समाज
काळजी
तसं म्हणायला गेलं तर काळजी प्रत्येकच पालकांना असते. परंतू जेव्हा तुमचे मूल स्वमग्न असते तेव्हा ती काळजी फारच आक्राळविक्राळ रूप धारण करते. पूर्ण आयुष्य हे एक मोठी काळजी अथवा चिंता होऊन बसते.
निसर्ग, शेती आणि शेतकरी
अलिकडेच मिपावर उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं हा लेख वाचला. त्यावर भरपूर प्रतिक्रीयाही आल्या. त्यानिमित्ताने मनात आलेले काही विचार...
श्रद्धांजली - डॉ. वसंत गोवारीकर

उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?
उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?
आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन
आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन
मागील भाग
१) भाग १ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट
२) भाग २ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर
३) भाग ३ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी
पूर्वार्ध :
भीतीच्या भिंती:३ इस्लामिक रिपब्लिक
..का आज सारे गप्प
..का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?
तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?
तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!
ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?
एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता.
त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते.
"मिपा" हे पण एक आभासी जग आहे.
मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो.
स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले.
तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कट्ट्याला आम्ही कधीच नाही म्हणत नाही.
कट्टा कुठेही असला आणि मला वेळ असेल तर, घरदार सोडून मी कट्ट्याला हजेरी लावतो.
अभिनंदन
मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’
आज महामहीम राष्ट्रपति प्रणव मुखर्जी ह्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय ह्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला . :)
अटलजींच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या ...
जगाचा विरोध धुडकावुन केलेली पोखरण अणु चाचणी , दिल्ली लाहोर साठी सुरु केलेली बस , पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसुन सुरु केलेले कारगिल युध्द , तिथे आपल्या सैन्याने परत एकदा त्यांना चारीमुंड्याचीत करुन मिळवलेला विजय ... अहाहा
