मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवणींची पन्नाशी : सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय

हेमंतकुमार ·

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 08:52
जाॅज् जलंधर, समना लखनौ तर शोले मुंबई मधे बघीतला. प्रतिसाद डोक्यात आल्यावर १९७१ चा पाकड्यांचा तो डायलॉग आठवला.... नाश्ता....लंच....डिनर...

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 11:49
सामना लखनौत
वा ! मस्तच. सामना लखनऊत पोचला होता याचा आनंद वाटला.
नाश्ता....लंच....डिनर...
हे पूर्वी ऐकले होते पण आता विसरलो. . . . ?

In reply to by हेमंतकुमार

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 12:50
सामान्यता छावणी शहरापासून दूर,शहरात जाण्यासाठी सैनिकांना परवानगी घ्यावी लागत असे. आता बरेच काही बदलले आहे. मनोरंजनार्थ खुले सिनेमागृह असायचे. विशेषता प्रशिक्षण केंद्रात तर हमखास असते,आजही आहे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना त्यांच्या भाषेतले चित्रपट पहाता यावे या साठी लँग्वेज पिक्चर (फौजी लिंगो) आठवडा,पंधरवड्यात एक दिवस लावले जात. तिथेच बरेच मराठी चित्रपट बघायला मिळाले. गणेशोत्सवात तर जरूर मराठी सिनेमा झळकायचा.

श्वेता२४ Mon, 08/25/2025 - 14:24
आणीबाणी सोडली तर या बाकीच्या घटना माहिती असल्या तरी त्या 75 सालच्या म्हणून संकलित होऊन समोर आल्यानंतर भारी वाटले.

मस्त लेख
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे.
ही माझ्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या वर्षी शिक्षण क्षेत्रात खूप दूरगामी परिणाम झाले होते ना? पूर्वी मनोगतवर एका ज्येष्ठ सदस्याचा अनुभव वाचल्याचा आठवतो. १९७४ मध्ये जुनी अकरावी आणि नवी दहावी असे दोन्ही बॅचचे विद्यार्थी एस.एस.सीला होते. त्यामुळे कॉलेजला प्रवेश घ्यायला त्या वर्षी दुप्पट विद्यार्थी होते. त्यावेळेस कॉलेजांची आणि त्यातील सीट्सची संख्या मर्यादित होती त्यामुळे अनेकांना कॉलेजात त्या वर्षी प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा एस.एस.सी या क्वालिफिकेशनवर टुकुटुकु करता येईल अशी एखादी सरकारी नोकरी मिळून जायची त्यामुळे ज्यांना कॉलेजात प्रवेश मिळाला नाही त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले नाहीत. तीच स्थिती दोन वर्षांनी १९७६ मध्ये झाली म्हणजे नवी बारावी आणि जुने इंटर सायन्सवाले विद्यार्थी एकदमच डिग्री कॉलेजात प्रवेश घ्यायला पात्र झाले. मनोगतवर ज्यांचा अनुभव वाचला होता त्या सदस्यांना इंजिनिअरींगला जायचे होते पण या कारणाने त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही आणि शेवटी ते बी.एस.सी केमिस्ट्रीला गेले. नंतर त्यांचे काही वाईट झाले नाही- केमिस्ट्रीत पी.एच.डी करून ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा सगळा प्रकार वाचून जवळपास २० वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासून बघायला हवे. असे काही आताच्या काळात झाले तर लोक रस्त्यावर उतरून दंगलीच होतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 16:13
अगदी बरोबर. विद्यार्थी दुप्पट झाल्याने पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीतही तो प्रश्नही उद्भवला. एमबीबीएस प्रवेशाला काय झाले ते सांगतो. नवी बारावी आणि जुने इंटर एकदम उत्तीर्ण होऊन तिकडे आल्याने महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागा तात्पुरत्या त्या काळासाठी वाढवण्यात आल्या. माझ्या पुण्यातील कॉलेजला शंभर जागा वाढल्या, परंतु या 100 जागांचा प्रवेश मूळ प्रवेशानंतर सहा महिन्यांनी झाला. त्यामुळे त्या शंभर मुलांना सतत ‘अनियमित बॅच’ असे म्हटले गेले. ही अनियमित बॅच सतत आमच्या सहा महिने पुढे राहिल्यामुळे आम्हालाही रुग्णालय प्रशिक्षणादरम्यान काही गैरसोयी सहन करावा लागल्या ते आठवते. अजून एक महत्त्वाची नियमदुरुस्ती वैद्यकीय शाखेला करावी लागली. वैद्यकीयच्या मूलभूत ( बहुदा) जागतिक नियमानुसार वैद्यकीय प्रवाशाचे वेळी किंवा निदान त्या वर्षाखेरपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित असते( कारण शिक्षणाच्या पहिल्याच वर्षी प्रेतांचा सामना करायचा असतो) . परंतु आता या बारावीमुळे आम्हा सगळ्यांचे वय 17 होते. मग अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेला त्यासाठी तो नियम अठराचा सतरा करावा लागला, जो आजपर्यंत चालू आहे. मात्र अभियांत्रिकी प्रवेशाला तसा काही वयाचा नियम तेव्हा तरी नव्हता. आमच्याबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्यांपैकी काहींचे वय 17 देखील पूर्ण होत नव्हते. अशा मुलांची वैद्यकीय प्रवेशाची जागा पुढील वर्षासाठी राखीव ठेवली जाते. दरम्यान त्या वर्षात ते विद्यार्थी अन्य अभ्यासक्रम करू शकतात किंवा घरी बसू शकतात.

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 17:16
1975 पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. हि शिक्षण पद्धत इतर राज्यात ,विशेषत उत्तर भारतात आगोदर पासून प्रचलित होती. त्यामुळे मराठी,कनड्डिगा मुलांना एन डि ए, ए सी सी सारख्या स्पर्धा परिक्षेला बसण्यास अडथळा येत असे. प्रि डिग्री,पि यु सी पास झाल्यावरच ते या परीक्षां देण्यास योग्य असत. मराठी मुले मॅट्रिक नंतर सैन्यात भरती होत असल्याने त्यांना बहिस्थ परिक्षा देण्यास अडचणी येत व जन्मजात गुणवत्ता असूनही केवळ कागदी प्रमाणपत्राच्या आभावी नुकसान होत असे.

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 18:58
नवी दहावीच्या निमित्ताने पुढे घडलेल्या काही रंजक आठवणी. 1975, 76 (आणि कदाचित 77) ला जे दहावी झाले त्यांच्या वेळेस अकरावीचे वर्ग आपापल्या शाळांमध्येच भरवण्यात आले. . पुढे फक्त बारावीला विज्ञान कॉलेजात होतो व त्यानंतर मेडिकल कॉलेज. दहावीपर्यंतची आमची शाळा फक्त मुलांची होती आणि शिकवायला सुद्धा फक्त आणि फक्त पुरुषच असायचे. किंबहुना शाळेच्या स्थापनेपासून शंभर वर्षांहून अधिक काळ ही पुरुषांची शाळा होती. आमच्याच शिक्षणसंस्थेची मुलींची शाळा वेगळी होती. परंतु जेव्हा नवा अभ्यासक्रम आला तेव्हा मुलींच्या शाळेत अकरावीची सोय करायला वर्गच नव्हते. मग विज्ञान शाखेच्या बाबतीत सुमारे 40 मुली आमच्या मुलांच्या शाळेत पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकरावीच्या विज्ञान वर्गांमध्ये प्रत्येक तुकडीतील एक रांग ही मुलींची होती. हा संस्थेच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय होता आणि मुख्याध्यापकांनी एका कार्यक्रमात,
"आता आपल्या शाळेचे ब्रह्मचर्य संपले",
असे गमतीने जाहीर केले. आता मुली शाळेत आल्यात म्हटल्यानंतर काही शिक्षिकांची देखील भरती करण्यात आली. अशा तऱ्हेने शाळा स्त्री-पुरुष मिश्र झाली !

हेमंतकुमार Sat, 08/30/2025 - 14:44
सामनाची प्रेरणा व निर्मितीकथा फुटाण्यांच्या मुलाखतीतून इथे ऐकता येईल. त्यांची दादा कोंडकेंशी चांगली मैत्री असूनही फुटाणेनी हे पक्के ठरवले होते की आपण चित्रपट काढायचा तो सामाजिक परिवर्तनवादीच काढायचा. चित्रपटाचे लेखकाने आधी ठेवलेले नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते परंतु फुटाणेना ते नाटकासारखे वाटल्याने त्यांनी ते बदलायला सांगितले.
“कुठलाही माणूस सत्तास्थानी पोचला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखेच असतात”.

सुधीर कांदळकर Sat, 08/30/2025 - 17:03
ही मुलाखत छान आहे. गेल्याच आठवड्यात पाहिली. आणखी एक राजकीय विषयावरची एका पत्रकाराची मुलाखत देखील छान आहे. अरूण साधूंची मुंबई दिनांक वाचली तेव्हा आम्ही त्या वयात अगदी भारावून गेलो होतो. आठवणींना छान उजाळा. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार Sat, 08/30/2025 - 19:06
मुंबई दिनांक वाचली तेव्हा
अगदी अगदी ! थरारून गेलो होतो. तिच्यावर आधारित सिंहासन चित्रपटाचे काही चित्रीकरण आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेले होते. सभागृहाचा उपयोग विधानसभा म्हणून वगैरे. त्यामुळे त्याबद्दल अधिक महत्त्व होतेच.

छान माहिती सिनेमाची! ह्या काळाचा मी साक्षी असू शकत नाही कारण उन्यापुर्या दोन तपानी मी जन्मलो! पण लहानपणी २००७ च्या आपसास शोले थेटरात लागलेला पाहिला होता, तेव्हा तो ३d मध्ये आला होता, पाहू पाहू म्हणे पर्यंत तो उतरलाही! नंतर सिडिप्लेयर वर शोले आणून पाहिला, अनेकवेळा पाहिला, शोले आवडला होता कारण क्वालिटी बॅकग्राउंड म्युझिक, डायलॉग्स वेळी संगीताचा प्रचंड मारा नाही, प्रत्येक डायलॉग स्पष्ट ऐकू येणे वगैरे, जुन्या सिनेमात ह्या गोष्टी अभावानेच दिसतात , मागे हृषिकेश गुप्ते ह्यांचे दिवालो २०१३ च्या अंकातील एक हजार वेळा शोले पाहिलेला माणूस ही कथा मी ते मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! बाली सचिन पिळगावकरांनी त्या काळी अमजद खान ह्याना खालच्या की वरच्या पट्टीत डायलॉग शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)

हेमंतकुमार Sun, 08/31/2025 - 07:59
*मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! * शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)
अरे वा ! छान आठवणी आहेत. आवडल्या.

चामुंडराय गुरुवार, 09/18/2025 - 18:36
गेल्या पन्नास वर्षातील ठळक घटनांचा छान आढावा. भारतात Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८० च्या आसपास असावा. बॉलिवूडने धरमपाजी आणि अम्मामालिनीला घेऊन त्याची हिंदी कॉपी काढली होती असे देखील आठवते आहे. सामना, शोले बरेच उशिरा बघितले. शोलेच्या संवादाची LP record आली होती हे आठवते आहे. एखाद्या चित्रपटाच्या संवादाची LP निघण्याची पहिलीच वेळ असावी.

हेमंतकुमार गुरुवार, 09/18/2025 - 19:06
Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८०
बरोबर ! त्याकाळी परदेशातले चित्रपट त्यांच्याकडे पुरेसा धंदा झाल्यानंतरच मग अन्य देशांना पाठवत असावेत. त्यावरून एक आठवले. आमचा एक मित्र आम्हाला तेव्हा नेहमी म्हणायचं की अरे इंग्लिश बघत जा, कारण त्यांच्याकडे जे चांगले चाललेले असतात तेच ते परदेशी पाठवणार ना ! असा त्याचा साधा तर्क होता. जेव्हा Jaws पाहिला त्या वयात 'स्पिलबर्ग' वगैरे काही समजतही नव्हते. त्यांची महती गेल्या दहा वीस वर्षांमध्ये समजली; Schindler's List, The Terminal व Munich, इ. पाहिल्यानंतर. Jaws हिंदी आवृत्तीबद्दल काही माहीत नव्हते. धन्यवाद !

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 08:52
जाॅज् जलंधर, समना लखनौ तर शोले मुंबई मधे बघीतला. प्रतिसाद डोक्यात आल्यावर १९७१ चा पाकड्यांचा तो डायलॉग आठवला.... नाश्ता....लंच....डिनर...

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 11:49
सामना लखनौत
वा ! मस्तच. सामना लखनऊत पोचला होता याचा आनंद वाटला.
नाश्ता....लंच....डिनर...
हे पूर्वी ऐकले होते पण आता विसरलो. . . . ?

In reply to by हेमंतकुमार

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 12:50
सामान्यता छावणी शहरापासून दूर,शहरात जाण्यासाठी सैनिकांना परवानगी घ्यावी लागत असे. आता बरेच काही बदलले आहे. मनोरंजनार्थ खुले सिनेमागृह असायचे. विशेषता प्रशिक्षण केंद्रात तर हमखास असते,आजही आहे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना त्यांच्या भाषेतले चित्रपट पहाता यावे या साठी लँग्वेज पिक्चर (फौजी लिंगो) आठवडा,पंधरवड्यात एक दिवस लावले जात. तिथेच बरेच मराठी चित्रपट बघायला मिळाले. गणेशोत्सवात तर जरूर मराठी सिनेमा झळकायचा.

श्वेता२४ Mon, 08/25/2025 - 14:24
आणीबाणी सोडली तर या बाकीच्या घटना माहिती असल्या तरी त्या 75 सालच्या म्हणून संकलित होऊन समोर आल्यानंतर भारी वाटले.

मस्त लेख
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे.
ही माझ्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या वर्षी शिक्षण क्षेत्रात खूप दूरगामी परिणाम झाले होते ना? पूर्वी मनोगतवर एका ज्येष्ठ सदस्याचा अनुभव वाचल्याचा आठवतो. १९७४ मध्ये जुनी अकरावी आणि नवी दहावी असे दोन्ही बॅचचे विद्यार्थी एस.एस.सीला होते. त्यामुळे कॉलेजला प्रवेश घ्यायला त्या वर्षी दुप्पट विद्यार्थी होते. त्यावेळेस कॉलेजांची आणि त्यातील सीट्सची संख्या मर्यादित होती त्यामुळे अनेकांना कॉलेजात त्या वर्षी प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा एस.एस.सी या क्वालिफिकेशनवर टुकुटुकु करता येईल अशी एखादी सरकारी नोकरी मिळून जायची त्यामुळे ज्यांना कॉलेजात प्रवेश मिळाला नाही त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले नाहीत. तीच स्थिती दोन वर्षांनी १९७६ मध्ये झाली म्हणजे नवी बारावी आणि जुने इंटर सायन्सवाले विद्यार्थी एकदमच डिग्री कॉलेजात प्रवेश घ्यायला पात्र झाले. मनोगतवर ज्यांचा अनुभव वाचला होता त्या सदस्यांना इंजिनिअरींगला जायचे होते पण या कारणाने त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही आणि शेवटी ते बी.एस.सी केमिस्ट्रीला गेले. नंतर त्यांचे काही वाईट झाले नाही- केमिस्ट्रीत पी.एच.डी करून ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा सगळा प्रकार वाचून जवळपास २० वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासून बघायला हवे. असे काही आताच्या काळात झाले तर लोक रस्त्यावर उतरून दंगलीच होतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 16:13
अगदी बरोबर. विद्यार्थी दुप्पट झाल्याने पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीतही तो प्रश्नही उद्भवला. एमबीबीएस प्रवेशाला काय झाले ते सांगतो. नवी बारावी आणि जुने इंटर एकदम उत्तीर्ण होऊन तिकडे आल्याने महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागा तात्पुरत्या त्या काळासाठी वाढवण्यात आल्या. माझ्या पुण्यातील कॉलेजला शंभर जागा वाढल्या, परंतु या 100 जागांचा प्रवेश मूळ प्रवेशानंतर सहा महिन्यांनी झाला. त्यामुळे त्या शंभर मुलांना सतत ‘अनियमित बॅच’ असे म्हटले गेले. ही अनियमित बॅच सतत आमच्या सहा महिने पुढे राहिल्यामुळे आम्हालाही रुग्णालय प्रशिक्षणादरम्यान काही गैरसोयी सहन करावा लागल्या ते आठवते. अजून एक महत्त्वाची नियमदुरुस्ती वैद्यकीय शाखेला करावी लागली. वैद्यकीयच्या मूलभूत ( बहुदा) जागतिक नियमानुसार वैद्यकीय प्रवाशाचे वेळी किंवा निदान त्या वर्षाखेरपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित असते( कारण शिक्षणाच्या पहिल्याच वर्षी प्रेतांचा सामना करायचा असतो) . परंतु आता या बारावीमुळे आम्हा सगळ्यांचे वय 17 होते. मग अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेला त्यासाठी तो नियम अठराचा सतरा करावा लागला, जो आजपर्यंत चालू आहे. मात्र अभियांत्रिकी प्रवेशाला तसा काही वयाचा नियम तेव्हा तरी नव्हता. आमच्याबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्यांपैकी काहींचे वय 17 देखील पूर्ण होत नव्हते. अशा मुलांची वैद्यकीय प्रवेशाची जागा पुढील वर्षासाठी राखीव ठेवली जाते. दरम्यान त्या वर्षात ते विद्यार्थी अन्य अभ्यासक्रम करू शकतात किंवा घरी बसू शकतात.

