जिल्हे-ईलाही
बोलाचा भात
बोलाची कढी
पोरीला दिली
कल्पनेतली गढी
खात्यात पैसे नसता
दिला blank cheque
भरा पोट खाऊन
फोटोतला केक
तू घे पंजाब, महाराष्ट्र
हरीयाणा आणि युवा
साडेतीन जिल्हे-ईलाही !!
खेळतोय कसा जूवा ।
बोलाचा भात
बोलाची कढी
पोरीला दिली
कल्पनेतली गढी
खात्यात पैसे नसता
दिला blank cheque
भरा पोट खाऊन
फोटोतला केक
तू घे पंजाब, महाराष्ट्र
हरीयाणा आणि युवा
साडेतीन जिल्हे-ईलाही !!
खेळतोय कसा जूवा ।
या आधीचे संबंधित लिखाण
रौद्रगर्भा वसुंधरा भाग १ : https://www.misalpav.com/node/51286
पूर्वार्ध इथे.
…………………………………………..
उत्तरार्ध
पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत:
१. गर्भनिरोधनातील यशापयश
२. गुप्तरोगांपासून संरक्षण
३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या
४. विल्हेवाट आणि पर्यावरण

बेलफळ पहिल्यांदाच पाहिलं.मोठ्या शहरात ते उन्हाळ्यात विकतही सहज मिळते.मला मात्र झाडाचा शोध लागला म्हणून मिळाल.
तर सध्या एकच बरं म्हणून एकच आणलं.टणक बाहेरच्या हिरवट केशरी रंगाच्या आवरणाला जरा चिर होती.जरा सुगंध घ्यावा वाटला.अहा,काय तो परिमळ!घरी पोहचेपर्यंत सगळ्या रस्त्याने तो मधुर गंध मनभर भरून घेत राहिले.
आमच्या आधीचे दोन पेशंट तिथे बसले होते. टेबलावर पेपरांची चळत पडली होती. एक जण ‘प्रभात’ वाचत होता. त्याने प्रभात टाकून सकाळ उचलला. बाबांनी चपळाईने प्रभातवर कब्जा केला. डायरेक्ट चौथ्या पानावरच्या काडीमोडच्या नोटीसा वाचायला सुरवात केली.
“आमच्या अशिलाने तुला एकूण चौदा पत्रे लिहिली. तू जी लग्नाच्या आठव्या दिवशी माहेरास निघून गेलीस ती आजतागायत नांदायला परत आली नाहीस. त्यामुळे आमच्या अशिलास लग्नाचा हक्क बजावता...”
१९६०.
बाबांची बदली तालुक्याच्या गावाहून शहरात झाली होती. माझी चौथी पाचवी तालुक्याला झाली होती. शहरात जायचे म्हणून आई आणि माझा मोठा भाऊ खुश होते. बाबा रेवेन्यू खात्यात असल्यामुळे तालुक्यात त्यांचा वट होता. मी भाउसाहेबाचा पोरगा म्हणून नाही म्हटले तरी माझीही चलती होती.
मोठा भाऊ माझी खूप काळजी घेत असे.
“बबड्या, तुझी मला काळजी वाटते रे.” लांब चेहरा करून दादा म्हणाला.
“का? काय झाले?” मी घाबरलो.
“काय नाय. जाउंदे. काही सांगून उपयोग नाही. मी तरी तुझी किती काळजी घेणार?” दादाने निराशेचा सूर लावला. मी खूप विचारले, जंग जंग पछाडले. दादा काही ताकास तूर लाऊ देईना.
मित्रांनो,
बर्याच लोकांना आठवत असेल की राज कॉमिक्स एक शॉर्ट फिल्म घेऊन आली होती, बहुधा फक्त 2, प्रत्येकाकडून पैसे गोळा केले होते, त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता असताना, ज्यांनी मास
फंडिंग दिले त्यांना क्रेडिट सुद्धा मिळाले नाही (असे असावे)
डोगा लोक शॉर्ट फिल्म बद्दल माहितीही नव्हती
आणि काही प्रकाशन त्यांच्या व्यक्तिरेखेची शॉर्ट फिल्म काढणार होते,
राज कॉमिकचे नाव विसरले लोकांनी नागराजची सिरीयल घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नकार मिळाला आणि मालिका खूप चांगली निघाली . चला, motu patlu प्रसिद्ध झाले, raj कॉमिक्समुळे लोक फक्त भाऊंच्या भांडणात अडकले आहेत,
दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
वा रा कांत
चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण होते म्हणून विचारले तर पुष्कळ लोकांना माहीती नसेल. एखादा वात्रट पोरगा म्हणेल चव्हाणांचा चंद्या.
११७ वर्षापुर्वी ठाण्याच्या वसई तालुक्यात अर्नाळा गावी चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचा जन्म ९ जुन १९०६ साली झाला.(आज ९जुन आहे)
प्रकाशन समारंभाची तारीख ठरविताना एक मोठा योग्य जुळून आला. ज्येष्ठ इतिहास-संशोधक मा. श्री. गणेश हरी उर्फ तात्या खरे यांच्या स्मृतीनिमित्त भारत इतिहास संशोधक मंडळ दर वर्षी काही ना काही कार्यक्रम आयोजित करत असते. यावेळी त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत माझे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मला मिळते आहे, हा एका अर्थाने तात्यांचा आशीर्वादच आहे असे मी समजतो.
आधीचा भाग-- भारताबाहेरचा भारत -अंदमान १
आज सहलीचा दुसरा दिवस. रात्रभर मस्त झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते.