतील आणि त्या कंपनीच्या नफ्यावर धातू, इंधन, परकीय चलन, अन्न धान्य ई. च्या दरातील चढ उताराचा परिणाम होत असेल तर मल्टिकमॉडिटी वर लिवरेज घेऊन डेरीवेटिव्ह ट्रेडिंग करणे फायद्याचे ठरते. फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, नसतील तेव्हडे शेअर तर डेरीवेटिवच्या नादी लागू नये. आणि अशा वेळी लिव्हरेज ट्रेडिंग म्हणजे अपयशाची गुरुकिल्ली.

चौकस२१२ Sun, 05/14/2023 - 19:29
फक्त स्टॉक डेरीव्हेटिव्हसाठी किमान एक लॉट इतके त्या कंपनीचे शेअर जवळ असावेत, हे का? आणि हे कोणतया स्ट्रॅटेजी बद्दल म्हणताय? कवर्ड कॉल विकणे असले तर तुम्चे म्हणणे बरोबर .. म्हणजे १ लॉट शेअर १०० च्या किमतीने विकत घेतले आणि लगेच त्यावर १०० रु स्ट्राईक चा कॉल ऑप्शन विकला तर हे मुळात १०० शेअर जवळ असणे महत्वाचे ( अररथात या पद्धती मध्ये धोका कमी होत असला तरी धोका आहेच , पाहिला कॉल विकून अगदी भरघोस असा २-३% प्रति महिना परतावा मिळाला तरी शेअर २०-३०% ने घसरू शकतो वैगरे .. असो जास्त खोलात नाही शिरत _ फक्त येवडःसह म्हणतो कि सरसरकट डेरीवेटीव्ह म्हणजे धोक्याचे हे एकांगी विधान आहे, तुम्ही त्याचा कसा वापर करताय यावर अवलंबून आहे परत डेरीवेटीव्ह म्हणजे २ प्रकार,फुचर आणि ऑप्शन प्रत्येकाचं गुणधर्म वगववेगळे न्युज ( महत्वाची बातमी ) ट्रेडिंग हे उदाहरण घेतले तर डेरीवेटीव्हस चा उपयोग होऊ शकतो ... बर ऑप्शन म्हणाल तर त्यात हि मर्यादित धोका, मर्यादित फायदा किंवा अमर्यादित धोका असे दोनही प्रकाराने खेळता येते ... विषय फार मोठा आहे , भरपूर साहित्य उपलब्ध आहे .. लोकांनी आधी अभयास करावा... हुरलून जाऊ नये पण त्याचा बबरोबर दरवाजे हि बंद करू नयेत एवढेच म्हणणे आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक गणित संबंधित प्रश्न आहे जर एका प्रकारच्या पाच वस्तूंची किंमत १२५ रुपये आहे तर त्याच प्रकारच्या बारा वस्तूंची किंमत किती असेल? हे गणित आपण खालीलप्रमाणे सोडवतो, ५ = १२५. मग १२ =? म्हणून ? = १२५ X १२ भगिले ५ म्हणजे ३०० असे उत्तर येते. या अशाच प्रकारच्या गणितामध्ये मोडणारा एक प्रश्न होता. ही गणितीप्रक्रिया शेअर मार्केटशी संबंधित आहे. समजा मी २५ च्या संख्येमध्ये पहिले ३०० च्या भावाने कॉन्ट्रॅक्ट घेतले.

पुस्तक परिचय : हू मूव्ह्ड माय चीज : डॉ स्पेन्सर जोन्सन

विजुभाऊ ·

गवि गुरुवार, 04/06/2023 - 08:58
या पुस्तकाची काही वर्षांपूर्वी एकदम खूप चर्चा आणि प्रसिद्धी झाली होती. वाचले असता एक साधे सरळ बेसिक तत्व खूप पाने भरून रीपिटीटीव घटना, वाक्ये टाकून कथा बनवली असे मत झाले. अगदी थोडक्यात सांगता आले तर ते effective असते असे वैयक्तिक मत. अर्थात या पुस्तकाचे अनेक भारावलेले फॅन्स त्या वेळी होते आणि अजूनही आहेत. पुस्तकातले मूळ तत्व अत्यंत उत्कृष्ट आणि आवश्यक आहे. फक्त त्या थोडक्यात मांडता येणाऱ्या वाक्यासाठी इतकी प्रतीकात्मक लांबलचक रचना करणे जरा कंटाळवाणे वाटले.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि गुरुवार, 04/06/2023 - 10:34
असला हरी तर देईल बाजल्यावरी आणि अशा स्वरूपाच्या म्हणी आपल्याकडे उपहासाने वापरल्या जातात. यावरून हेच दिसतं की लोकांना हे कळत असते पण वळत नाही. एकूण ढोबळमानाने सार तेच आहे की आपोआप कंफर्ट झोनमध्ये बसून सर्व मिळत राहील असे गृहीत धरू नका.