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 17:16
1975 पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. हि शिक्षण पद्धत इतर राज्यात ,विशेषत उत्तर भारतात आगोदर पासून प्रचलित होती. त्यामुळे मराठी,कनड्डिगा मुलांना एन डि ए, ए सी सी सारख्या स्पर्धा परिक्षेला बसण्यास अडथळा येत असे. प्रि डिग्री,पि यु सी पास झाल्यावरच ते या परीक्षां देण्यास योग्य असत. मराठी मुले मॅट्रिक नंतर सैन्यात भरती होत असल्याने त्यांना बहिस्थ परिक्षा देण्यास अडचणी येत व जन्मजात गुणवत्ता असूनही केवळ कागदी प्रमाणपत्राच्या आभावी नुकसान होत असे.

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 18:58
नवी दहावीच्या निमित्ताने पुढे घडलेल्या काही रंजक आठवणी. 1975, 76 (आणि कदाचित 77) ला जे दहावी झाले त्यांच्या वेळेस अकरावीचे वर्ग आपापल्या शाळांमध्येच भरवण्यात आले. . पुढे फक्त बारावीला विज्ञान कॉलेजात होतो व त्यानंतर मेडिकल कॉलेज. दहावीपर्यंतची आमची शाळा फक्त मुलांची होती आणि शिकवायला सुद्धा फक्त आणि फक्त पुरुषच असायचे. किंबहुना शाळेच्या स्थापनेपासून शंभर वर्षांहून अधिक काळ ही पुरुषांची शाळा होती. आमच्याच शिक्षणसंस्थेची मुलींची शाळा वेगळी होती. परंतु जेव्हा नवा अभ्यासक्रम आला तेव्हा मुलींच्या शाळेत अकरावीची सोय करायला वर्गच नव्हते. मग विज्ञान शाखेच्या बाबतीत सुमारे 40 मुली आमच्या मुलांच्या शाळेत पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकरावीच्या विज्ञान वर्गांमध्ये प्रत्येक तुकडीतील एक रांग ही मुलींची होती. हा संस्थेच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय होता आणि मुख्याध्यापकांनी एका कार्यक्रमात,
"आता आपल्या शाळेचे ब्रह्मचर्य संपले",
असे गमतीने जाहीर केले. आता मुली शाळेत आल्यात म्हटल्यानंतर काही शिक्षिकांची देखील भरती करण्यात आली. अशा तऱ्हेने शाळा स्त्री-पुरुष मिश्र झाली !

हेमंतकुमार Sat, 08/30/2025 - 14:44
सामनाची प्रेरणा व निर्मितीकथा फुटाण्यांच्या मुलाखतीतून इथे ऐकता येईल. त्यांची दादा कोंडकेंशी चांगली मैत्री असूनही फुटाणेनी हे पक्के ठरवले होते की आपण चित्रपट काढायचा तो सामाजिक परिवर्तनवादीच काढायचा. चित्रपटाचे लेखकाने आधी ठेवलेले नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते परंतु फुटाणेना ते नाटकासारखे वाटल्याने त्यांनी ते बदलायला सांगितले.
“कुठलाही माणूस सत्तास्थानी पोचला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखेच असतात”.

सुधीर कांदळकर Sat, 08/30/2025 - 17:03
ही मुलाखत छान आहे. गेल्याच आठवड्यात पाहिली. आणखी एक राजकीय विषयावरची एका पत्रकाराची मुलाखत देखील छान आहे. अरूण साधूंची मुंबई दिनांक वाचली तेव्हा आम्ही त्या वयात अगदी भारावून गेलो होतो. आठवणींना छान उजाळा. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार Sat, 08/30/2025 - 19:06
मुंबई दिनांक वाचली तेव्हा
अगदी अगदी ! थरारून गेलो होतो. तिच्यावर आधारित सिंहासन चित्रपटाचे काही चित्रीकरण आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेले होते. सभागृहाचा उपयोग विधानसभा म्हणून वगैरे. त्यामुळे त्याबद्दल अधिक महत्त्व होतेच.

छान माहिती सिनेमाची! ह्या काळाचा मी साक्षी असू शकत नाही कारण उन्यापुर्या दोन तपानी मी जन्मलो! पण लहानपणी २००७ च्या आपसास शोले थेटरात लागलेला पाहिला होता, तेव्हा तो ३d मध्ये आला होता, पाहू पाहू म्हणे पर्यंत तो उतरलाही! नंतर सिडिप्लेयर वर शोले आणून पाहिला, अनेकवेळा पाहिला, शोले आवडला होता कारण क्वालिटी बॅकग्राउंड म्युझिक, डायलॉग्स वेळी संगीताचा प्रचंड मारा नाही, प्रत्येक डायलॉग स्पष्ट ऐकू येणे वगैरे, जुन्या सिनेमात ह्या गोष्टी अभावानेच दिसतात , मागे हृषिकेश गुप्ते ह्यांचे दिवालो २०१३ च्या अंकातील एक हजार वेळा शोले पाहिलेला माणूस ही कथा मी ते मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! बाली सचिन पिळगावकरांनी त्या काळी अमजद खान ह्याना खालच्या की वरच्या पट्टीत डायलॉग शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)

हेमंतकुमार Sun, 08/31/2025 - 07:59
*मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! * शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)
अरे वा ! छान आठवणी आहेत. आवडल्या.

चामुंडराय गुरुवार, 09/18/2025 - 18:36
गेल्या पन्नास वर्षातील ठळक घटनांचा छान आढावा. भारतात Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८० च्या आसपास असावा. बॉलिवूडने धरमपाजी आणि अम्मामालिनीला घेऊन त्याची हिंदी कॉपी काढली होती असे देखील आठवते आहे. सामना, शोले बरेच उशिरा बघितले. शोलेच्या संवादाची LP record आली होती हे आठवते आहे. एखाद्या चित्रपटाच्या संवादाची LP निघण्याची पहिलीच वेळ असावी.

हेमंतकुमार गुरुवार, 09/18/2025 - 19:06
Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८०
बरोबर ! त्याकाळी परदेशातले चित्रपट त्यांच्याकडे पुरेसा धंदा झाल्यानंतरच मग अन्य देशांना पाठवत असावेत. त्यावरून एक आठवले. आमचा एक मित्र आम्हाला तेव्हा नेहमी म्हणायचं की अरे इंग्लिश बघत जा, कारण त्यांच्याकडे जे चांगले चाललेले असतात तेच ते परदेशी पाठवणार ना ! असा त्याचा साधा तर्क होता. जेव्हा Jaws पाहिला त्या वयात 'स्पिलबर्ग' वगैरे काही समजतही नव्हते. त्यांची महती गेल्या दहा वीस वर्षांमध्ये समजली; Schindler's List, The Terminal व Munich, इ. पाहिल्यानंतर. Jaws हिंदी आवृत्तीबद्दल काही माहीत नव्हते. धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदा म्हणजेच 2025मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. अनेक घटनांची जंत्री करण्याऐवजी काही निवडक घटनांवर प्रकाशझोत टाकलेला आहे. यातील काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही लेखात समावेश केला आहे. त्यात वाचकांनाही प्रतिसादातून भर घालता येईल.

लघुसहल : क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक

चौथा कोनाडा ·

सौंदाळा गुरुवार, 08/07/2025 - 17:28
तुम्ही म्हटल्याप्रमाणेच मी पण घरी येणार्‍या बर्‍याच नातेवाईकांना इकडे नेले आहे. नूतनीकरणानंतर मात्र अजून गेलो नाही, एकदा जाण्यासाठी निघालो पण बाकी कामे करुन पोचेपर्यंत ४.५५ झाले होते त्यामुळे आत सोडले नाही. असो. लेख आणि फोटो आवडले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा Sun, 08/10/2025 - 19:41
भेट देण्याचे योग लवकर येवोत. आणि शक्यतो समुहाने जावा... ती मजा वेगळीच.

