ऊर्जास्त्रोतांच्या शोधात- भाग ३ विजेची निर्मिती
मागील भाग
ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज
ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान
मागील भागावरून पुढे चालू ...
मागील भाग
ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज
ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान
मागील भागावरून पुढे चालू ...
मागील भाग
ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज
मागील भागावरून पुढे चालू ...
"या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमोनमः।।" असे देवीच्या प्रार्थनेतल्या एका श्लोकात म्हंटले आहे. "सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने निवास करणा-या देवीला नमस्कार." असा या श्लोकाचा अर्थ होतो. 'शक्ती' या मराठी शब्दाचा रूढ अर्थ बराच मोघम आणि व्यापक आहे. मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, दैवी शक्ती, इच्छाशक्ती वगैरेंचासुद्धा त्यात समावेश होतो. 'शक्ती' या शब्दाचा उपयोग 'सामर्थ्य' या आणखी एका मोघम अर्थाने सुद्धा केला जातो. पण हा लेख विज्ञानासंबंधी असल्यामुळे 'तशा' प्रकारच्या शक्तींना यात स्थान नाही.
बॉस्टनच्या ऐतिहासीक फॅन्युएल हॉल एकेकाळी अमेरीकन स्वातंत्र्ययुद्धाच्या आखण्या करत असे. आत्ताच्या काळात तेथे नागरीकत्वाचा शपथविधी वगैरे सोहळे चालतात, खालच्या मजल्यावर केवळ खाण्यासाठी भरपूर दुकाने, बाहेर महागडी दुकाने आणि रेस्टॉरंट्स असा प्रकार आहे. सध्या ख्रिसमसच्यामुळे रोषणाई आहे, शनीवारी तर भरपूर पब्लीक थंडी असली तरी कोरडा दिवस असल्याने येऊन जाऊन मजा करत होते. अशा ठिकाणी या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एक वेगळेच फिरते प्रदर्शन आले आहे.
ग्रंथ परिचय –
विज्ञान अणि चमत्कार
भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान?
या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे?
बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
अवकाशाच्या निर्वात पोकळीत इतर काही नसले तरी निरनिराळ्या ग्रह आणि ता-यांच्या गुरुत्वाकर्षणाचा जोर (फोर्स) एकमेकांना आकर्षित करत असतो. या जोराचा प्रभाव अंतराच्या वर्गाच्या (स्क्वेअरच्या) व्यस्त प्रमाणात कमी होत जातो. म्हणजे अंतर दुप्पट झाले तर तो पावपट होतो आणि अंतर वाढून दहापट झाले तर तो जोर एक शंभरांश इतका कमी होतो.
शात्रीय वर्तुळात सध्या चर्चेत असणार विषय म्हणजे येत्या काही आठवड्यात सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण धृवांची अदलाबदल होणार आहे ! सूर्य म्हणजे अतिगरम उकळणाऱ्या वायूचा (पृष्ठभागवर ५,५०५ अंश आणि मध्यभागी १.५ कोटी अंश सेल्सिअस) गोळा आहे हे आपल्याला माहीत आहेच...
इतक्या गरम वायूंच्या कणांच्या अवस्थेत त्यांचे भारीत कणांमध्ये (plasma) रूपांतर होते आणि सूर्याचे चुंबकीय क्षेत्र तयार होते...
आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे.
-
-
-
पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे.
१५ ऑगस्ट २०१२ चे पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचे भाषण मला आठवते. बहुदा विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या घोषणा लक्षात राहतात. कारण या दोनही क्षेत्रातल्या माझ्या देशाच्या घोडदौडीचे मला नेहमी कौतुक वाटते. १७५० साली ब्रिटन मध्ये सुरु झालेली औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाची सुरुवात मानली तर सुमारे दोनशे वर्षांनी म्हणजे सुमारे १९५० साली आपल्याकडे स्वत:च्या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. डॉ भाभा, जमशेदजी आणि नेहरू या त्रिकुटाचे प्रत्येक स्वकीयाने आभारच मानले पाहिजेत.