Bhakti गुरुवार, 04/06/2023 - 10:53
या पुस्तकाविषयी खुप ऐकलं होतं.परिचय पहिल्यांदाच वाचला.छान! " भीतीच्या पलीकडे गेलो की आपण आनंद घ्यायला लागतो " हे तत्त्वज्ञान नसून कृतीचे प्रोत्साहन आहे,जे खुप आवडलं.

कंजूस गुरुवार, 04/06/2023 - 11:17
हे पुस्तक वाचनालयात पुस्तक चाळतानाच वाचलं होतं. रूपक आणि संदेश आहे हे लगेच लक्षात आलं. Motivational books (विचारांना चालना देणारी पुस्तकं )प्रकारातली पुस्तकं हल्ली फार वाचली जातात. अशी चालना देणारी माणसे सुद्धा आपल्याला भेटत असतात. फक्त त्यांचे विचार लगेच अमलात आणायला हवेत अन्यथा वास येऊ लागतो. म्हणजे की ती सांगितलेली,सावध केलेली गोष्ट वेळीच न केल्याचे परिणाम दिसू लागतात. मनात कुढणे सुरू होतं. बरं मग ते झालं नाही तर दुसरं काही करून पाहू हा विचार करून सुरू केल्यास पुढचा मार्ग दिसतोच. कधी कधी मोठा चीजचा लगदा छप्पर फाड के डोक्यावर कोसळतो. काहींना श्रोडिंजरचे मांजर गवसते जिवंत. विजुभाऊ, गोष्ट चांगली सांगितली थोडक्यात. धन्यवाद.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 04/06/2023 - 11:26
कधी कधी मोठा चीजचा लगदा छप्पर फाड के डोक्यावर कोसळतो. काहींना श्रोडिंजरचे मांजर गवसते जिवंत.
तुमचे प्रतिसाद भारी असतात. :-))

In reply to by कंजूस

Bhakti गुरुवार, 04/06/2023 - 11:57
जबरी प्रतिसाद :) ते श्रोडिंजरचे मांजरीच अजून सांगा :)‌‌ (स्वगत-आजचा दिवस मांजरीवर पीचडीचा नवा cat आईज goggle चा पहिला दिवस;) )

कंजूस गुरुवार, 04/06/2023 - 14:43
तसा एक धागा मिपावर धावतो आहेच. ज्ञानेश्वरी हीसुद्धा एक अध्यात्मिक संदेश अवगुंठीत वस्तुस्थितीची कडू गोळीच आहे. किंवा असणे नसते द्वैत वाद किंवा प्रबॅबीलटी सिद्धांत. वाकवू तसा वाकतो. पण मनुष्य ऐहिक/पारमार्थिक सुखांच्या मागे धावायचे थांबवितो का? चीज आणि सहज कुणाला नको आहे? फक्त मी त्यासाठीच वणवण भटकतो आहे मी न सांगताच सर्वांना समजले आहे.

गवि गुरुवार, 04/06/2023 - 08:58
या पुस्तकाची काही वर्षांपूर्वी एकदम खूप चर्चा आणि प्रसिद्धी झाली होती. वाचले असता एक साधे सरळ बेसिक तत्व खूप पाने भरून रीपिटीटीव घटना, वाक्ये टाकून कथा बनवली असे मत झाले. अगदी थोडक्यात सांगता आले तर ते effective असते असे वैयक्तिक मत. अर्थात या पुस्तकाचे अनेक भारावलेले फॅन्स त्या वेळी होते आणि अजूनही आहेत. पुस्तकातले मूळ तत्व अत्यंत उत्कृष्ट आणि आवश्यक आहे. फक्त त्या थोडक्यात मांडता येणाऱ्या वाक्यासाठी इतकी प्रतीकात्मक लांबलचक रचना करणे जरा कंटाळवाणे वाटले.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि गुरुवार, 04/06/2023 - 10:34
असला हरी तर देईल बाजल्यावरी आणि अशा स्वरूपाच्या म्हणी आपल्याकडे उपहासाने वापरल्या जातात. यावरून हेच दिसतं की लोकांना हे कळत असते पण वळत नाही. एकूण ढोबळमानाने सार तेच आहे की आपोआप कंफर्ट झोनमध्ये बसून सर्व मिळत राहील असे गृहीत धरू नका.

