बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा...
खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी
"त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.''
खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी
"त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.''
मला कळायला लागलं तेव्हाचं आठवतंय. आम्ही एका सुंदर कॉलनीत राहत होतो. मी जवळच्या प्लेगृपमधे जात होतो. ही कॉलनी किती सुधारलेली होती हे लक्षात येईल. कारण ८३-८४ च्या काळातच इथे प्लेगृप ही संकल्पना होती. छान खेळणी वैगरे असायची तिथे. गणवेषही होता. इंग्रजी पोएम्स होत्या. साडेचार वर्षाचा असतांना, गणवेषात १८-२० मुलांसोबत बाई मध्ये खुर्चीवर बसलेल्या अशा फोटोत मी चौथ्या नंबरला मागच्या रांगेत उभा होतो. माझा जीवलग मित्र खाली बसला होता. बरीच वर्षे जपून ठेवला होता तो फोटो.
नुकतंच केन फॉलेट यांचं 'फॉल ऑफ जायंट्स' हे ८५० पानी जाडजूड पुस्तक वाचून संपवलं. त्यांच्या 'सेंच्युरी ट्रायोलॉजी' मधलं हे पहिलं पुस्तक! मी या लेखकाचं किंवा या पुस्तकाचं नाव ऐकलेलं नव्हतं पण थोडी पाने चाळल्यावर उत्सुकता चाळवली आणि शेवटी हे पुस्तक मी वाचायला घेतलं. साडे आठशे पानांचा हा जाडजूड ठोकळा माझ्या रोजच्या ऑफीसच्या पिशवीत ठेवून मी बसमध्ये वाचन सुरु केलं. वेळ मिळाला तर घरीदेखील वाचू लागलो. पहिली ४०-५० पानं वाचल्यानंतर या पुस्तकाचा अतिप्रचंड आवाका लक्षात आला. कुठलंही पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर त्या पुस्तकाची हलकी नशा चढावी लागते.
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी ,
उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी
ला ला ला ला , ला ..ला ला
गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही
पैसे कुणा मागू आता मला कोण देई
बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात
व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात
सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला
नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला .....
ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ||2||
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी.
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.
तुझा अभिमान वाटतो मित्रा.
अधिक माहिती येथे पहा.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
"ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!"
"त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो."
"अहो दुष्काळ पडलाय."
दुष्काळ?
म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली!
"बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला
आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली.
क्षणार्धात आकाश भरून आलं
एक क्षणात दुष्काळ संपला!
लोक आनंदाने नाचू लागले.
म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला!
स्टालिनग्राड भाग-१
स्टालिन्ग्राड भाग-२
स्टालिनग्राड भाग-३
स्टालिनग्राड भाग - ४.. शेवटचा
सोने असो वा जड जवाहीर यांच्यावर निव्वळ अय्याशीखातर आयातीसाठी परकीय चलन वाया घालवावे एवढे नक्कीच महत्वाचे नाहीत. पण काही गोष्टींना सांस्कृतीक वारशाचे महत्व असते, अशा वारशा सोबत अस्मिता जोडल्या गेल्या असतात. एखादी गोष्ट तुम्ही बाजारात सहज विकायला ऑक्शनमध्ये ठेवता आणि कुणि विकत घेऊन जाते तर तुमचा अभिमान आणि तुमचे मन दुखावले जात नाही. पण कुणि तुमच्या पराभवाचा लाभ घेऊन वस्तु आणि तेही अस्मिता जोडलेली सांस्कृतीक वारसा असलेली असेल तर समाजमनाचा हळवा कोपरा दुखावला जातोच. अस्मिता हिरावलं जाण्याचं हे खुपणं वस्तु हिरावून घेऊन जाणार्यांना लक्षात येतच असं नाही.
==================================================================
स्टालिनग्राड : भाग - १...
==================================================================