कर्नलतपस्वी गुरुवार, 08/07/2025 - 19:32
एक मिपाकट्टा चिंचवड येथे होऊन जाऊद्या. मोरया गोसावी मंदिर, चाफेकर वाडा आणी प्रसिद्ध चित्रकारांचे चित्रदालन. लेख,प्रची आवडली.

सौंदाळा गुरुवार, 08/07/2025 - 17:28
तुम्ही म्हटल्याप्रमाणेच मी पण घरी येणार्‍या बर्‍याच नातेवाईकांना इकडे नेले आहे. नूतनीकरणानंतर मात्र अजून गेलो नाही, एकदा जाण्यासाठी निघालो पण बाकी कामे करुन पोचेपर्यंत ४.५५ झाले होते त्यामुळे आत सोडले नाही. असो. लेख आणि फोटो आवडले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा Sun, 08/10/2025 - 19:41
भेट देण्याचे योग लवकर येवोत. आणि शक्यतो समुहाने जावा... ती मजा वेगळीच.

कर्नलतपस्वी गुरुवार, 08/07/2025 - 19:32
एक मिपाकट्टा चिंचवड येथे होऊन जाऊद्या. मोरया गोसावी मंदिर, चाफेकर वाडा आणी प्रसिद्ध चित्रकारांचे चित्रदालन. लेख,प्रची आवडली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या तारांगण सोसायटीतल्या उत्साही युवकांनी .. अर्थातच तारांगण ज्येष्ठ नागरिक चमूनं अचानक ठरवलं की क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक आपल्या पासून जवळच आहे पण अजून भेट द्यायचा योग आला नाही हे काय बरं नाही. स्मारकाचे उदघाटन तर एप्रिल महिन्यातच झाले .... तीन महिने झाले तरी नाही पाहिलं हे योग्य आहे का हे तुम्हीच सांगा. जगदीश अंकल लैच पेटले अन जाहीर करून टाकले " उद्या दुपारी दोन वा. सोसायटीच्या बाहेरच्या बस स्टॉप वर मी उभा राहणार... ज्यांना कुणाला स्मारक बघायचंय त्यांनी तिथं उपस्थित राहावे." म्हणून लगेच व्हाट्सअप ग्रुपवर यादी करायलाही घेतली. ५ - ७ जण जमले सुद्धा म्हणे.

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

कुमार जावडेकर ·

कुमार जावडेकर Mon, 08/04/2025 - 23:45
या काल्पनिक कथा आहेत. काही ऐतिहासिक संदर्भ, प्रसंग आणि व्यक्ती जरी यांत असल्या तरी त्यांचा उपमर्द करणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण सतत भारावून न जाता आणि त्या भारानं न झुकता फक्त हलका-फुलका विनोद करणं हा एकमेव हेतू या लेखनामागे आहे. यातल्या व्यक्तींचा यथायोग्य आदर मलाही वाटतोच. त्यामुळे केवळ मनोरंजन या व्यतिरिक्त काहीही वेगळा अर्थ यातून लावू नये ही वाचकांना नम्र विनंती. अशीच भूमिका ‘अंताजीची बखर’ मध्ये मराठीत नंदा खरे यांनी मांडली आहे. इंग्लंडमधल्या ‘हॉरिबल हिस्टरीज’ या टी. व्ही. कार्यक्रमातूनही असा खेळकर पद्धतीनं असा इतिहास बघायला / शिकायला मिळतो. इरावती कर्व्यांनी महाभारतानं कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये असं म्हटलं होतं असं आठवतंय. तसाच इतिहासानंही कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाहीये असं मला वाटतं. किंबहुना इतिहास प्रतिमा रंगवतच नाही - तो फक्त घडतो. त्यातले काही प्रसंग घेऊन आपण त्यांना किंवा त्यांतल्या व्यक्तींना पूज्य अथवा त्याज्य मानू लागतो. कधी कधी हे काही प्रभावांमुळेही होतं. हे सगळं बाजूला ठेवून निव्वळ हसण्यासाठी फक्त काही व्यक्ती / प्रसंगांना विनोदाचीच जोड दिली तर होतील त्या इतिहास्यकथा वा इतिहास्यटिका! थोडक्यात, त्या ‘हास्यास्पद इति’ राहाव्यात म्हणून त्यांचं नाव ‘इति-हास्यास्पद’! त्यातूनही काही चूक झाल्यास वा उणीव राहिल्यास कृपया क्षमस्व. - कुमार जावडेकर

कर्नलतपस्वी Tue, 08/05/2025 - 05:55
महाभारतावर धर्मक्षेत्र नावाची हिन्दी टि व्ही सिरीज आहे. हे इतिहास्यापद नसून विचार करायला लावणारे आहे. लेख आवडला.

कुमार जावडेकर Tue, 08/05/2025 - 22:36
अमरेन्द्र आणि कर्नलतपस्वी, धन्यवाद! ही सिरियल मला माहिती नव्हती. बघायचा प्रयत्न करेन. - कुमार

माहितगार Sat, 08/16/2025 - 12:46
* एकदा अल्लाउद्दीन खिलजी [अ], चेंगिज खान आणि हिटलर यांच्यामध्ये ‘जिनोसाइडचे खात्रीशीर मार्ग’ या विषयावर परिसंवाद रंगला होता.... * असंच एका दिवशी अफझलखान, गझनीचा महमूद आणि ओसामा बिन लादेन देवळं आणि शिल्पं कशी फोडावीत याबाबतचे आपले अनुभव एकमेकांना सांगत होते.... *अशा संवाद-वितंडवादांना एका धाग्यात गुंफणं अशक्य आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता म्हणून आनंद देतो, तसाच इथला प्रत्येक वाद असतो. पण आपल्याला एक दीर्घकाव्य ऐकायचं असलं तर? अशा विचारातून आमच्या साहेबांना – म्हणजे यमदेवांना – एक शक्कल सुचली. आपण कार्यक्रम घडवला या मंडळींचा तर? यातून आजचा ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ जन्माला आला...
वाचताना मजा आली, अगदी झकास, पुढील अनेक भागांच्या लेखनासाठी शुभेच्छा आणि प्रति़क्षा

कुमार जावडेकर Mon, 08/04/2025 - 23:45
या काल्पनिक कथा आहेत. काही ऐतिहासिक संदर्भ, प्रसंग आणि व्यक्ती जरी यांत असल्या तरी त्यांचा उपमर्द करणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण सतत भारावून न जाता आणि त्या भारानं न झुकता फक्त हलका-फुलका विनोद करणं हा एकमेव हेतू या लेखनामागे आहे. यातल्या व्यक्तींचा यथायोग्य आदर मलाही वाटतोच. त्यामुळे केवळ मनोरंजन या व्यतिरिक्त काहीही वेगळा अर्थ यातून लावू नये ही वाचकांना नम्र विनंती. अशीच भूमिका ‘अंताजीची बखर’ मध्ये मराठीत नंदा खरे यांनी मांडली आहे. इंग्लंडमधल्या ‘हॉरिबल हिस्टरीज’ या टी. व्ही. कार्यक्रमातूनही असा खेळकर पद्धतीनं असा इतिहास बघायला / शिकायला मिळतो. इरावती कर्व्यांनी महाभारतानं कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये असं म्हटलं होतं असं आठवतंय. तसाच इतिहासानंही कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाहीये असं मला वाटतं. किंबहुना इतिहास प्रतिमा रंगवतच नाही - तो फक्त घडतो. त्यातले काही प्रसंग घेऊन आपण त्यांना किंवा त्यांतल्या व्यक्तींना पूज्य अथवा त्याज्य मानू लागतो. कधी कधी हे काही प्रभावांमुळेही होतं. हे सगळं बाजूला ठेवून निव्वळ हसण्यासाठी फक्त काही व्यक्ती / प्रसंगांना विनोदाचीच जोड दिली तर होतील त्या इतिहास्यकथा वा इतिहास्यटिका! थोडक्यात, त्या ‘हास्यास्पद इति’ राहाव्यात म्हणून त्यांचं नाव ‘इति-हास्यास्पद’! त्यातूनही काही चूक झाल्यास वा उणीव राहिल्यास कृपया क्षमस्व. - कुमार जावडेकर

कर्नलतपस्वी Tue, 08/05/2025 - 05:55
महाभारतावर धर्मक्षेत्र नावाची हिन्दी टि व्ही सिरीज आहे. हे इतिहास्यापद नसून विचार करायला लावणारे आहे. लेख आवडला.

कुमार जावडेकर Tue, 08/05/2025 - 22:36
अमरेन्द्र आणि कर्नलतपस्वी, धन्यवाद! ही सिरियल मला माहिती नव्हती. बघायचा प्रयत्न करेन. - कुमार

माहितगार Sat, 08/16/2025 - 12:46
* एकदा अल्लाउद्दीन खिलजी [अ], चेंगिज खान आणि हिटलर यांच्यामध्ये ‘जिनोसाइडचे खात्रीशीर मार्ग’ या विषयावर परिसंवाद रंगला होता.... * असंच एका दिवशी अफझलखान, गझनीचा महमूद आणि ओसामा बिन लादेन देवळं आणि शिल्पं कशी फोडावीत याबाबतचे आपले अनुभव एकमेकांना सांगत होते.... *अशा संवाद-वितंडवादांना एका धाग्यात गुंफणं अशक्य आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता म्हणून आनंद देतो, तसाच इथला प्रत्येक वाद असतो. पण आपल्याला एक दीर्घकाव्य ऐकायचं असलं तर? अशा विचारातून आमच्या साहेबांना – म्हणजे यमदेवांना – एक शक्कल सुचली. आपण कार्यक्रम घडवला या मंडळींचा तर? यातून आजचा ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ जन्माला आला...
वाचताना मजा आली, अगदी झकास, पुढील अनेक भागांच्या लेखनासाठी शुभेच्छा आणि प्रति़क्षा
लेखनविषय:
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर? आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं. असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

माहितगार ·

तिता Tue, 07/08/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार Tue, 07/08/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 07/08/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार Wed, 07/09/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?

तिता Tue, 07/08/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार Tue, 07/08/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 07/08/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार Wed, 07/09/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?
लेखनप्रकार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

HAL HF-24 मरूत

कपिलमुनी ·

कपिलमुनी Mon, 06/16/2025 - 23:29
पहिल्याच ओळीत टायपो झाला उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी

जानेवारी ऐवजी जून वाचावे

कपिलमुनी Mon, 06/16/2025 - 23:29
पहिल्याच ओळीत टायपो झाला उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी

जानेवारी ऐवजी जून वाचावे

लेखनविषय:
लेखनप्रकार
उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९६१ रोजी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या HAL HF-24 मरूत विमानाने यशस्वी उड्डाण केले होते. याच प्रसंगाचे औचित्य साधून त्याची माहिती द्यायचा प्रयत्न . स्वांतत्र्यपूर्व काळात भारताची औद्योगिक प्रगती फारच कमी होती. कच्चा माल परदेशी नेउन विकणे , तिकडे प्रक्रिया करणे या धोरणामुळे उद्योग क्षमता नष्ट झाली होती. त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था , उद्योगांची साखळी व्यवस्था अस्तित्वात नव्हती. स्वातंत्र्यानंतर स्वाव्लंबनाचे धोरण आणण्याचा प्रयत्न केला गेला.

युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष

माहितगार ·

diggi12 Mon, 07/07/2025 - 16:40
मस्त ते डीप स्टेट चे राहील की हो

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 05:06
चाट जीपीटी चे यावर काय म्हणणे आहे, ते जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे संवाद साधला गेला: मी: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप : युरो-अमेरिका (युरोप आणि अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी घटनांपुरता मर्यादित नाही, तर तो खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक, आर्थिक आणि मानसिक कारणांवर आधारित आहे का ? असल्यास यावर एक व्यापक लेख लिहून सर्वांगीण माहिती द्या चाट जीपीटी : होय, युरो-अमेरिका (युरोप व अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी संघर्ष नसून, तो अनेक दशकांपासून चालत आलेला एक दीर्घकालीन, बहुआयामी हितसंघर्ष आहे. या संघर्षाचे स्वरूप ऐतिहासिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय अशा अनेक स्तरांवर पसरलेले आहे. खाली यावर एक सर्वांगीण, सुसंगत लेख दिला आहे: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप १. ऐतिहासिक पार्श्वभूमी: युरोप, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांचा उगम १९व्या शतकातच झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर (१९४५) जग दोन गटांमध्ये विभागले गेले — एकीकडे अमेरिका आणि तिचे युरोपीय सहयोगी (नाटो), आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया (USSR). यामुळे शीतयुद्ध (Cold War) सुरू झाले, ज्यामध्ये थेट युद्ध टाळले गेले, पण प्रॉक्सी वॉर, हेरगिरी, शस्त्रस्पर्धा, तांत्रिक व आर्थिक वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू झाली. शीतयुद्ध संपल्यानंतर USSR चे विघटन झाले (१९९१), पण रशियाची जागतिक सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याची आकांक्षा कायम राहिली. याउलट, युरो-अमेरिकन शक्तींनी त्यांच्या प्रभावक्षेत्राचा विस्तार सुरूच ठेवला — यामध्ये नाटोचा विस्तार, युरोपीय संघाचे प्रसार, आणि पूर्व युरोपमध्ये उदारमतवादी लोकशाहींचा प्रसार यांचा समावेश आहे. २. आर्थिक हितसंबंध आणि संसाधनांचे राजकारण: रशिया हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेले राष्ट्र आहे — विशेषतः नैसर्गिक वायू, तेल, कोळसा. युरोप या स्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. रशिया ही गोष्ट एक प्रकारचे "ऊर्जास्त्र" म्हणून वापरत आले आहे. दुसरीकडे, अमेरिका व युरोप रशियावर अवलंबन कमी करण्यासाठी नव्या ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत व इतर देशांशी व्यवहार वाढवत आहेत. याशिवाय, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत ठेवण्यासाठी पश्चिमेकडून आर्थिक निर्बंध लादले जातात, विशेषतः युक्रेन युद्धानंतर. त्यामुळे रशिया आणि युरो-अमेरिका यांच्यातील आर्थिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ३. भौगोलिक आणि सामरिक संघर्ष: रशिया आपल्या सीमांच्या सुरक्षेला प्रचंड महत्त्व देते. नाटोचा पूर्वेकडे विस्तार — म्हणजेच पूर्व युरोपातील देशांना नाटोमध्ये सामील करणे — रशियाला थेट धोका वाटतो. युक्रेन व जॉर्जिया यांना नाटोमध्ये सामावून घेण्याच्या योजना रशियासाठी "रेड लाईन" होत्या. युक्रेनमधील २०१४ मधील राजकीय उलथापालथ, आणि त्यानंतर रशियाने क्रिमिया ताब्यात घेणे, हे या संघर्षाचे ठळक उदाहरण आहे. यानंतरचा २०२२ मधील पूर्णपणे युद्धात परिवर्तित झालेला संघर्ष म्हणजेच युरो-अमेरिका आणि रशियामधील हितसंघर्षाची पराकाष्ठा आहे. ४. मानसिकता व सांस्कृतिक ध्रुवीकरण: रशियन नेतृत्व – विशेषतः व्लादिमीर पुतीन – हे रशियाच्या ऐतिहासिक साम्राज्यवादी गौरवाची पुनर्स्थापना करण्याच्या विचाराने प्रेरित आहे. त्यांच्यामते, पश्चिमी लोकशाही मॉडेल हे रशियाच्या पारंपरिक मूल्यांशी विसंगत आहे. त्यामुळे रशिया एक वेगळ्या ‘सभ्यतासंस्था’ (civilizational model) म्हणून स्वतःला मांडते. अमेरिका आणि युरोप हे उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, आणि खुले बाजार यांच्या मूल्यांवर आधारित आहेत. रशिया हे या मूल्यांनाही खुले आव्हान देतो. यामुळे या संघर्षाला वैचारिक आणि मानसशास्त्रीय स्वरूपही प्राप्त झाले आहे. ५. माहिती युद्ध आणि सायबर संघर्ष: २१व्या शतकात संघर्ष फक्त रणांगणावर होत नाही, तर तो माहितीच्या पातळीवर, इंटरनेटवर, माध्यमांमध्ये आणि सायबर स्पेसमध्येही होतो. रशियावर अनेकदा आरोप झाले आहेत की त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याउलट, युरोप व अमेरिका देखील रशियात लोकशाहीसाठी चळवळी प्रोत्साहित करतात, आणि अनेक वेळा त्या देशातील सत्ताधाऱ्यांविरोधातील प्रचार करतात. हे एक "मुल्ययुद्ध" (values war) बनले आहे. निष्कर्ष: युरो-अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्ष हा केवळ लष्करी नव्हे, तर तो एक भूराजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक संघर्ष आहे. तो शतकानुशतकेच्या इतिहासात रुजलेला असून, आजही वेगवेगळ्या स्वरूपात पुढे जात आहे. युद्ध, निर्बंध, शस्त्रस्पर्धा, सायबर युद्ध, माहिती नियंत्रण, ऊर्जा राजकारण – हे सर्व त्या संघर्षाचे विविध पडसाद आहेत. आणि म्हणूनच हा संघर्ष तात्कालिक नसून दीर्घकालीन आहे – ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर उमटतात. तुम्हाला या विषयावर विशिष्ट पैलूंवर अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास जरूर सांगा. मी: पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया हा केवळ एक देश नसून एक वेगळी 'सभ्यता' (civilization) आहे आणि तिला पाश्चिमात्य उदारमतवादापासून वाचवले पाहिजे, असा विचार रशियन राष्ट्रवादात प्रभावी आहे..... या विषयावर लिहा. चाट जीपीटी: १. सभ्यतात्मक राष्ट्र म्हणून रशियाची कल्पना: रशियन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि धोरणकर्ते (जसे की अलेक्झांडर दुगिन) रशियाला केवळ एका राजकीय राष्ट्राच्या चौकटीत पाहत नाहीत. त्यांच्या मते, रशिया ही एक युरेशियन सभ्यता आहे — जी युरोप आणि आशिया यांच्या सीमेवर उभी राहून स्वतंत्र मूल्य, धर्म, परंपरा आणि सामाजिक रचना जोपासते. पुतिन यांनीही वेळोवेळी हाच विचार प्रतिपादित केला आहे — की रशिया ही एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे, जी पाश्चिमात्यांच्या सार्वत्रिक मूल्यसंकल्पनांपासून भिन्न आहे आणि त्या मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे रशियाच्या आत्म्याचा नाश होणे होय. २. पाश्चिमात्य उदारमतवादावर टीका: रशियन राष्ट्रवादी विचारसरणीत पाश्चिमात्य उदारमतवाद म्हणजे: व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरेकी रूप पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचे विघटन धर्माचे स्थान कमी करणे राष्ट्रवादावर आधारित ऐक्याचा अभाव पुतिन यांनी अनेक वेळा समलैंगिक विवाह, लैंगिक ओळख, बहुसंस्कृतीवाद, आणि उदारवादी लोकशाहीच्या नावाखाली होणाऱ्या अस्थैर्यांवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या मते, या गोष्टी समाजाला कमकुवत करतात, आणि रशिया त्याच्या ऐतिहासिक मूल्यांवर आधारित "मजबूत राष्ट्र" उभारू इच्छितो. ३. रूढीवादी मूल्यांचा आग्रह: पुतिन यांचे शासन रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी घनिष्ठ संबंध ठेवते. धर्म, परंपरा, सैन्यशक्ती, आणि "वास्तविक पुरुषार्थ" या मूल्यांचा प्रचार करून एक मजबूत राष्ट्रीय ओळख तयार केली जाते. उदा. रशियन शाळांमध्ये देशभक्तीपर शिक्षणावर भर, इतिहासाचे पुनर्लेखन, किंवा LGBTQ हक्कांवरील बंदी ही सर्व उदाहरणे रशियाच्या रूढीवादी विचारसरणीची आहेत. ४. उदारमतवादाविरोधातील संघर्षाचा भू-राजकीय आयाम: पुतिन यांच्या मते, पश्चिमेकडून उदारमतवाद फक्त सांस्कृतिक नव्हे, तर राजकीय अस्त्र म्हणून वापरले जाते — जे इतर देशांमध्ये "लोकशाहीच्या नावाखाली" हस्तक्षेप करते, सरकारे उलथवते (उदा. युक्रेनमधील 'मैदान क्रांती'), आणि रशियासारख्या देशांवर दबाव आणते. या पार्श्वभूमीवर, रशिया स्वतःला एक "संस्कृतीचा संरक्षक" (Defender of Civilization) म्हणून पाहतो — जिथे पाश्चिमात्य हस्तक्षेपाविरुद्ध आणि त्यांच्या सर्वसमावेशक मूल्यांविरुद्ध रक्षण केले जाते. ५. या विचारसरणीचे परिणाम: आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडणे: पश्चिमी देशांकडून रशियावर निर्बंध, टीका, आणि अलिप्तता वाढलेली आहे. घरेलू राजकारणात एकाधिकारशाहीचा उदय: राष्ट्रवादाच्या नावाखाली विरोधकांचे दमन, माध्यमांचे नियंत्रण, आणि लोकशाही संस्थांचे क्षीणकरण. विकल्पात्मक जागतिक व्यवस्था: रशिया चीन, इराण, भारतासारख्या देशांशी विविध प्रकारचे सहयोग वाढवून एक बहुपक्षीय जागतिक शक्तिसंतुलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. निष्कर्ष: पुतिन यांच्या नेतृत्वातील रशिया "एक देश" म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र सभ्यता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. ही सभ्यता पाश्चिमात्य उदारमतवादास नकार देऊन, पारंपरिक मूल्यांवर आधारित असलेली, सशक्त, राष्ट्रीय अस्मिता जोपासणारी आहे. या विचारसरणीचा प्रभाव केवळ रशियन अंतर्गत राजकारणावरच नाही, तर संपूर्ण जागतिक भूराजकारणावर पडत आहे. हे मूल्यसंघर्षाचे (values conflict) एक स्पष्ट उदाहरण आहे — जिथे एक बाजू सार्वत्रिक उदारमतवादी मूल्यांची घोषणा करते, तर दुसरी बाजू स्थानिक, पारंपरिक मूल्यांच्या आधारे स्वतंत्र सभ्यतेची पुनर्रचना करते. तुम्हाला हाच विषय अधिक सखोल सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून हवा असल्यास जरूर सांगा. ------ हे सगळे एकातून दुसरी, दुसर्यातून तिसरी.... अशी गोष्टींची मालिका बनवण्यासारखी उठाठेव आहे, तस्मात इथेच थांबतो. 'ए.आय.चा मिपावर परिणाम' असा लेख कुणीतरी पाडावा आता.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Tue, 07/08/2025 - 08:57
@चित्रगुप्त एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का? तुमची अडचण अधिक व्यवस्थीत समजल्यास सुधारणेस सोपे जाईल. केवळ हातात एआय आत्ता आलेले आहे म्हणून लेख पाडून मोकळा झालो असे नक्कीच नाही. अदमासे ४० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलची माझी रुची सर्वसामान्यपेक्षा अधिक सखोल राहीलेली आहे. ज्ञानकोशीय लेखनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. माझा वेगळा दृष्टीकोण मी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुष्टीसाठी मी पुर्वी स्वतः संदर्भ चाळत होतो. संदर्भ उपलब्ध करण्यास वेळ देता आला नाही तर लेखनाचा योग बर्‍याचदा टळत असे. ते काम आता एआय मुळे हलके झाले एवढेच. एआय जे लिहुन देते ते संबंधीत विषयाच्या संदर्भात तथ्यात्मकदृष्ट्या पुरेसे योग्य झाले आहे का हे पडताळण्याची क्षमता माझ्यात आहे. एआयच्या लेखन शैली व शब्द योजनेत अद्याप कृत्रिमता जाणवते हे खरे आहे. मी माझे स्वतःचे लेखन आणि एआयचे स्वतंत्र दाखवून देतो.

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 22:34
एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का?
नाही. मी ए.आय. संबंधित विविध प्रयोग करून बघतो आहे. अर्थात माझे प्रयोग प्रतिमा निर्मितीविषयी आहेत आणि त्यासाठी चाट जीपीटी पैसे भरून वापरतो आहे. त्यात काही प्रयोग मराठी लिखाणाबद्दल -- किंबहुना इंग्रजी पेक्षा मला मराठी वाचणे सोपे पडते म्हणून - देखील करतो, त्यापैकी हा एक होता. म्हणजे एकादा विषय किती खेचला जाऊ शकतो, ते मला बघायचे होते. या प्रकारचे प्रयोग खरेतर मला माझ्या आवडीच्या विषयांसंबंधी केले पाहिजेत, म्हणजे निदान कळेल तरी काय चालले आहे ते. आता पर्यंतच्या प्रयत्नातून अजून तरी मला अगदी हव्या तशा प्रतिमा - बराच खटाटोप करून देखील - बनवता येत नाहीयेत.

