मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तमिळनाडूचा इतिहास भाग - ७

अमरेंद्र बाहुबली ·

चौथा कोनाडा गुरुवार, 09/29/2022 - 21:56
पेरियार यांचा रोचक इतिहास !
पेरियार वडिलांचा व्यवसाय सांभाळून इरोड महापालिकेत रुजू झाले. गंमत म्हणजे, त्यांना इरोडच्या देवस्थानचे (मंदिर) अध्यक्ष करण्यात आले. त्यावेळी पेरियार यांनी नास्तिक असूनही हे काम तन्मयतेने केले आणि त्यांनी मंदिरात दानधर्मासाठी हुंडीची व्यवस्था केली. ते पैसे ब्राह्मणाच्या हातात न देता दानपेटीत जमा करावेत आणि एकूण दानातून पुरोहित वगैरेंना पगार मिळावा, अशी त्यांची धारणा होती. इरोडच्या त्या मंदिराला पंचेचाळीस हजार रुपयांचा नफा झाला. फक्त हुंडीत दान देण्याची प्रथा आजही दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळते.
अतिशय उल्लेखनीय ! छान झाला आहे हा भाग !

चौथा कोनाडा गुरुवार, 09/29/2022 - 21:56
पेरियार यांचा रोचक इतिहास !
पेरियार वडिलांचा व्यवसाय सांभाळून इरोड महापालिकेत रुजू झाले. गंमत म्हणजे, त्यांना इरोडच्या देवस्थानचे (मंदिर) अध्यक्ष करण्यात आले. त्यावेळी पेरियार यांनी नास्तिक असूनही हे काम तन्मयतेने केले आणि त्यांनी मंदिरात दानधर्मासाठी हुंडीची व्यवस्था केली. ते पैसे ब्राह्मणाच्या हातात न देता दानपेटीत जमा करावेत आणि एकूण दानातून पुरोहित वगैरेंना पगार मिळावा, अशी त्यांची धारणा होती. इरोडच्या त्या मंदिराला पंचेचाळीस हजार रुपयांचा नफा झाला. फक्त हुंडीत दान देण्याची प्रथा आजही दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळते.
अतिशय उल्लेखनीय ! छान झाला आहे हा भाग !
लेखनविषय:
काँग्रेस बनवून तर झाली होती, अधिवेशनही होत होते. पण करायचं काय हे स्पष्ट नव्हतं. भारतीयांसाठी निवडणूक प्रक्रिया त्या वेळी नव्हती. दुसरी गोष्ट हि कि ते ब्रिटिशांसोबत सोबत काम करायचं म्हणत होते. पारसी आणि ब्राम्हण नेता, दोघांचा कम्फर्ट झोन हाच होता, कारण हे लोकं तळागाळातील आंदोलक नव्हते. हे तर त्यांचं एक पार्ट टाइम काम होतं कि वकिली वैगरे सोबत थोडी राजकारणाची चर्चा हि करता येईल. त्यांचे काही नेते इंग्रजांकडून पगारही मिळवत होते किंवा त्यांच्याशी संबंध बनवून होते त्यामुळे विरोध करायचा प्रश्नच नव्हता. पण बंकिमचंद्र चॅटर्जी ह्यांच्या आनंदमठ(१८८२) नंतर राष्ट्रवादी वातावरण तयार होऊ लागले.

तमिळनाडूचा इतिहास भाग- ६

अमरेंद्र बाहुबली ·

चौथा कोनाडा Wed, 09/28/2022 - 20:36
वाचत आहे. थेट गुगल ट्रान्स लेटर भाषांतरामुळे वाचताना अशुद्ध लेखन आणि मराठी खटकते. भाग असंबद्ध वाटताहेत.

चौथा कोनाडा Wed, 09/28/2022 - 20:36
वाचत आहे. थेट गुगल ट्रान्स लेटर भाषांतरामुळे वाचताना अशुद्ध लेखन आणि मराठी खटकते. भाग असंबद्ध वाटताहेत.
लेखनविषय:
एका रम्य सकाळी शहरातील पाॅश एरीया मयलापूरात चहा पिनारे काही अभिजन तरूण ऊत्साहात दिसत होते. ते सामान्य तरूण नव्हतेच. एक कचेरीत प्रतिष्ठीत वकील होता, एक “द हिंदू”तील प्रथम स्तंभलेखकात होता, एक सिवील सर्वंट होता, एक रिअल ईस्टेट मालक, एक प्रोफेसर. हा ईंग्रजींच्या तालमीत तयार झालेल्या काही ब्राम्हण तरूणांचा घोळका होता जे समजायचे की ह्या देशाच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. तसंच जसं पुणे-मुंबई आणी कलकत्त्यातील ऊच्चभ्रू सवर्णांना वाटायचं. हा भारताचा ताजा एलीट क्लब होता, जो मॅकालेवादी ईंग्रजी शिक्षणाच्या पायावर ऊभा होता.

तमिळनाडूचा इतिहास भाग - ५

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस Sun, 09/04/2022 - 15:17
भारतातले सर्व जण आफ्रिकेतूनच आले आहेत हे कळले आहे. काही अगोदर थेट मंगळूरूमध्ये आले आणि भारतात पसरले.

कंजूस Sun, 09/04/2022 - 15:17
भारतातले सर्व जण आफ्रिकेतूनच आले आहेत हे कळले आहे. काही अगोदर थेट मंगळूरूमध्ये आले आणि भारतात पसरले.
लेखनविषय:
तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली. मी विचारलं- “आणी ब्राह्मण?” तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत.

