वह कौन थी ?
आजवर या दोन्ही घटनांमधील संबंध व साम्य दाखवण्यात अनेकांनी लेखण्या झिजवल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने शोध घेऊन त्यांना उलगडलेले रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी संपले नाही,ते या दोन घटनांमधील रहस्य.
आजवर या दोन्ही घटनांमधील संबंध व साम्य दाखवण्यात अनेकांनी लेखण्या झिजवल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने शोध घेऊन त्यांना उलगडलेले रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी संपले नाही,ते या दोन घटनांमधील रहस्य.
२१५
(कृपया मानसिक त्रास होणाऱ्या लोकांनी हा लेख वाचू नये.)
आंतरजालावर जी माहिती दिसते ती सगळी खरीच असते असे नाही आणि सर्व सत्य घटनांची माहिती आंतरजालापर्यंत पोहोचतेच असेही नाही. त्यापैकीच हे एक हत्याकांड आहे जे दशकानुदशके लपवून ठेवण्यात आले, घडत गेले, आणि कोणालाही त्याचा पत्ता नाही. स्थानिक लोकांनाही कळायला खूप वेळ लागला पण जेव्हा कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र आज उघडपणे ही बातमी जगासमोर आली आहे आणि आंतरजालावर उपलब्ध आहे. कॅनडावरचा हा डाग मात्र कधीही धुवून निघणार नाही, असे दिसते.
बर्याच काळानंतर घागा लिहित आहे.
त्याला कारण ही मजबूत आहे.
खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे.
शके १८६० च्या चैत्र व. ६ रोजी सुप्रसिद्ध विद्वान् , मार्मिक संशोधक, मराठी व इंग्रजी भाषेचे विख्यात अभ्यासक भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचे निधन झाले.
शके ११३२ च्या सुमारास चैत्र व.५ रोजी आदिनाथ सांप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड येथे समाधि घेतली!
शके १२२९ च्या चैत्र व. ४ रोजी महाराष्ट्रांतील देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांस मलिक काफूरनें कैद करून दिल्लीला नेले.
मी बिचारा एक म्हातारा
ती गेली देवाघरी
आज बैसलों हसत एकटा
या हास्यकट्ट्यावरी
माती सरत चालली होती
तरी जीव थकला नव्हता
आजही थरथरत्या हातांना
ओला स्पर्श हवा होता
रोज यायची नटून थटुनी
दिसायलाही होती बरी
म्हाताऱ्याला हात पुरे तो
कशाला हवी आता परी
मी देखील नित्यनेमाने
दात काढुनी हसायचो
तिला हसताना बघून मात्र
गुलाबी स्वप्नं बघायचो
कधी कुलू तर कधी मनाली
बेत ठरायचे मनात
हसता हसता तिच्या कवळ्या पडल्या
सर्व बेत गेले मसनात
अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश. नुरुद्दीन मुहम्मदची पत्नी- नुर जहाँ.