Bhakti गुरुवार, 04/06/2023 - 10:53
या पुस्तकाविषयी खुप ऐकलं होतं.परिचय पहिल्यांदाच वाचला.छान! " भीतीच्या पलीकडे गेलो की आपण आनंद घ्यायला लागतो " हे तत्त्वज्ञान नसून कृतीचे प्रोत्साहन आहे,जे खुप आवडलं.

कंजूस गुरुवार, 04/06/2023 - 11:17
हे पुस्तक वाचनालयात पुस्तक चाळतानाच वाचलं होतं. रूपक आणि संदेश आहे हे लगेच लक्षात आलं. Motivational books (विचारांना चालना देणारी पुस्तकं )प्रकारातली पुस्तकं हल्ली फार वाचली जातात. अशी चालना देणारी माणसे सुद्धा आपल्याला भेटत असतात. फक्त त्यांचे विचार लगेच अमलात आणायला हवेत अन्यथा वास येऊ लागतो. म्हणजे की ती सांगितलेली,सावध केलेली गोष्ट वेळीच न केल्याचे परिणाम दिसू लागतात. मनात कुढणे सुरू होतं. बरं मग ते झालं नाही तर दुसरं काही करून पाहू हा विचार करून सुरू केल्यास पुढचा मार्ग दिसतोच. कधी कधी मोठा चीजचा लगदा छप्पर फाड के डोक्यावर कोसळतो. काहींना श्रोडिंजरचे मांजर गवसते जिवंत. विजुभाऊ, गोष्ट चांगली सांगितली थोडक्यात. धन्यवाद.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 04/06/2023 - 11:26
कधी कधी मोठा चीजचा लगदा छप्पर फाड के डोक्यावर कोसळतो. काहींना श्रोडिंजरचे मांजर गवसते जिवंत.
तुमचे प्रतिसाद भारी असतात. :-))

In reply to by कंजूस

Bhakti गुरुवार, 04/06/2023 - 11:57
जबरी प्रतिसाद :) ते श्रोडिंजरचे मांजरीच अजून सांगा :)‌‌ (स्वगत-आजचा दिवस मांजरीवर पीचडीचा नवा cat आईज goggle चा पहिला दिवस;) )

कंजूस गुरुवार, 04/06/2023 - 14:43
तसा एक धागा मिपावर धावतो आहेच. ज्ञानेश्वरी हीसुद्धा एक अध्यात्मिक संदेश अवगुंठीत वस्तुस्थितीची कडू गोळीच आहे. किंवा असणे नसते द्वैत वाद किंवा प्रबॅबीलटी सिद्धांत. वाकवू तसा वाकतो. पण मनुष्य ऐहिक/पारमार्थिक सुखांच्या मागे धावायचे थांबवितो का? चीज आणि सहज कुणाला नको आहे? फक्त मी त्यासाठीच वणवण भटकतो आहे मी न सांगताच सर्वांना समजले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हू मूव्हड माय चीज. : डॉ.स्पेन्सर जॉन्सन खरे तर हे एक अगदी छोटेखानी पुस्तक यातली गोष्ट तर इतकी छोटी की या पुस्तकाला कथा म्हणावे की लघु कादंबरी असा प्रश्न पडतो. पण एकद अका हे पुस्तक वाचायला घेतले की सगळे प्रश्न सम्पतात आणि एक प्रवास सुरू होतो. सम्वाद सुरू होत स्वत:चा स्वतःशी. डॉ. स्पेन्सर जॉन्सन हे एक लाईफ कोच. मनोचिकित्सक .पुस्तकाची सुरवात होते त्यांच्या एका मित्रपरिवाराच्या कार्यक्रमात सांगितलेली गोष्ट सांगतात. एका कोड्यात ( मेझ ) रहाणार्या चौघां जणांची ही गोष्ट.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३ ·
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३ ·
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

खंडाळ्याच्या घाटासाठी...

पराग१२२६३ ·

कंजूस Mon, 11/28/2022 - 13:47
लोणावळा स्टेशनच्या बाहेर जो रस्ता बस डेपोकडे जातो तिथे बीएसएनएलचे केंद्र लागेल तिथूनच आतल्या गल्लीतून खोपोली नगरपालिकेच्या खोपोली-लोणावळा-खोपोली बसेस सुटतात. त्या बसने तुम्ही खंडाळा स्टेशन नाका ( तलावाकाठी स्टॉप आहे), राजमाची पॉईंट (तुम्ही जो खंडाळा व्ह्यू पॉइंट म्हणता तो), अमृतांजन पूल किंवा खाली जाणाऱ्या घाटरस्त्यावर खोपोली डायवर्शन किंवा खोपोली नाका(महडसाठी) इथे उतरू शकता. खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते. परतताना लोणावळाकडे जाणारे वाहन पकडावे. खंडाळा स्टेशनच्या बाहेर मेन रोडवर एक रस्ता शाहरूखच्या बंगल्यकडे जातो तिथून उल्लास नदी खाली उडी घेते. तेही छान स्पॉट आहे. भाविक असणाऱ्यांनी लोणावळ्यात नांगरगाव आश्रमाकडे (दोन आहेत) जावे. आणखी दोन जागा आहेत.

In reply to by कंजूस

खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते कंजुस काका बहुतेक तुम्ही कुरवंडे गाव म्हणताय, जिथुन बंगल्यांच्या वाटेने थोडे वर जाउन उजवीकडे गेल्यास ड्युक्स नोज आणि डावीकडे आय एन एस शिवाजीच्या कुंपणा जवळुन खालचा रस्ता पकडल्यास चावणी गावातुन उंबर् खिंडित जाता येते.

कंजूस Mon, 11/28/2022 - 13:47
लोणावळा स्टेशनच्या बाहेर जो रस्ता बस डेपोकडे जातो तिथे बीएसएनएलचे केंद्र लागेल तिथूनच आतल्या गल्लीतून खोपोली नगरपालिकेच्या खोपोली-लोणावळा-खोपोली बसेस सुटतात. त्या बसने तुम्ही खंडाळा स्टेशन नाका ( तलावाकाठी स्टॉप आहे), राजमाची पॉईंट (तुम्ही जो खंडाळा व्ह्यू पॉइंट म्हणता तो), अमृतांजन पूल किंवा खाली जाणाऱ्या घाटरस्त्यावर खोपोली डायवर्शन किंवा खोपोली नाका(महडसाठी) इथे उतरू शकता. खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते. परतताना लोणावळाकडे जाणारे वाहन पकडावे. खंडाळा स्टेशनच्या बाहेर मेन रोडवर एक रस्ता शाहरूखच्या बंगल्यकडे जातो तिथून उल्लास नदी खाली उडी घेते. तेही छान स्पॉट आहे. भाविक असणाऱ्यांनी लोणावळ्यात नांगरगाव आश्रमाकडे (दोन आहेत) जावे. आणखी दोन जागा आहेत.

In reply to by कंजूस

खंडाळा स्टेशनच्या रुळावरून ( हाईवेच्या बाजूला नाही) डावीकडे जाऊन बाहेर पडल्यावर एके ठिकाणी टाटा वस्तीतून बंगल्यांच्या हद्दीतून एक वहिवाट ठेवली आहे त्याने डोंगर चढून ड्यूक्सनोजकडे जाता येते कंजुस काका बहुतेक तुम्ही कुरवंडे गाव म्हणताय, जिथुन बंगल्यांच्या वाटेने थोडे वर जाउन उजवीकडे गेल्यास ड्युक्स नोज आणि डावीकडे आय एन एस शिवाजीच्या कुंपणा जवळुन खालचा रस्ता पकडल्यास चावणी गावातुन उंबर् खिंडित जाता येते.
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.

आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...

पराग१२२६३ ·
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच. सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.

विनिपेग डायरीज

राजेंद्र मेहेंदळे ·

सरिता बांदेकर गुरुवार, 01/20/2022 - 21:20
मस्त वाटलं. नवीन शहरात फिरताना नवीन गोष्टी समजल्या की खूप छान वाटतं. तुम्ही जे वर्णन केलंय ते इतकं मस्त केलंय की आम्हीसुद्धा तिकडे फिरून आलो.

सरिता बांदेकर गुरुवार, 01/20/2022 - 21:20
मस्त वाटलं. नवीन शहरात फिरताना नवीन गोष्टी समजल्या की खूप छान वाटतं. तुम्ही जे वर्णन केलंय ते इतकं मस्त केलंय की आम्हीसुद्धा तिकडे फिरून आलो.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/20/2022 - 22:30
मिपाकरांच्या संख्येत भारतानंतर उत्तर अमेरिकेत राहणार्‍यांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यात आम्ही राहतो (मिनेसोटा) तो व आजूबाजूचा अमेरिकेतला व कॅनडातला मनितोबा व ओन्टॅरिओचा पश्चिमी भाग यात जवळपास कुणीच नाही. तुम्ही काही काळ मनितोबा राज्यातील विनिपेग येथे वास्तव्यास होता हे जाणून आनंद झाला. तुमचे नव्या अन अनोळखी ठिकाणी स्थिरावण्याचे अनुभवकथन खूप भावले. तुम्ही वर्णन केलेले इमारतींदरम्यानचे वॉकवे इथे मिनेसोटातही भरपूर आहेत. तसेच गोठलेल्या तळ्यांवर खेळणे हा इथल्या हिवाळ्यातल्या संस्कृतीचाच भाग आहे. मनितोबा व पश्चिम ओन्टॅरिओतून पर्यटक बसने आमच्या शहरातल्या प्रसिद्ध मॉल ऑफ अमेरिकेला भेट द्यायला येतात. भविष्यात कॅनडातल्या या भागात रस्त्याने बॉर्डर क्रॉस करुन भटकंती करण्याचा विचार आहे. विनिपेगबाबत एक रोचक माहिती: Winnie the Pooh came from Winnipeg.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 01/20/2022 - 23:42
सुंदर ओघवते लिखाण. सुरवातीला तुमच्या एकट्याचे कसे काय होणार कॅनडात अशी धाकधूक होती. पण अश्यावेळेला ताईद आणि केनसारखी काही माणसे देवासारखीच मदतीला येतात.

सौन्दर्य Fri, 01/21/2022 - 00:12
खूप छान वर्णन. नवीन शहरात जाऊन सेटल होणे हे अनके वेळा फार चॅलेंजिंग असत, पण ते अनुभव मनात मात्र कायमचेच घर करून राहतात ह्यात दुमत नाही. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. लेख आवडला.

जुइ Fri, 01/21/2022 - 03:50
तुमचे विनीपेग येथे स्थायिक व्हायचे अनुभव कथन आवडले. कॅनडाविषयी अजूनही वाचायला आवडेल. जमल्यास काही प्रचीही जोडा.

nutanm Fri, 01/21/2022 - 04:42
छान एका नव़िन शहर व संस्कृततीची माहिती कळली, छान ‌वाटले, पण अर्धवट वाटले , जेवण ,पदार्थ अगदी तेथै मिळणार्या ।instant food pkts ची माहिती मिळालाी असती तर छान वाटले असते, अजून त्यांची सणवार, लग्न संस्कृती कळायला हवी होती असे वाटते आपल्या ‌ त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीची माहिती , गंमत म्हणून तुलना करता येते.

मनो Fri, 01/21/2022 - 05:27
नेमक्या याच वेळी २००९ साली तुम्ही विनिपेगमध्ये आणि आम्ही कॅलिोर्नियात उतरलो, त्यामुळं थंडी-बर्फ सोडून आमचाच अनुभव आहे असे वाटले. कारणही तेच, ऑफिस बंद करणे. पण थंडीचा अनुभव ऐन हिवाळ्यात रजायनामध्ये आणि शिकागोमध्ये वाऱ्यासह नंतर आलाच! पुढचा भाग लिहायचे मनावर घ्या, एवढ्यात समाप्त पटले नाही.

चौकस२१२ Fri, 01/21/2022 - 06:47
स्थलांतराचे २ अनुभव असतात ( आय टी क्षेत्रात असल्यामुळे कदाचित) भारतातून "ऑफिस बसल्या" असे बाहेर जायला मिळने आणि मग तिथे जम बसवणे आणि दुसरा अनुभव म्हणजे पदवयोत्तर शिक्षणासाठी बाहेर देशी जाणे आणि मग जम बसवणे . फोटो असते तर अजून मजा आली असती २००९ नंतर पुढे काय अनुभव आले ?

१९९९-२००० एक वर्ष मी Department of Asian studies, University of Manitoba मध्ये lecturer होतो. आपला लेख वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

कानडाऊ योगेशु--होय, नवीन शहरात/देशात सेटल होताना धाकधुक असतेच आणि अनेक समस्याही येतात, परंतु आपली त्या समाजात सामावुन जाण्याची इच्छा असल्यास आणि प्रयत्न केल्यास ते जमुन जाते.विशेषतः सुरुवातीच्या काळात जर केन आणि ताईदसारखी चांगली माणसे भेटत गेली तर नक्कीच. अर्थात पुढच्या अनुभवातही मला भारतीय लोकांपेक्षा स्थानिक कॅनेडियन माणसांचीच जास्त मदत झाली. टंकन श्रमांच्या कंटाळ्यामुळे आणि वेळेअभावी जास्त लिहिता आले नाही श्रीरंग_जोशी--कारने नक्की भेट द्या विनिपेगला. १-२ दिवस सहज भटकता येईल. जुइ- प्रचि गुगल ड्राईव्हवर चढवायची खटपट करावी लागेल, म्हणुन कंटाळा केला. प्रचेतस- आवाजावरुन टंकन करणारे सॉफ्ट्वेअर शोधत आहे. म्हणजे पुढचे भाग लिहायला सोपे जाईल. https://dictation.io/speech वापरुन पाहिले पण नीट जमले नाही. काही फोटो सापडले ते देत आहे केन चे घर लिप्टन स्ट्रीट केन- गुरुजीसोबत केनच्या घरासमोर स्नो मॅन बरोबर मी बर्फातले विनीपीग २७ व्या मजल्यावरून ऑफिसमधून दिसणारी बेल कॅनडाची इमारत आणि इतर

सुखीमाणूस Sat, 01/22/2022 - 06:41
अमेरिकेत किवा परदेशात सुरुवातीला नवीन सन्स्क्रुती आणि हवामान याच्याशी जुळवुन घ्यावे लागते. परदेश म्हणजे सगळे सोपे असे काही नसते तुमच्या लेखामुळे परदेशात सुरुवातीला लोकाना किती तडजोडी कराव्या लागतात हे समजले

सरिता बांदेकर गुरुवार, 01/20/2022 - 21:20
मस्त वाटलं. नवीन शहरात फिरताना नवीन गोष्टी समजल्या की खूप छान वाटतं. तुम्ही जे वर्णन केलंय ते इतकं मस्त केलंय की आम्हीसुद्धा तिकडे फिरून आलो.

सरिता बांदेकर गुरुवार, 01/20/2022 - 21:20
मस्त वाटलं. नवीन शहरात फिरताना नवीन गोष्टी समजल्या की खूप छान वाटतं. तुम्ही जे वर्णन केलंय ते इतकं मस्त केलंय की आम्हीसुद्धा तिकडे फिरून आलो.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/20/2022 - 22:30
मिपाकरांच्या संख्येत भारतानंतर उत्तर अमेरिकेत राहणार्‍यांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यात आम्ही राहतो (मिनेसोटा) तो व आजूबाजूचा अमेरिकेतला व कॅनडातला मनितोबा व ओन्टॅरिओचा पश्चिमी भाग यात जवळपास कुणीच नाही. तुम्ही काही काळ मनितोबा राज्यातील विनिपेग येथे वास्तव्यास होता हे जाणून आनंद झाला. तुमचे नव्या अन अनोळखी ठिकाणी स्थिरावण्याचे अनुभवकथन खूप भावले. तुम्ही वर्णन केलेले इमारतींदरम्यानचे वॉकवे इथे मिनेसोटातही भरपूर आहेत. तसेच गोठलेल्या तळ्यांवर खेळणे हा इथल्या हिवाळ्यातल्या संस्कृतीचाच भाग आहे. मनितोबा व पश्चिम ओन्टॅरिओतून पर्यटक बसने आमच्या शहरातल्या प्रसिद्ध मॉल ऑफ अमेरिकेला भेट द्यायला येतात. भविष्यात कॅनडातल्या या भागात रस्त्याने बॉर्डर क्रॉस करुन भटकंती करण्याचा विचार आहे. विनिपेगबाबत एक रोचक माहिती: Winnie the Pooh came from Winnipeg.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 01/20/2022 - 23:42
सुंदर ओघवते लिखाण. सुरवातीला तुमच्या एकट्याचे कसे काय होणार कॅनडात अशी धाकधूक होती. पण अश्यावेळेला ताईद आणि केनसारखी काही माणसे देवासारखीच मदतीला येतात.

सौन्दर्य Fri, 01/21/2022 - 00:12
खूप छान वर्णन. नवीन शहरात जाऊन सेटल होणे हे अनके वेळा फार चॅलेंजिंग असत, पण ते अनुभव मनात मात्र कायमचेच घर करून राहतात ह्यात दुमत नाही. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. लेख आवडला.

जुइ Fri, 01/21/2022 - 03:50
तुमचे विनीपेग येथे स्थायिक व्हायचे अनुभव कथन आवडले. कॅनडाविषयी अजूनही वाचायला आवडेल. जमल्यास काही प्रचीही जोडा.

nutanm Fri, 01/21/2022 - 04:42
छान एका नव़िन शहर व संस्कृततीची माहिती कळली, छान ‌वाटले, पण अर्धवट वाटले , जेवण ,पदार्थ अगदी तेथै मिळणार्या ।instant food pkts ची माहिती मिळालाी असती तर छान वाटले असते, अजून त्यांची सणवार, लग्न संस्कृती कळायला हवी होती असे वाटते आपल्या ‌ त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीची माहिती , गंमत म्हणून तुलना करता येते.

मनो Fri, 01/21/2022 - 05:27
नेमक्या याच वेळी २००९ साली तुम्ही विनिपेगमध्ये आणि आम्ही कॅलिोर्नियात उतरलो, त्यामुळं थंडी-बर्फ सोडून आमचाच अनुभव आहे असे वाटले. कारणही तेच, ऑफिस बंद करणे. पण थंडीचा अनुभव ऐन हिवाळ्यात रजायनामध्ये आणि शिकागोमध्ये वाऱ्यासह नंतर आलाच! पुढचा भाग लिहायचे मनावर घ्या, एवढ्यात समाप्त पटले नाही.

चौकस२१२ Fri, 01/21/2022 - 06:47
स्थलांतराचे २ अनुभव असतात ( आय टी क्षेत्रात असल्यामुळे कदाचित) भारतातून "ऑफिस बसल्या" असे बाहेर जायला मिळने आणि मग तिथे जम बसवणे आणि दुसरा अनुभव म्हणजे पदवयोत्तर शिक्षणासाठी बाहेर देशी जाणे आणि मग जम बसवणे . फोटो असते तर अजून मजा आली असती २००९ नंतर पुढे काय अनुभव आले ?

१९९९-२००० एक वर्ष मी Department of Asian studies, University of Manitoba मध्ये lecturer होतो. आपला लेख वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

कानडाऊ योगेशु--होय, नवीन शहरात/देशात सेटल होताना धाकधुक असतेच आणि अनेक समस्याही येतात, परंतु आपली त्या समाजात सामावुन जाण्याची इच्छा असल्यास आणि प्रयत्न केल्यास ते जमुन जाते.विशेषतः सुरुवातीच्या काळात जर केन आणि ताईदसारखी चांगली माणसे भेटत गेली तर नक्कीच. अर्थात पुढच्या अनुभवातही मला भारतीय लोकांपेक्षा स्थानिक कॅनेडियन माणसांचीच जास्त मदत झाली. टंकन श्रमांच्या कंटाळ्यामुळे आणि वेळेअभावी जास्त लिहिता आले नाही श्रीरंग_जोशी--कारने नक्की भेट द्या विनिपेगला. १-२ दिवस सहज भटकता येईल. जुइ- प्रचि गुगल ड्राईव्हवर चढवायची खटपट करावी लागेल, म्हणुन कंटाळा केला. प्रचेतस- आवाजावरुन टंकन करणारे सॉफ्ट्वेअर शोधत आहे. म्हणजे पुढचे भाग लिहायला सोपे जाईल. https://dictation.io/speech वापरुन पाहिले पण नीट जमले नाही. काही फोटो सापडले ते देत आहे केन चे घर लिप्टन स्ट्रीट केन- गुरुजीसोबत केनच्या घरासमोर स्नो मॅन बरोबर मी बर्फातले विनीपीग २७ व्या मजल्यावरून ऑफिसमधून दिसणारी बेल कॅनडाची इमारत आणि इतर

सुखीमाणूस Sat, 01/22/2022 - 06:41
अमेरिकेत किवा परदेशात सुरुवातीला नवीन सन्स्क्रुती आणि हवामान याच्याशी जुळवुन घ्यावे लागते. परदेश म्हणजे सगळे सोपे असे काही नसते तुमच्या लेखामुळे परदेशात सुरुवातीला लोकाना किती तडजोडी कराव्या लागतात हे समजले
लेखनविषय:
लेखनप्रकार
जवळपास १६ -१७ तासांच्या विमान प्रवासानंतर कॅलगरी एअरपोर्टवर पुढच्या विमानाची वाट बघत बसलो होतो. मागचे ७-८ दिवस फारच धावपळीत गेले होते. या आधीही परदेश प्रवास केला होता , त्यामुळे त्याचे नावीन्य नव्हते. परंतु एखाद्या देशात दीर्घ काळ राहण्याचा हा पहिलाच अनुभव असणार होता. मुंबईहून निघाल्यापासून झोप नीट न झाल्याने थकवाही जाणवत होता. पुढच्या विमानाला चांगला ३-४ तासांचा वेळ असल्याने लाउंजमधला एक निवांत कोपरा बघून बसलो.सामान आजूबाजूला ठेवले आणि स्टॉल वरून कॉफी घेऊन आलो. कॉईन फोनवरून एक दोन जणांना फोन करायचा प्रयत्न केला पण ते काही जमले नाही.त्यामुळे निवांत कॉफी पीत बसलो.

एका (शैक्षणिक) सहलीची सांगता

सर्वसाक्षी ·

In reply to by विजुभाऊ

असेच लिहिते राहा. सहलीचे फ़ोटो प्लीज. :) आमच्याही महाविद्यालयाच्या सहली करोना उन्मादामुळे थांबल्या आहेत. मस्त मजा असते सहलीची. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti Sun, 01/16/2022 - 12:18
:) हो! सगळे गुपित फुटतात हळूहळू! माझी शेवटची ट्रिप माझ्या​ पोरीपोरांबरोबर कोकण होती. मिसिंग ...

