श्री अमृतानुभव अध्याय पाचवां - सच्चिदानंदपदत्रयविवरण
हे सगळं अघळपघळ आहे. कोठेही लिनियर फ्लो नाही, एकसंध विचारांची अखंड तैलधारावत कंटीन्युईटी नाही. जसं सुचत गेलं तसं लिहित गेलो. लिहिण्याचा उद्देश नाही हेतु नाही, हां , कधीं कधी आपलेच जुने लेखन वाचुन आपल्या विचारांचा प्रवास कसा झाला हे पाहायला आणि परत अनुभवायला मिळते ते एक भारी वाटते असा काहीसा थोडाफार भोंगळ उद्देश आहे असे म्हणता येईल . पण बाकी काही नाही, हे सारं स्वांन्त:सुखाय आहे !