विवेकपटाईत Wed, 07/09/2025 - 19:15
माझ्या पासून प्रेरणा घेऊन लेख लिहला यासाठी धन्यवाद. आज पर्यन्त जगात झालेल्या अधिकान्श युद्धांचे कारण आर्थिक असतात. ( फक्त जेहादी युद्ध काफिरांना मारून त्यांची संपत्ति आणि स्त्रिया आणि मुलांना गुलाम करण्यासाठी होतात). अमेरिकन अर्थव्यवस्था आणि डॉलरचे साम्राज्य टिकविण्यासाठी जगात अस्थिरता राहिली पाहिजे ही नीती अमेरिकेने द्वितीय युद्धांनंतर लगेच सुरू केली. आज युरोप मध्ये अस्थिरता त्यामुळे युरोवर जगाचा विश्वास नाही. पेट्रोल वर आधारित अर्थव्यवस्था जिथे आहे त्या मध्य आशियात सतत अस्थिरता ठेवली जाणे आपण पाहतच आहो. जगाला डॉलर शिवाय पर्याय नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी trillions डॉलरचे बॉन्ड विका. पुन्हा बॉन्ड विकून व्याज चुकवा. जगाला डॉलर वर आश्रित ठेवा आणि चैन करा. हे अमेरिकेचे ध्येय आहे. अमेरिका यात यशस्वी झाला नसता तर आज अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडून पडली असती. उदा: "The U.S. government will spend a record $1.2 trillion on interest payments in 2024, the highest amount ever recorded" अमेरिका अस्त्र शस्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि विक्री ही करतो. जगात युद्ध सुरू राहील तर शस्त्र विक्री वाढत राहणार. भारताने ओपेरेशन सिंदूर दोन दिवसात पूर्ण करून युद्धविराम केला त्याचे सर्वात जास्त दु:ख अमेरिकेला झाले असेल. या शिवाय आता जगात भारतीय शस्त्रांची विक्री ही वाढणार. त्याचे नुकसान ही अमेरिकेलाच. भविष्यात अमेरिका भारताविरुद्ध काही ना काही कुरघोडी करणार. माझ्या मते विभिन्न विचारसरणीचा युक्रेन रशिया युद्धाशी काहीही संबंध नाही. बाकी इराण आणि इझराईल युद्धात मात्र जेहादी विचारसरणी ही येते. ती नसती तर इराण ने शांत राहून चर्चा करत परमाणु अस्त्र बनवून टाकले असते. हिजिबुल्लाला मदत करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.