In reply to by कंजूस

सर्वसाक्षी Sun, 01/16/2022 - 07:43
गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची आहे आजची असती तर पोरांनी आशूला मोबाईल वर कॉल केला असता. मी काळाचा उल्लेख केला नाही त्यामुळे आपल्याला ही आजची घटना वाटली असावी. आता आम्ही आणि माथेरान म्हणजे आमच्या कॉलेज जीवनातील किस्से चाळीस वर्षांपूर्वीचे धन्यवाद

In reply to by सर्वसाक्षी

तुषार काळभोर Sun, 01/16/2022 - 08:24
आता पोरं सकाळी फटफट्या (त्यांच्याच बापाने घेऊन दिलेल्या केटीएम, पल्सर अन् अपाचे) काढून माथेरान ला जाऊन मध्यरात्री येतात पण. शिवाय प्यायला आता बाहेर जायची गरज नाही. कुणाच्यातरी रूमवर नाईट स्टडी करता येतोच. महत्त्वाचं म्हणजे आता बाप मारत नाहीत (त्यांनी तीस चाळीस वर्षांपूर्वी तेच केलेलं असतं), अन् पोरं मार खाऊन घेत नाहीत (आपण एकुलते एक आहोत, याची त्यांना जाणीव असते).

In reply to by सर्वसाक्षी

कंजूस Sun, 01/16/2022 - 11:21
आता सर्व कुलदीपक.आणि गेली पिढी पूर्वी बापाला घाबरायची तरुणपणी आणि आता पोरांना घाबरते म्हातारपणी. अगदी चैन्नई एक्सप्रेसमधला शारुख.

In reply to by विजुभाऊ

असेच लिहिते राहा. सहलीचे फ़ोटो प्लीज. :) आमच्याही महाविद्यालयाच्या सहली करोना उन्मादामुळे थांबल्या आहेत. मस्त मजा असते सहलीची. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti Sun, 01/16/2022 - 12:18
:) हो! सगळे गुपित फुटतात हळूहळू! माझी शेवटची ट्रिप माझ्या​ पोरीपोरांबरोबर कोकण होती. मिसिंग ...

In reply to by कंजूस

सर्वसाक्षी Sun, 01/16/2022 - 07:43
गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची आहे आजची असती तर पोरांनी आशूला मोबाईल वर कॉल केला असता. मी काळाचा उल्लेख केला नाही त्यामुळे आपल्याला ही आजची घटना वाटली असावी. आता आम्ही आणि माथेरान म्हणजे आमच्या कॉलेज जीवनातील किस्से चाळीस वर्षांपूर्वीचे धन्यवाद

In reply to by सर्वसाक्षी

तुषार काळभोर Sun, 01/16/2022 - 08:24
आता पोरं सकाळी फटफट्या (त्यांच्याच बापाने घेऊन दिलेल्या केटीएम, पल्सर अन् अपाचे) काढून माथेरान ला जाऊन मध्यरात्री येतात पण. शिवाय प्यायला आता बाहेर जायची गरज नाही. कुणाच्यातरी रूमवर नाईट स्टडी करता येतोच. महत्त्वाचं म्हणजे आता बाप मारत नाहीत (त्यांनी तीस चाळीस वर्षांपूर्वी तेच केलेलं असतं), अन् पोरं मार खाऊन घेत नाहीत (आपण एकुलते एक आहोत, याची त्यांना जाणीव असते).

In reply to by सर्वसाक्षी

कंजूस Sun, 01/16/2022 - 11:21
आता सर्व कुलदीपक.आणि गेली पिढी पूर्वी बापाला घाबरायची तरुणपणी आणि आता पोरांना घाबरते म्हातारपणी. अगदी चैन्नई एक्सप्रेसमधला शारुख.
लेखनविषय:
महाविद्यालयाची अधिकृत सहल गेल्याच महिन्यात झाली. माथेरानला. बरोबर प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीसुद्धा. धमाल आली. या सहलीच्या गमती जमती वेगळ्या. चमचमीत तर्रीदार मिसळ नेहेमीच खातो, पण कधीतरी घरी आ‌ईने केलेल्या मटकीच्या उसळीत फ़रसाण, कांदा घालुन लिंबू पिळुन ती मिसळ घरच्यांबरोबर खाण्यात एक वेग्ळी मजा असते, तशी. असो. विषयांतर नको, त्या सहलीचा वृतांत पुन्हा कधीतरी. तर सांगायची गोष्ट अशी की सहलीची खुमखुमी सर्वांना आली. नुकतीच सहल हो‌ऊन गेल्यामुळे पुन्हा सहलीला घरचे पाठवणं शक्य नव्हतं. मग काय करणार? ना‌ईलाजानं शैक्षणिक सहल आयोजित करावी लागली. कार्य सिद्धीस नेण्यास सदस्य उत्सुक होतेच.