कोवळ्या वयातलं व्यसन
आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती?
आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती?
परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता....
शीर्षक पाहून धागा जरी राजकारणाशी संबधित वाटत असला तरी तो नाही
---------------------------------------------------------------------------------------------------------
काल ख्वाडा पाहिला , प्रदर्शनापूर्वीच काही चित्रपटांना खूप पुरस्कार मिळतात त्या पैकीच हा १ चित्रपट. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा सपाटाच लावलाय , माफ करा मी अजूनही राष्ट्रीय पुरस्काराचा विचार करतोय .. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलाय .
आपण क्षणा क्षणाला बदलत असतो. आपल्या गरजा बदलत असतात. आपण त्या वाढवत असतो. खाली यावं लागल याचा विचार हि न करता वरचढ़ होत असतो. वेळेसोबत आपली सहनशीलता कमी होते. वाढत असते ते परावलंबन आणि सीमा ओलांडून उपभोग घेण्याची सवय. सुरु असते उधळपट्टी, नासाड़ी. दहा जणांच्या गरजा भागवल असे एकटाच गिळु पाहतो. गिळतो. आणि मग निसर्ग ही थकतो, आपले लाड पुरवुन-पुरवून. त्याचा कल ढासळतो. तो बिथरतो. आपण ही बिथरतो पण आपण तुटतो. अगदी पार आतून बाहेरून तुटतो. आपल्या हाती काहीच नसते. त्याच्या बिथरण्यात सगळं चराचर नष्ट करण्याचे सामर्थ्य असते.
पहिला भाग लिहील्यानंतर बर्याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं!
--------------
==================================================================
मूठभर खजूर [पूर्वार्ध]
http://www.misalpav.com/node/33374
ह्या भारतवारीत अशाच निवांत गप्पा चाललेल्या असताना काकूने एअर फ्रायरचा विषय काढला. विषय मोठा टेम्टिंग होता. गरम हवेचे झोत वेगात फिरवून फ्रेंच फ्राइज पासून केकपर्यंत कोणतेही पदार्थ तयार केले जातात आणि तेलाचा वापर त्यात नगण्य असतो ही गोष्टच क्रांतिकारी होती. अर्धा चमचा तेलात कटलेट आणि एक चमचा तेलात समोसे बनतात अशा संभाषणातले समोसे, कटलेट, पेस्ट्री असं सारखं सारखं ऐकून जीभ चाळवली आणि कोपर्यावरच्या वडेवाल्याकडून वडे, भजी आणलेच आम्ही..
भल्या पहाटच् मायन् दगड्याला बापाचा जुनाट सदरा घातला. बाह्या दुमटवल्या. गळयापासून पायापर्यंत तो झाकून गेला. चिमि अजुन झोपेतच् होती. मायन् तिला शेजारच्या कोपितल्या म्हातारी जवळ टाकलं. हातात कोयती घेऊन सगळे कोपीवाले निघाले.
"का गं? दगडूला कामुण घेतलं आज संग?" सोबतच्या एकिन् मायला विचारलं.
"अ गं! गेल्या हप्ती हाताला कोयतं लागून घेतलं म्हणून घरी ठीवलं त् त्या आंब्याखली जुगारी लोकाइला सिगरेटी-फुटान आणून द्यायला पळु लागलं. मनुन मनलं घीउ संगच्. तेव्हढच् चार दोन मोळ्या बी बांधू लागल." मायन सांगून टाकलं.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी