आज काय घडले... मार्गशीर्ष व. १२ श्रीजनार्दनस्वामींची समाधि !
शके १४९७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजी प्रसिद्ध सत्पुरुष आणि एकनाथमहाराज यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनी समाधि घेतली.
शके १४९७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजी प्रसिद्ध सत्पुरुष आणि एकनाथमहाराज यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनी समाधि घेतली.
#आजचीराईड
06.01.2021
God is everywhere. Devil lives in details. देव आणि सैतान यांच्या युद्धात देव जिंकला आणि त्याने सर्व जग व्यापलं. सैतानाला कानाकोपऱ्यात जाऊन तोंड लपवावं लागलं. Then onwards the devil started living in small details. असं असावं ते बहुदा अशी मी समजूत करून घेतली. तर हे सैतान छोट्या छोट्या डिटेल्समध्ये दडून बसतात आणि आपला परफॉर्मन्स खराब करत असतात. ते डीटेल्स शोधून त्या सैतानाला हरवायला हवं.
"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले,
"नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची."
"विचार करून सांगतो, " मी म्हणालो.
प्रवास भाग 1
https://www.misalpav.com/node/48038
प्रवास
भाग 2
अनघा : हॅलो आनंद?
..... : त्याचं शूट चालू आहे. तुम्ही कोण?
मुलीचा आवाज ऐकून अनघा गोंधळली.
अनघा : तुम्ही कोण बोलताय?
..... : मी कोण याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मी आनंदचा मोबाईल attend केला आहे याचा अर्थ मी कोणीतरी नक्की आहे त्याची. तुम्ही फोन केला आहात तुमचं नाव सांगा अगोदर.
दिवस तिसरा:
कर्नाटकातील दांडेली मुख्यत्वे प्रसिद्ध आहे तिथल्या रिव्हर राफ्टिंगसाठी. आम्ही मात्र ते करणार नव्हतो. दांडेलीत जाऊन तिथला निसर्ग अनुभवणे आणि जमले तर तिथल्या अभयारण्याला भेट देणे एवढाच आमचा कार्यक्रम होता.
श्रुतिका आणि वेदिका दोघी छान मैत्रिणी होत्या. बागेत रोज भेटायच्या, मजा करायच्या. श्रुतिकाला वेदिका फार आवडायची. तिचे नीटनेटके कपडे, गळ्यातल्या छान छान माळा,गोड गाणी म्हणणं, गोड बोलणं. वेदिका होतीही मोठी हुशार आणि दिसायची पण कित्ती छान!
श्रुतिकाला फार वाटायचं की आपल्याला पण वेदिका सारखं सगळं छान जमलं असतं तर!
पाणी हि मानवाची मुलभुत गरज, त्यामुळे प्राचीन काळी मानवी वस्ती वाढली ती नद्यांच्या काठी. पुढे निरनिराळ्या प्रदेशाची सीमा आखणी करायची वेळ आल्यानंतर सहाजिकच नदी हिच हद्द ठरविण्यासाठी वापरली गेली. सह्याद्रीत आंबोलीजवळ उगम पावून आणि पर्यटकांना धबधब्यात मनसोक्त भिजवून तेरेखोल नदी गोवा राज्याची उत्तर सीमा आखत समुद्रात विलीन होते. नदीच्या उत्तर काठावर आपण महाराष्ट्रात असतो, तर फक्त तरीने नदी ओलांडली तरी राज्य बदलून गोव्यात पोहचतो. पण नियमाला अपवाद असतो,तस चक्क नदीच्या उत्तर किनार्यावरचा अगदी समुद्राला खेटून असणारा भाग हा गोवा राज्याच्या हद्दीत येतो. नेमका ईथेच खडा आहे, "तेरेखोल किल्ला".
ज्ञात अज्ञात पंढरपूर ७
व्यास तीर्थ आणि व्यास नारायण मंदिर, पंढरपूर
जेव्हा निर्मम कठोर
आसमंतात दाटले
तेव्हा अनाहत आत
खोलवर निनादले
अनाघ्रात अदृृष्टाची
जाणवली रूणझुण
स्पर्श,गंध,रस, रंग
एक झाले कल्लोळून
आकलनाच्या कवेत
आले-आलेसे वाटले
अज्ञेयाच्या धुक्यामध्ये
नकळत वितळले
जाणिवेची नेणीवेशी
जेव्हा थेट भेट झाली
जुन्या जखमेच्या जागी
तप्तमुद्रा उमटली
आज काय घडले....
मार्गशीर्ष व|| १०
जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!
शकपूर्व २००९ च्या मार्गशीर्ष व. १० रोजी कौरवांकडील सेनानी जयद्रथ यास अर्जुनाने श्रीकृष्णाच्या साह्याने ठार केले.