महाश्मयुगीन विदर्भातील मृतावशेषांबद्दलचे नवे संशोधन

माहितगार ·

माहितगार Fri, 09/02/2022 - 20:36
* दुरुस्ती '..आणि अनावशेष असलेली मातीची भांडी मिळणे. एवजी ..आणि अन्नावशेष असलेली मातीची भांडी मिळणे. असे वाचावे.

तुषार काळभोर Fri, 09/02/2022 - 22:26
इसपू ५०० च्या आसपास हिंदू धर्मातून बौद्ध व जैन वेगळे झाले, याचा अर्थ त्यावेळी हिंदू धर्म बऱ्यापैकी (किमान नर्मदेपर्यंत) सुस्थापित असावा. चितेचा उल्लेख महाभारतात नक्की आहे. म्हणजे किमान इसपू ५०० वर्षे वा त्याच्या आधी. म्हणजे मृत शरीराचे दहन हे देखील सुस्थापित असणार (सध्या हिंदू धर्मातील लिंगायत आणि महानुभव पंथात दफन केले जाते. अजूनही काही असावेत. तसेच काही पंथ त्यावेळी नक्कीच असतील. पण..) मृत शरीरासोबत भौतिक वस्तू ठेवणे जेणेकरून मृताच्या पुढील प्रवासात उपयोगी पडतील, हा प्रकार आता किंवा तेव्हाच्या हिंदू दफन विधीत कितपत असेल? मृत्यूनंतर पार्थिव शरीराचे 'लाड' केले जात असतील का? कारण आत्मा अमर असतो, आणि मृत्यूनंतर आत्मा पुढील प्रवासाला जातो, पार्थिव शरीर येथेच राहते अशी हिंदू धर्मातील सामान्य धारणा आहे. अवांतर : (केवळ हवेली व पुरंदर तालुक्यातील मराठा व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे निरीक्षण) - दशक्रिया विधीच्या वेळी मृत व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू - चिवडा, अंडे, टोस्ट - खारी, अगदी दारूची बाटली, तिथे ठेवल्या जातात. इतर ठिकाणी, इतर जातींमध्ये असं असतं का, माहिती नाही. हा प्रकार मृत शरीराबरोबर काही गोष्टी ठेवणं यातून पुढे आलेला असेल का?

In reply to by तुषार काळभोर

माहितगार Sat, 09/03/2022 - 08:06
@ तुषार काळभोर, विकिपीडियावरील दहन क्रिमेशन आणि मराठी विश्वकोशातील अंत्यविधी विषयक लेख पाहील्यास जागतिक इतिहासात अंत्यविधीचे अनेक प्रकार मिळतात. दहन हे भारत आणि हिंदू धर्मापुरते मर्यादीत नाही. अगदी १७००० वर्षापुर्वीचे ऑस्ट्रेलियन दहन पुरावे पुरातत्व तज्ञांना मिळाले आहेत. दुसरीकडे अगदी ऋग्वेदातही दफनाचेही उल्लेखही मिळतात, माझ्या मते धार्मीक तत्वज्ञानाच्या विकासासोबत ब्राह्मणी अंत्यसंस्कार पद्धती विकसीत होऊन सावकाश पणे काळाच्या ओघात इतर समुदायांनी त्यांचे अनुकरण केले असण्याची शक्यता अधिक असावी. आणखी एक महत्वाची बाजू (ऐतिहासिक काळात) दहन आणि दफन या दोन्ही क्रिया स्थान परिस्थिती साधनांच्या उपलब्धेतेवर निर्भर करत असाव्यात. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करावयाचे त्याच्या सोबत एखादीच व्यक्ती असेल तर ती उपलब्ध साधनांच्या मर्यादेत निर्णय घेईल जसे अग्नी उपलब्ध नसेल पण जमीन खोदण्याचे साधन असेल किंवा नैसर्गीक खड्डा उपलब्ध असेल तर पुरण्याचा विचार करेल. खड्डा आणि खोदण्याचे साधन नसेल पण अग्नी उपलब्ध असेल तर अग्नीही देईल. (नदी टेकड्या जंगलात मृतदेह सोडून देण्याचेही प्रकार होतात त्यात नदीत सोडणे हिंदू धर्मातही पुरेशा प्रमाणात होत असावे). दहन विषयक काळाचे पुरातत्वीय पुरावे अधिक कठीण जातात. हिंदू धर्मातील दहनानंतर राख आणि अस्थी नदीत सोडून देण्याच्या प्रकाराने पुरात्त्वीय अवशेष उपलब्ध्तेची शक्यता आणखीनच खालावते. पण या (दहन) पद्धती हिंदूधर्वीयातही सार्वत्रिक होण्यात बराच कालावधी गेला असावा. युद्धावर गेलेल्या राजे महाराजांना त्यांचे चेले किंवा आप्तांनी मृतदेह शोधून दहन संस्कार केले तरच इतर सैनिकांच्या खासकरून अनेक एकट्या दुकट्या सैनिकांच्या नशिबी दफन विधीच आले असण्याची शक्यता आहे. आणि बहुधा त्यामुळेच युरोपातील आणि भारतातील अश्मयुगीन दफनस्थळात दगडांच्या खुणा ठेवण्याचे साधर्म्य दिसले तरी भारतीय दगडी खुणांच्या दफन स्थळात घोडे आणि शस्त्रांचे अवशेष पुरलेले मिळतात. मृताच्या आवडीच्या गोष्टी ठेवणे हा आत्मा जिवंत राहण्याच्या शक्यते बद्दलच्या श्रद्धेतून होतो. ते दहन केले तरी पिंडदानाच्या वेळी वचन वचन पुर्तीच्या पद्धतीने होतेच. मी वर लेखात नमुद केले नाही पण घोड्यांच्या मृतावशेषांच्या काळाचा मुद्दा भारतीय इतिहास संशोधनात खूपच महत्वाचा समजला जातो कारण काही (खासकरून आर्य आणि वैदीक संस्कृती बाहेरून आले म्हणणारे) संशोधकांच्या मते सिंधू संस्कृतीत घोड्याचे समकालीन पुरेसे अवशेष मिळत नाहीत मग घोड्याचे उल्लेख करणारी वैदीक संस्कृती किती प्रमाणात एतदेशिय म्हणता येईल का हा एक मोठ्या वादाचा विषय आहे. मुलतः घोड्यांच्या अवशेषांबद्दल पुरातत्वीय संशोधकांनी पुरेसे संशोधन केले का हा प्रश्नही निगडीत असावा. असो. (प्रतिसादकर्त्यांचे आभार)

प्रचेतस Sat, 09/03/2022 - 20:56
दौंडजवळ ढवळीकर सरांनी केलेले इनामगावचे उत्खनन खूपच प्रसिद्ध आहे. त्या वेळी मेल्यानंतर माणसं पुरण्याची पध्दत होती. मात्र पुरताना घोटयाखालचा भाग कापून टाकायचे. का? तर त्या माणसाचं भूत होऊ नये म्हणून! चार हजार वर्षांपूर्वीचे असे १३० सांगाडे सापडले. त्या वेळचे आजारही शोधून काढता आले. असं लक्षात आलं की यातली बरीचशी माणसं मलेरियाने गेली आहेत. मोठ्यांना पुरण्यासाठी मातीपासून बनवलेली शवपेटी असे तर म्होरक्याला एका चार पायांच्या मातीच्या कुंडीत बसववेल्या अवस्थेत दफन केले जात असे. लहान मुलांना दोन माठ एकमेकांना जोडून त्यात पुरण्याची व्यवस्था असे. सामान्यांची शवपेटी a म्होरक्याची शवपेटी a लहान मुलांना असे पुरले जात असे a वर तुषार काळभोर यांनी लिहिल्याप्रमाणे महाभारतात चितेचा उल्लेख अगदी स्पष्टपणे आला आहे. पांडूच्या चितेचे वर्णन तर अगदी तपशीलवार केले आहे. पुराणांत मात्र २ ते ७ वयापर्यंतच्या बालकांचे दहन न करता त्यांचे दफन करावे असे उल्लेख आहेत. संन्याश्याचेही दहन न करता दफन केले जात असे. इकडे भोसरीत सुद्धा आत्ता आत्तापर्यंत एक शिलावर्तुळ अस्तित्वात होते. सद्यस्थिती जाऊन पाहिली पाहिजे, ते टिकले असेल असे वाटत नाही.

माहितगार Fri, 09/02/2022 - 20:36
* दुरुस्ती '..आणि अनावशेष असलेली मातीची भांडी मिळणे. एवजी ..आणि अन्नावशेष असलेली मातीची भांडी मिळणे. असे वाचावे.

तुषार काळभोर Fri, 09/02/2022 - 22:26
इसपू ५०० च्या आसपास हिंदू धर्मातून बौद्ध व जैन वेगळे झाले, याचा अर्थ त्यावेळी हिंदू धर्म बऱ्यापैकी (किमान नर्मदेपर्यंत) सुस्थापित असावा. चितेचा उल्लेख महाभारतात नक्की आहे. म्हणजे किमान इसपू ५०० वर्षे वा त्याच्या आधी. म्हणजे मृत शरीराचे दहन हे देखील सुस्थापित असणार (सध्या हिंदू धर्मातील लिंगायत आणि महानुभव पंथात दफन केले जाते. अजूनही काही असावेत. तसेच काही पंथ त्यावेळी नक्कीच असतील. पण..) मृत शरीरासोबत भौतिक वस्तू ठेवणे जेणेकरून मृताच्या पुढील प्रवासात उपयोगी पडतील, हा प्रकार आता किंवा तेव्हाच्या हिंदू दफन विधीत कितपत असेल? मृत्यूनंतर पार्थिव शरीराचे 'लाड' केले जात असतील का? कारण आत्मा अमर असतो, आणि मृत्यूनंतर आत्मा पुढील प्रवासाला जातो, पार्थिव शरीर येथेच राहते अशी हिंदू धर्मातील सामान्य धारणा आहे. अवांतर : (केवळ हवेली व पुरंदर तालुक्यातील मराठा व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे निरीक्षण) - दशक्रिया विधीच्या वेळी मृत व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू - चिवडा, अंडे, टोस्ट - खारी, अगदी दारूची बाटली, तिथे ठेवल्या जातात. इतर ठिकाणी, इतर जातींमध्ये असं असतं का, माहिती नाही. हा प्रकार मृत शरीराबरोबर काही गोष्टी ठेवणं यातून पुढे आलेला असेल का?

In reply to by तुषार काळभोर

माहितगार Sat, 09/03/2022 - 08:06
@ तुषार काळभोर, विकिपीडियावरील दहन क्रिमेशन आणि मराठी विश्वकोशातील अंत्यविधी विषयक लेख पाहील्यास जागतिक इतिहासात अंत्यविधीचे अनेक प्रकार मिळतात. दहन हे भारत आणि हिंदू धर्मापुरते मर्यादीत नाही. अगदी १७००० वर्षापुर्वीचे ऑस्ट्रेलियन दहन पुरावे पुरातत्व तज्ञांना मिळाले आहेत. दुसरीकडे अगदी ऋग्वेदातही दफनाचेही उल्लेखही मिळतात, माझ्या मते धार्मीक तत्वज्ञानाच्या विकासासोबत ब्राह्मणी अंत्यसंस्कार पद्धती विकसीत होऊन सावकाश पणे काळाच्या ओघात इतर समुदायांनी त्यांचे अनुकरण केले असण्याची शक्यता अधिक असावी. आणखी एक महत्वाची बाजू (ऐतिहासिक काळात) दहन आणि दफन या दोन्ही क्रिया स्थान परिस्थिती साधनांच्या उपलब्धेतेवर निर्भर करत असाव्यात. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करावयाचे त्याच्या सोबत एखादीच व्यक्ती असेल तर ती उपलब्ध साधनांच्या मर्यादेत निर्णय घेईल जसे अग्नी उपलब्ध नसेल पण जमीन खोदण्याचे साधन असेल किंवा नैसर्गीक खड्डा उपलब्ध असेल तर पुरण्याचा विचार करेल. खड्डा आणि खोदण्याचे साधन नसेल पण अग्नी उपलब्ध असेल तर अग्नीही देईल. (नदी टेकड्या जंगलात मृतदेह सोडून देण्याचेही प्रकार होतात त्यात नदीत सोडणे हिंदू धर्मातही पुरेशा प्रमाणात होत असावे). दहन विषयक काळाचे पुरातत्वीय पुरावे अधिक कठीण जातात. हिंदू धर्मातील दहनानंतर राख आणि अस्थी नदीत सोडून देण्याच्या प्रकाराने पुरात्त्वीय अवशेष उपलब्ध्तेची शक्यता आणखीनच खालावते. पण या (दहन) पद्धती हिंदूधर्वीयातही सार्वत्रिक होण्यात बराच कालावधी गेला असावा. युद्धावर गेलेल्या राजे महाराजांना त्यांचे चेले किंवा आप्तांनी मृतदेह शोधून दहन संस्कार केले तरच इतर सैनिकांच्या खासकरून अनेक एकट्या दुकट्या सैनिकांच्या नशिबी दफन विधीच आले असण्याची शक्यता आहे. आणि बहुधा त्यामुळेच युरोपातील आणि भारतातील अश्मयुगीन दफनस्थळात दगडांच्या खुणा ठेवण्याचे साधर्म्य दिसले तरी भारतीय दगडी खुणांच्या दफन स्थळात घोडे आणि शस्त्रांचे अवशेष पुरलेले मिळतात. मृताच्या आवडीच्या गोष्टी ठेवणे हा आत्मा जिवंत राहण्याच्या शक्यते बद्दलच्या श्रद्धेतून होतो. ते दहन केले तरी पिंडदानाच्या वेळी वचन वचन पुर्तीच्या पद्धतीने होतेच. मी वर लेखात नमुद केले नाही पण घोड्यांच्या मृतावशेषांच्या काळाचा मुद्दा भारतीय इतिहास संशोधनात खूपच महत्वाचा समजला जातो कारण काही (खासकरून आर्य आणि वैदीक संस्कृती बाहेरून आले म्हणणारे) संशोधकांच्या मते सिंधू संस्कृतीत घोड्याचे समकालीन पुरेसे अवशेष मिळत नाहीत मग घोड्याचे उल्लेख करणारी वैदीक संस्कृती किती प्रमाणात एतदेशिय म्हणता येईल का हा एक मोठ्या वादाचा विषय आहे. मुलतः घोड्यांच्या अवशेषांबद्दल पुरातत्वीय संशोधकांनी पुरेसे संशोधन केले का हा प्रश्नही निगडीत असावा. असो. (प्रतिसादकर्त्यांचे आभार)

प्रचेतस Sat, 09/03/2022 - 20:56
दौंडजवळ ढवळीकर सरांनी केलेले इनामगावचे उत्खनन खूपच प्रसिद्ध आहे. त्या वेळी मेल्यानंतर माणसं पुरण्याची पध्दत होती. मात्र पुरताना घोटयाखालचा भाग कापून टाकायचे. का? तर त्या माणसाचं भूत होऊ नये म्हणून! चार हजार वर्षांपूर्वीचे असे १३० सांगाडे सापडले. त्या वेळचे आजारही शोधून काढता आले. असं लक्षात आलं की यातली बरीचशी माणसं मलेरियाने गेली आहेत. मोठ्यांना पुरण्यासाठी मातीपासून बनवलेली शवपेटी असे तर म्होरक्याला एका चार पायांच्या मातीच्या कुंडीत बसववेल्या अवस्थेत दफन केले जात असे. लहान मुलांना दोन माठ एकमेकांना जोडून त्यात पुरण्याची व्यवस्था असे. सामान्यांची शवपेटी a म्होरक्याची शवपेटी a लहान मुलांना असे पुरले जात असे a वर तुषार काळभोर यांनी लिहिल्याप्रमाणे महाभारतात चितेचा उल्लेख अगदी स्पष्टपणे आला आहे. पांडूच्या चितेचे वर्णन तर अगदी तपशीलवार केले आहे. पुराणांत मात्र २ ते ७ वयापर्यंतच्या बालकांचे दहन न करता त्यांचे दफन करावे असे उल्लेख आहेत. संन्याश्याचेही दहन न करता दफन केले जात असे. इकडे भोसरीत सुद्धा आत्ता आत्तापर्यंत एक शिलावर्तुळ अस्तित्वात होते. सद्यस्थिती जाऊन पाहिली पाहिजे, ते टिकले असेल असे वाटत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्‍मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून. मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्‍याचदा प्राणि पुरणे.

तमिळनाडूचा ईतिहास भाग - ४

अमरेंद्र बाहुबली ·

सुबोध खरे Fri, 09/02/2022 - 11:53
गुगल भाषांतरावरअधिक संस्कार करणे आवश्यक आहे. जसेच्या तसे भाषांतर केल्यास वाचायला विचित्र वाटते. Don't come to conclusion who is right and who is wrong याचं ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर हे जसंच्या तसं भाषांतर वाटतंय

चामुंडराय Sat, 09/03/2022 - 23:51
छान लेखमाला. नवी माहिती मिळते आहे. परंतु मराठी लेखमालेत "मैक्समूलर" आणि "स्कैंडिनैवियाई" हे हिंदी शब्द का वापरले आहेत? हिंदीचे मराठीवरील आक्रमण चिंताजनक आहे.

सुबोध खरे Fri, 09/02/2022 - 11:53
गुगल भाषांतरावरअधिक संस्कार करणे आवश्यक आहे. जसेच्या तसे भाषांतर केल्यास वाचायला विचित्र वाटते. Don't come to conclusion who is right and who is wrong याचं ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर हे जसंच्या तसं भाषांतर वाटतंय

चामुंडराय Sat, 09/03/2022 - 23:51
छान लेखमाला. नवी माहिती मिळते आहे. परंतु मराठी लेखमालेत "मैक्समूलर" आणि "स्कैंडिनैवियाई" हे हिंदी शब्द का वापरले आहेत? हिंदीचे मराठीवरील आक्रमण चिंताजनक आहे.
लेखनविषय:
ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर. हे मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, अजूनतर ही गोष्ट सुरूच होत होती ह्याची पुर्वपिठीका मी ह्या आधी “रिनैशां” पुस्तकात लिहीलीय की कसे ईंग्रज आले नी झोपलेला भारतीय समाज जागा झाला. आता पुढचा प्रश्न जास्त जटील परंतू सरळ निशाण्यावर आहे.

तमिळनाडूचा ईतिहास भाग-३

अमरेंद्र बाहुबली ·

नि३सोलपुरकर Fri, 09/02/2022 - 09:53
अ बा : मूळ लेखक- प्रविण झा की प्रकाश झा . भाग १ मध्ये मूळ लेखक- प्रकाश झा लिहले आहे आणी पुढील भागात मूळ लेखक- प्रविण झा .

विजुभाऊ Fri, 09/02/2022 - 10:30
तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.
सहमत. उत्तरभारतीय कुठेही गेले तरी दुसर्‍याची भाषा लवकर आत्मासात करत नाहीत.

विवेकपटाईत Fri, 09/02/2022 - 10:49
एक किस्सा काही वर्षांपूर्वी वाचला होता. बनारस मध्ये राहणारा कन्नड ब्राह्मण ब्रिटिश सेवेत होता. साहजिक आहे अनेक पिढ्यांपासून बनारस इथे वास्तव्य असल्याने रंग उत्तर भारतीयांसारखा झाला होता. एक दिवस आर्य द्रविड यावर वाद झाला. ब्रिटिश अधिकारी त्याला म्हणाला तू आर्य आहे कारण तुझा रंग स्वच्छ आहे. त्यावर त्या ब्राम्हणाने उत्तर दिले सर माझ्या कडे 25 पिढ्यांची वंशावळी आहे. फक्त गेल्या 10 पिढ्यांपासून आम्ही बनारस मध्ये आहोत. आर्य आणि द्रविड भेद तुम्ही केलेला आहे आम्ही नाही. त्याचे म्हणणे ब्रिटिश अधिकार्‍यालाही पटले.

In reply to by विवेकपटाईत

कपिलमुनी Fri, 09/02/2022 - 11:28
अनेक पिढ्यांपासून बनारस इथे वास्तव्य असल्याने रंग उत्तर भारतीयांसारखा झाला होता हे म्हणजे अमेरिकेत गेलेले भारतीय अजून काही वर्षांनी ब्लोंड होणार तर..... पण आफ्रिकन गुलाम अजून कसे गोरे झाले नाहीत ..?? इथे १० पिढ्यात रंग बदलला

चौथा कोनाडा Wed, 09/14/2022 - 17:30
इंग्रज आधी दक्षिणेत पोहोचल्यामुळे दक्षिणी लोकांना हे पूर्ण पाने जाणवले असेल की आधुनिक असेल, पाश्चात्य ज्ञान हवे असेल तर इंग्रजी भाषा फायदेशीर असेल ... आणि याचमुळे भाषा लवकर आत्मसात केली असावी. एफ.. F.. रोचक लेखमाला वाचत आहे.

नि३सोलपुरकर Fri, 09/02/2022 - 09:53
अ बा : मूळ लेखक- प्रविण झा की प्रकाश झा . भाग १ मध्ये मूळ लेखक- प्रकाश झा लिहले आहे आणी पुढील भागात मूळ लेखक- प्रविण झा .

विजुभाऊ Fri, 09/02/2022 - 10:30
तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.
सहमत. उत्तरभारतीय कुठेही गेले तरी दुसर्‍याची भाषा लवकर आत्मासात करत नाहीत.

विवेकपटाईत Fri, 09/02/2022 - 10:49
एक किस्सा काही वर्षांपूर्वी वाचला होता. बनारस मध्ये राहणारा कन्नड ब्राह्मण ब्रिटिश सेवेत होता. साहजिक आहे अनेक पिढ्यांपासून बनारस इथे वास्तव्य असल्याने रंग उत्तर भारतीयांसारखा झाला होता. एक दिवस आर्य द्रविड यावर वाद झाला. ब्रिटिश अधिकारी त्याला म्हणाला तू आर्य आहे कारण तुझा रंग स्वच्छ आहे. त्यावर त्या ब्राम्हणाने उत्तर दिले सर माझ्या कडे 25 पिढ्यांची वंशावळी आहे. फक्त गेल्या 10 पिढ्यांपासून आम्ही बनारस मध्ये आहोत. आर्य आणि द्रविड भेद तुम्ही केलेला आहे आम्ही नाही. त्याचे म्हणणे ब्रिटिश अधिकार्‍यालाही पटले.

In reply to by विवेकपटाईत

कपिलमुनी Fri, 09/02/2022 - 11:28
अनेक पिढ्यांपासून बनारस इथे वास्तव्य असल्याने रंग उत्तर भारतीयांसारखा झाला होता हे म्हणजे अमेरिकेत गेलेले भारतीय अजून काही वर्षांनी ब्लोंड होणार तर..... पण आफ्रिकन गुलाम अजून कसे गोरे झाले नाहीत ..?? इथे १० पिढ्यात रंग बदलला

चौथा कोनाडा Wed, 09/14/2022 - 17:30
इंग्रज आधी दक्षिणेत पोहोचल्यामुळे दक्षिणी लोकांना हे पूर्ण पाने जाणवले असेल की आधुनिक असेल, पाश्चात्य ज्ञान हवे असेल तर इंग्रजी भाषा फायदेशीर असेल ... आणि याचमुळे भाषा लवकर आत्मसात केली असावी. एफ.. F.. रोचक लेखमाला वाचत आहे.
लेखनविषय:
ईंग्रज सुरूवातीला दक्षीण भारतात आले, ईंग्रजी भाषा सुरूवातीला दक्षीण भारतात आली, पाश्चिमात्य संस्कृतीदेखील तिथेच आधी आली. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश सगळे तिथेच आधी आले ईतकंच काय डेन्मार्क ची ईस्ट ईंडिया कंपनीदेखील तिथेच ऊपस्थीत होती. कुणी असं मानत असेल की ऊत्तर भारतीय अधिक पाश्चात्यनी “स्ट्रीट स्मार्ट” आहेत नी दक्षीण भारतीय पारंपारीक रूढावादी आहेत तर ते चुकीचं आहे. तसेच हे माननं ही चुकीचं आहे की तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.

तमिळनाडूचा ईतिहास भाग - २

अमरेंद्र बाहुबली ·

कपिलमुनी Fri, 09/02/2022 - 00:13
सगळे धागे जोडत रहा.. म्हणजे नवीन धाग्यात जुन्याची लिंक देत रहा.. बाकी लेख थोडे मोठे हवे होते.. अगदीच शॉर्ट आहेत.. पुलेशू

चौथा कोनाडा Mon, 09/12/2022 - 17:55
रोचक आहे ... त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना येतेय. इंग्रज, डच, पोर्तुगिज व्यापार्‍यांनी असंच व्यापारी आक्रमणं करायला सुरुवात केली अन एक दिवस भुमीच गिळंकृत करून बसले !

कपिलमुनी Fri, 09/02/2022 - 00:13
सगळे धागे जोडत रहा.. म्हणजे नवीन धाग्यात जुन्याची लिंक देत रहा.. बाकी लेख थोडे मोठे हवे होते.. अगदीच शॉर्ट आहेत.. पुलेशू

चौथा कोनाडा Mon, 09/12/2022 - 17:55
रोचक आहे ... त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना येतेय. इंग्रज, डच, पोर्तुगिज व्यापार्‍यांनी असंच व्यापारी आक्रमणं करायला सुरुवात केली अन एक दिवस भुमीच गिळंकृत करून बसले !
लेखनविषय:
ओस्लोच्या एका दुकानातील “पन्नास टक्के सवलतीत” विभागात मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकाच्या आवरनावर एक विशाल हत्ती होता, त्याच्या डोक्यावर जाळीदार कवच आणी पाठीवर मशाली बांधल्या होत्या. ही वयोवृध्द थ्रिलर लेखक विल्बर स्मिथ ह्यांची “घोस्ट फायर” कादंबरी होती. त्यातील गोष्ट त्या काळखंडापासून आणी त्या जागेवरून सुरू होते जिथून मी ही ईतिहासकथा सुरू करतोय. आॅगस्ट १६३९ च्या एका दुपारी दोन ईंग्रज अधिकारी पुलीकट च्या दक्षीणेला समुद्राकाठच्या एका ओसाड जमीनीचे निरीक्षण करत होते. “काय वाटतं?” आपल्या कारखान्याला हा जागा ठीक राहील?” फ्रांसील डे बोलला. “आता विचारतोय?

तमिळनाडूचा ईतिहास भाग - १

अमरेंद्र बाहुबली ·

चौथा कोनाडा गुरुवार, 09/01/2022 - 22:19
रोचक सुरुवात.
“आर्यांनो, हा देश तर सदैव आमचाच आहे. आमच्या मूळावर काहीही शंका नाही, शंकातर तुमच्या मूळावर आहे की तुम्ही केव्हा नी कुठून आलात?
...... पिढ्यांनीपिढ्या ... वाचत आहे.

सुबोध खरे Fri, 09/02/2022 - 11:44
या दोन चित्रांवरून या राज्याचा संपूर्ण राजकीय इतिहास समोर येतो. केवळ या प्रदेशाचाच नाही, तर संपूर्ण भारताचा. वंश, जात, धर्म, भाषा आणि संस्कृती यापैकी एक स्वत:ला हिंदू ब्राह्मण म्हणवून घेत होती आणि दुसरा हिंदू' आणि 'ब्राह्मण' ह्या दोन विचारधारेंवर प्रश्नचिन्ह लावत होता. एक मूर्तिपूजक, दुसरा मूर्तिभंजक विचारधारेचा. सवर्ण-दलित राजकारण उत्तर भारतातही चांगले चालले, पण दक्षिणेत ते त्यांच्या सर्व मोठ्या पोस्टर्सप्रमाणे 'झूम मोड'मध्ये होते. लेख अतिशय एकांगी आणि पूर्वग्रह दूषित आहे. जयललिता यांनी कधीही आपण ब्राम्हण असल्याचा गवगवा केलेला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचे दहन न करता दफन केलेले आहे. (याचे कारण त्या जातीच्या पलीकडे गेल्या होत्या असे दिले जाते). द्रमुक पक्षाने पुरुष प्रधान राजकारणात त्यांच्या स्त्री असण्याचे, ब्राम्हण कुटुंबात जन्माला आल्याचे, इंग्रजी बोलण्याचे, मृदूभाषीणी स्त्री असण्याचे प्रचंड भांडवल करुनसुद्धा त्या टिकून राहिल्या हे त्यांचे कौशलय वादातीत आहे . अण्णा द्रमुक पक्षात श्रीमती जयललिता सोडल्यास एकही ब्राम्हण नेता नाही. तामिळनाडूचा इतिहास हा आर्य द्रविड यांच्या ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या संघर्षाचा इतिहास असून त्यात तामिळ ब्राम्हण हे आर्य संस्कृतीचे पाईक असल्याच्या मूलभूत चुकीच्या गृहितकावर आधारित आहे. यामुळे तामिळनाडूतील ब्राह्मणांची ससेहोलपट केली गेली. उत्तर भारतीय तामिळनाडू मध्ये तुम्ही भारतात वेगळा देश का मागत नाही असे टोमणे मारत होता अशा तर्हेचे वक्तव्य हे सुद्धा अज्ञानातूनच आलेले आहे. कारण द्रमुक आणि काही इतर पक्षानि तामिळनाडू आणि श्रीलंकन तामिळ भाषिक भागाचा मिळून तामिळ इलम असावा अशी मागणी वेळोवेळी केलेली आहे. Separate Tamil nation will come into existence some day: Karunanidhi https://timesofindia.indiatimes.com/india/separate-tamil-nation-will-come-into-existence-some-day-karunanidhi/articleshow/12734858.cms Don’t push us to revive 'separate country' demand: DMK’s Raja to Centre Read more at: https://www.deccanherald.com/national/south/don-t-push-us-to-revive-separate-country-demand-dmk-s-raja-to-centre-1123819.html

चौथा कोनाडा गुरुवार, 09/01/2022 - 22:19
रोचक सुरुवात.
“आर्यांनो, हा देश तर सदैव आमचाच आहे. आमच्या मूळावर काहीही शंका नाही, शंकातर तुमच्या मूळावर आहे की तुम्ही केव्हा नी कुठून आलात?
...... पिढ्यांनीपिढ्या ... वाचत आहे.

सुबोध खरे Fri, 09/02/2022 - 11:44
या दोन चित्रांवरून या राज्याचा संपूर्ण राजकीय इतिहास समोर येतो. केवळ या प्रदेशाचाच नाही, तर संपूर्ण भारताचा. वंश, जात, धर्म, भाषा आणि संस्कृती यापैकी एक स्वत:ला हिंदू ब्राह्मण म्हणवून घेत होती आणि दुसरा हिंदू' आणि 'ब्राह्मण' ह्या दोन विचारधारेंवर प्रश्नचिन्ह लावत होता. एक मूर्तिपूजक, दुसरा मूर्तिभंजक विचारधारेचा. सवर्ण-दलित राजकारण उत्तर भारतातही चांगले चालले, पण दक्षिणेत ते त्यांच्या सर्व मोठ्या पोस्टर्सप्रमाणे 'झूम मोड'मध्ये होते. लेख अतिशय एकांगी आणि पूर्वग्रह दूषित आहे. जयललिता यांनी कधीही आपण ब्राम्हण असल्याचा गवगवा केलेला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचे दहन न करता दफन केलेले आहे. (याचे कारण त्या जातीच्या पलीकडे गेल्या होत्या असे दिले जाते). द्रमुक पक्षाने पुरुष प्रधान राजकारणात त्यांच्या स्त्री असण्याचे, ब्राम्हण कुटुंबात जन्माला आल्याचे, इंग्रजी बोलण्याचे, मृदूभाषीणी स्त्री असण्याचे प्रचंड भांडवल करुनसुद्धा त्या टिकून राहिल्या हे त्यांचे कौशलय वादातीत आहे . अण्णा द्रमुक पक्षात श्रीमती जयललिता सोडल्यास एकही ब्राम्हण नेता नाही. तामिळनाडूचा इतिहास हा आर्य द्रविड यांच्या ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या संघर्षाचा इतिहास असून त्यात तामिळ ब्राम्हण हे आर्य संस्कृतीचे पाईक असल्याच्या मूलभूत चुकीच्या गृहितकावर आधारित आहे. यामुळे तामिळनाडूतील ब्राह्मणांची ससेहोलपट केली गेली. उत्तर भारतीय तामिळनाडू मध्ये तुम्ही भारतात वेगळा देश का मागत नाही असे टोमणे मारत होता अशा तर्हेचे वक्तव्य हे सुद्धा अज्ञानातूनच आलेले आहे. कारण द्रमुक आणि काही इतर पक्षानि तामिळनाडू आणि श्रीलंकन तामिळ भाषिक भागाचा मिळून तामिळ इलम असावा अशी मागणी वेळोवेळी केलेली आहे. Separate Tamil nation will come into existence some day: Karunanidhi https://timesofindia.indiatimes.com/india/separate-tamil-nation-will-come-into-existence-some-day-karunanidhi/articleshow/12734858.cms Don’t push us to revive 'separate country' demand: DMK’s Raja to Centre Read more at: https://www.deccanherald.com/national/south/don-t-push-us-to-revive-separate-country-demand-dmk-s-raja-to-centre-1123819.html
लेखनविषय:
उत्तर भारतीय अनेक कारणांनी तमिळनाडूत जातात. तीर्थयात्रेला, चेन्नईतील एखाद्या संगणक कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी. कोणत्याही सरकारी पदावर. शिवकाशीच्या फटाका उद्योगात नोकरीला, कोईम्बतूर येथील गुजराती आणि मारवाड्यांच्या कारखान्यात. सालेमच्या कारखान्यात. तिरुपूरमध्ये मी बिहारच्या एका माणसाला विचारलं, “तू इथे कसा आलास?”, गावातील एका भावाने त्याला नोकरी लावल्याचे त्यांनी सांगितले. मी विचारले, "तुला इंग्रजी येते का? तो म्हणाला, “इंग्रजी अवघड आहे. त्यामुळे मी तमिळ शिकलो.” 'ब्लू कॉलर जॉब' मध्ये गुंतलेली एक कमी शिकलेली व्यक्ती तमिळ शिकली.

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

पाषाणभेद ·

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस Mon, 08/22/2022 - 12:04
करुयात लवकरच. एखाद्या शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सर्वजण भेटूयात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पाषाणभेद Mon, 08/22/2022 - 12:43
@सौंदाळा, मिपाकरांत पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर असे स्वतंत्र विभाग नाहीत. म्हणून मिपाकट्टा हा सर्वांचा असतो, असावा. सर्वांना आमंत्रित करावे. तुम्ही शनिवारी ठरवा म्हणजे बाहेरच्यांना रविवारी जायला वेळ मिळेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा गुरुवार, 08/25/2022 - 17:41
नक्की भेटुयात सौंदाळा. अभ्याशेठ ही येणार असेल तर त्याला कट्टा अध्यक्ष करता येइल ! 😊

कट्टा मस्त झालेला दिसतोय. असेच मिपाकरांचे कट्टे होत राहोत आणि प्रचि/लेख येत राहोत हीच शुभेच्छा!! अवांतर- पिंचि कट्ट्यामध्ये पुणेकरांना यायला अलाऊड आहे काय? :)

मदनबाण Mon, 08/22/2022 - 18:16
फोटो आणि वृतांत दोन्ही आवडले. फोटो पाहिल्यावर काही वर्षांपूर्वी मी पैठणला गेलो होतो, तिथे एकनाथ महाराजांचा वाडा, समाधी मंदीर पाहिले होते ते या निमित्त्याने आठवले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |

चौथा कोनाडा गुरुवार, 08/25/2022 - 13:28
झकास कट्टा, छान फोटू आणि वृत्तांत! पाभे,पिंगू, पालेकर या मिपाकरांना आणि कुटुंबीयांना पाहून मस्त वाटले. ♥ ♥ सह्याद्री फार्मचा भव्य परिसर छाप सोडून जातो. इकडं आलो तर भेट द्यावीच असे वाटण्या सारखे ठिकाण ! पाभे आणि इतर कट्टेकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस Mon, 08/22/2022 - 12:04
करुयात लवकरच. एखाद्या शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सर्वजण भेटूयात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पाषाणभेद Mon, 08/22/2022 - 12:43
@सौंदाळा, मिपाकरांत पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर असे स्वतंत्र विभाग नाहीत. म्हणून मिपाकट्टा हा सर्वांचा असतो, असावा. सर्वांना आमंत्रित करावे. तुम्ही शनिवारी ठरवा म्हणजे बाहेरच्यांना रविवारी जायला वेळ मिळेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा गुरुवार, 08/25/2022 - 17:41
नक्की भेटुयात सौंदाळा. अभ्याशेठ ही येणार असेल तर त्याला कट्टा अध्यक्ष करता येइल ! 😊

कट्टा मस्त झालेला दिसतोय. असेच मिपाकरांचे कट्टे होत राहोत आणि प्रचि/लेख येत राहोत हीच शुभेच्छा!! अवांतर- पिंचि कट्ट्यामध्ये पुणेकरांना यायला अलाऊड आहे काय? :)

मदनबाण Mon, 08/22/2022 - 18:16
फोटो आणि वृतांत दोन्ही आवडले. फोटो पाहिल्यावर काही वर्षांपूर्वी मी पैठणला गेलो होतो, तिथे एकनाथ महाराजांचा वाडा, समाधी मंदीर पाहिले होते ते या निमित्त्याने आठवले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |

चौथा कोनाडा गुरुवार, 08/25/2022 - 13:28
झकास कट्टा, छान फोटू आणि वृत्तांत! पाभे,पिंगू, पालेकर या मिपाकरांना आणि कुटुंबीयांना पाहून मस्त वाटले. ♥ ♥ सह्याद्री फार्मचा भव्य परिसर छाप सोडून जातो. इकडं आलो तर भेट द्यावीच असे वाटण्या सारखे ठिकाण ! पाभे आणि इतर कट्टेकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!
लेखनप्रकार
मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२ मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी. ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे.

भारत माझा देश आहे

अनुस्वार ·
तुमच्या घरात कुणी तिसराच राहायला येऊन "आता हे घर माझं आणि तुम्ही नोकर", असं म्हणाला तर तुम्ही काय कराल? काही आक्रमण करणाऱ्यावर हल्ला करतील, काही वाटाघाटी करतील आणि काही मलाही तसं सगळं सांभाळायला अवघड जात होतं असा विचार करून चक्क त्या त्रयस्थ माणसाची गुलामी स्वीकारतील. थोडं वरच्या पातळीवर जाऊ. त्या शेवटच्या माणसासारखा गावचा सरपंच वागला तर गावचा कारभार तिसऱ्याच माणसाच्या ताब्यात जाणार. आजपासून सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वी, इसवी सन १६०० साली असंच काहीसं घडलं.