diggi12 Mon, 07/07/2025 - 16:40
मस्त ते डीप स्टेट चे राहील की हो

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 05:06
चाट जीपीटी चे यावर काय म्हणणे आहे, ते जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे संवाद साधला गेला: मी: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप : युरो-अमेरिका (युरोप आणि अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी घटनांपुरता मर्यादित नाही, तर तो खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक, आर्थिक आणि मानसिक कारणांवर आधारित आहे का ? असल्यास यावर एक व्यापक लेख लिहून सर्वांगीण माहिती द्या चाट जीपीटी : होय, युरो-अमेरिका (युरोप व अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी संघर्ष नसून, तो अनेक दशकांपासून चालत आलेला एक दीर्घकालीन, बहुआयामी हितसंघर्ष आहे. या संघर्षाचे स्वरूप ऐतिहासिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय अशा अनेक स्तरांवर पसरलेले आहे. खाली यावर एक सर्वांगीण, सुसंगत लेख दिला आहे: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप १. ऐतिहासिक पार्श्वभूमी: युरोप, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांचा उगम १९व्या शतकातच झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर (१९४५) जग दोन गटांमध्ये विभागले गेले — एकीकडे अमेरिका आणि तिचे युरोपीय सहयोगी (नाटो), आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया (USSR). यामुळे शीतयुद्ध (Cold War) सुरू झाले, ज्यामध्ये थेट युद्ध टाळले गेले, पण प्रॉक्सी वॉर, हेरगिरी, शस्त्रस्पर्धा, तांत्रिक व आर्थिक वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू झाली. शीतयुद्ध संपल्यानंतर USSR चे विघटन झाले (१९९१), पण रशियाची जागतिक सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याची आकांक्षा कायम राहिली. याउलट, युरो-अमेरिकन शक्तींनी त्यांच्या प्रभावक्षेत्राचा विस्तार सुरूच ठेवला — यामध्ये नाटोचा विस्तार, युरोपीय संघाचे प्रसार, आणि पूर्व युरोपमध्ये उदारमतवादी लोकशाहींचा प्रसार यांचा समावेश आहे. २. आर्थिक हितसंबंध आणि संसाधनांचे राजकारण: रशिया हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेले राष्ट्र आहे — विशेषतः नैसर्गिक वायू, तेल, कोळसा. युरोप या स्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. रशिया ही गोष्ट एक प्रकारचे "ऊर्जास्त्र" म्हणून वापरत आले आहे. दुसरीकडे, अमेरिका व युरोप रशियावर अवलंबन कमी करण्यासाठी नव्या ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत व इतर देशांशी व्यवहार वाढवत आहेत. याशिवाय, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत ठेवण्यासाठी पश्चिमेकडून आर्थिक निर्बंध लादले जातात, विशेषतः युक्रेन युद्धानंतर. त्यामुळे रशिया आणि युरो-अमेरिका यांच्यातील आर्थिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ३. भौगोलिक आणि सामरिक संघर्ष: रशिया आपल्या सीमांच्या सुरक्षेला प्रचंड महत्त्व देते. नाटोचा पूर्वेकडे विस्तार — म्हणजेच पूर्व युरोपातील देशांना नाटोमध्ये सामील करणे — रशियाला थेट धोका वाटतो. युक्रेन व जॉर्जिया यांना नाटोमध्ये सामावून घेण्याच्या योजना रशियासाठी "रेड लाईन" होत्या. युक्रेनमधील २०१४ मधील राजकीय उलथापालथ, आणि त्यानंतर रशियाने क्रिमिया ताब्यात घेणे, हे या संघर्षाचे ठळक उदाहरण आहे. यानंतरचा २०२२ मधील पूर्णपणे युद्धात परिवर्तित झालेला संघर्ष म्हणजेच युरो-अमेरिका आणि रशियामधील हितसंघर्षाची पराकाष्ठा आहे. ४. मानसिकता व सांस्कृतिक ध्रुवीकरण: रशियन नेतृत्व – विशेषतः व्लादिमीर पुतीन – हे रशियाच्या ऐतिहासिक साम्राज्यवादी गौरवाची पुनर्स्थापना करण्याच्या विचाराने प्रेरित आहे. त्यांच्यामते, पश्चिमी लोकशाही मॉडेल हे रशियाच्या पारंपरिक मूल्यांशी विसंगत आहे. त्यामुळे रशिया एक वेगळ्या ‘सभ्यतासंस्था’ (civilizational model) म्हणून स्वतःला मांडते. अमेरिका आणि युरोप हे उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, आणि खुले बाजार यांच्या मूल्यांवर आधारित आहेत. रशिया हे या मूल्यांनाही खुले आव्हान देतो. यामुळे या संघर्षाला वैचारिक आणि मानसशास्त्रीय स्वरूपही प्राप्त झाले आहे. ५. माहिती युद्ध आणि सायबर संघर्ष: २१व्या शतकात संघर्ष फक्त रणांगणावर होत नाही, तर तो माहितीच्या पातळीवर, इंटरनेटवर, माध्यमांमध्ये आणि सायबर स्पेसमध्येही होतो. रशियावर अनेकदा आरोप झाले आहेत की त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याउलट, युरोप व अमेरिका देखील रशियात लोकशाहीसाठी चळवळी प्रोत्साहित करतात, आणि अनेक वेळा त्या देशातील सत्ताधाऱ्यांविरोधातील प्रचार करतात. हे एक "मुल्ययुद्ध" (values war) बनले आहे. निष्कर्ष: युरो-अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्ष हा केवळ लष्करी नव्हे, तर तो एक भूराजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक संघर्ष आहे. तो शतकानुशतकेच्या इतिहासात रुजलेला असून, आजही वेगवेगळ्या स्वरूपात पुढे जात आहे. युद्ध, निर्बंध, शस्त्रस्पर्धा, सायबर युद्ध, माहिती नियंत्रण, ऊर्जा राजकारण – हे सर्व त्या संघर्षाचे विविध पडसाद आहेत. आणि म्हणूनच हा संघर्ष तात्कालिक नसून दीर्घकालीन आहे – ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर उमटतात. तुम्हाला या विषयावर विशिष्ट पैलूंवर अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास जरूर सांगा. मी: पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया हा केवळ एक देश नसून एक वेगळी 'सभ्यता' (civilization) आहे आणि तिला पाश्चिमात्य उदारमतवादापासून वाचवले पाहिजे, असा विचार रशियन राष्ट्रवादात प्रभावी आहे..... या विषयावर लिहा. चाट जीपीटी: १. सभ्यतात्मक राष्ट्र म्हणून रशियाची कल्पना: रशियन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि धोरणकर्ते (जसे की अलेक्झांडर दुगिन) रशियाला केवळ एका राजकीय राष्ट्राच्या चौकटीत पाहत नाहीत. त्यांच्या मते, रशिया ही एक युरेशियन सभ्यता आहे — जी युरोप आणि आशिया यांच्या सीमेवर उभी राहून स्वतंत्र मूल्य, धर्म, परंपरा आणि सामाजिक रचना जोपासते. पुतिन यांनीही वेळोवेळी हाच विचार प्रतिपादित केला आहे — की रशिया ही एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे, जी पाश्चिमात्यांच्या सार्वत्रिक मूल्यसंकल्पनांपासून भिन्न आहे आणि त्या मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे रशियाच्या आत्म्याचा नाश होणे होय. २. पाश्चिमात्य उदारमतवादावर टीका: रशियन राष्ट्रवादी विचारसरणीत पाश्चिमात्य उदारमतवाद म्हणजे: व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरेकी रूप पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचे विघटन धर्माचे स्थान कमी करणे राष्ट्रवादावर आधारित ऐक्याचा अभाव पुतिन यांनी अनेक वेळा समलैंगिक विवाह, लैंगिक ओळख, बहुसंस्कृतीवाद, आणि उदारवादी लोकशाहीच्या नावाखाली होणाऱ्या अस्थैर्यांवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या मते, या गोष्टी समाजाला कमकुवत करतात, आणि रशिया त्याच्या ऐतिहासिक मूल्यांवर आधारित "मजबूत राष्ट्र" उभारू इच्छितो. ३. रूढीवादी मूल्यांचा आग्रह: पुतिन यांचे शासन रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी घनिष्ठ संबंध ठेवते. धर्म, परंपरा, सैन्यशक्ती, आणि "वास्तविक पुरुषार्थ" या मूल्यांचा प्रचार करून एक मजबूत राष्ट्रीय ओळख तयार केली जाते. उदा. रशियन शाळांमध्ये देशभक्तीपर शिक्षणावर भर, इतिहासाचे पुनर्लेखन, किंवा LGBTQ हक्कांवरील बंदी ही सर्व उदाहरणे रशियाच्या रूढीवादी विचारसरणीची आहेत. ४. उदारमतवादाविरोधातील संघर्षाचा भू-राजकीय आयाम: पुतिन यांच्या मते, पश्चिमेकडून उदारमतवाद फक्त सांस्कृतिक नव्हे, तर राजकीय अस्त्र म्हणून वापरले जाते — जे इतर देशांमध्ये "लोकशाहीच्या नावाखाली" हस्तक्षेप करते, सरकारे उलथवते (उदा. युक्रेनमधील 'मैदान क्रांती'), आणि रशियासारख्या देशांवर दबाव आणते. या पार्श्वभूमीवर, रशिया स्वतःला एक "संस्कृतीचा संरक्षक" (Defender of Civilization) म्हणून पाहतो — जिथे पाश्चिमात्य हस्तक्षेपाविरुद्ध आणि त्यांच्या सर्वसमावेशक मूल्यांविरुद्ध रक्षण केले जाते. ५. या विचारसरणीचे परिणाम: आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडणे: पश्चिमी देशांकडून रशियावर निर्बंध, टीका, आणि अलिप्तता वाढलेली आहे. घरेलू राजकारणात एकाधिकारशाहीचा उदय: राष्ट्रवादाच्या नावाखाली विरोधकांचे दमन, माध्यमांचे नियंत्रण, आणि लोकशाही संस्थांचे क्षीणकरण. विकल्पात्मक जागतिक व्यवस्था: रशिया चीन, इराण, भारतासारख्या देशांशी विविध प्रकारचे सहयोग वाढवून एक बहुपक्षीय जागतिक शक्तिसंतुलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. निष्कर्ष: पुतिन यांच्या नेतृत्वातील रशिया "एक देश" म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र सभ्यता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. ही सभ्यता पाश्चिमात्य उदारमतवादास नकार देऊन, पारंपरिक मूल्यांवर आधारित असलेली, सशक्त, राष्ट्रीय अस्मिता जोपासणारी आहे. या विचारसरणीचा प्रभाव केवळ रशियन अंतर्गत राजकारणावरच नाही, तर संपूर्ण जागतिक भूराजकारणावर पडत आहे. हे मूल्यसंघर्षाचे (values conflict) एक स्पष्ट उदाहरण आहे — जिथे एक बाजू सार्वत्रिक उदारमतवादी मूल्यांची घोषणा करते, तर दुसरी बाजू स्थानिक, पारंपरिक मूल्यांच्या आधारे स्वतंत्र सभ्यतेची पुनर्रचना करते. तुम्हाला हाच विषय अधिक सखोल सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून हवा असल्यास जरूर सांगा. ------ हे सगळे एकातून दुसरी, दुसर्यातून तिसरी.... अशी गोष्टींची मालिका बनवण्यासारखी उठाठेव आहे, तस्मात इथेच थांबतो. 'ए.आय.चा मिपावर परिणाम' असा लेख कुणीतरी पाडावा आता.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Tue, 07/08/2025 - 08:57
@चित्रगुप्त एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का? तुमची अडचण अधिक व्यवस्थीत समजल्यास सुधारणेस सोपे जाईल. केवळ हातात एआय आत्ता आलेले आहे म्हणून लेख पाडून मोकळा झालो असे नक्कीच नाही. अदमासे ४० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलची माझी रुची सर्वसामान्यपेक्षा अधिक सखोल राहीलेली आहे. ज्ञानकोशीय लेखनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. माझा वेगळा दृष्टीकोण मी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुष्टीसाठी मी पुर्वी स्वतः संदर्भ चाळत होतो. संदर्भ उपलब्ध करण्यास वेळ देता आला नाही तर लेखनाचा योग बर्‍याचदा टळत असे. ते काम आता एआय मुळे हलके झाले एवढेच. एआय जे लिहुन देते ते संबंधीत विषयाच्या संदर्भात तथ्यात्मकदृष्ट्या पुरेसे योग्य झाले आहे का हे पडताळण्याची क्षमता माझ्यात आहे. एआयच्या लेखन शैली व शब्द योजनेत अद्याप कृत्रिमता जाणवते हे खरे आहे. मी माझे स्वतःचे लेखन आणि एआयचे स्वतंत्र दाखवून देतो.

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 22:34
एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का?
नाही. मी ए.आय. संबंधित विविध प्रयोग करून बघतो आहे. अर्थात माझे प्रयोग प्रतिमा निर्मितीविषयी आहेत आणि त्यासाठी चाट जीपीटी पैसे भरून वापरतो आहे. त्यात काही प्रयोग मराठी लिखाणाबद्दल -- किंबहुना इंग्रजी पेक्षा मला मराठी वाचणे सोपे पडते म्हणून - देखील करतो, त्यापैकी हा एक होता. म्हणजे एकादा विषय किती खेचला जाऊ शकतो, ते मला बघायचे होते. या प्रकारचे प्रयोग खरेतर मला माझ्या आवडीच्या विषयांसंबंधी केले पाहिजेत, म्हणजे निदान कळेल तरी काय चालले आहे ते. आता पर्यंतच्या प्रयत्नातून अजून तरी मला अगदी हव्या तशा प्रतिमा - बराच खटाटोप करून देखील - बनवता येत नाहीयेत.

विवेकपटाईत Wed, 07/09/2025 - 19:15
माझ्या पासून प्रेरणा घेऊन लेख लिहला यासाठी धन्यवाद. आज पर्यन्त जगात झालेल्या अधिकान्श युद्धांचे कारण आर्थिक असतात. ( फक्त जेहादी युद्ध काफिरांना मारून त्यांची संपत्ति आणि स्त्रिया आणि मुलांना गुलाम करण्यासाठी होतात). अमेरिकन अर्थव्यवस्था आणि डॉलरचे साम्राज्य टिकविण्यासाठी जगात अस्थिरता राहिली पाहिजे ही नीती अमेरिकेने द्वितीय युद्धांनंतर लगेच सुरू केली. आज युरोप मध्ये अस्थिरता त्यामुळे युरोवर जगाचा विश्वास नाही. पेट्रोल वर आधारित अर्थव्यवस्था जिथे आहे त्या मध्य आशियात सतत अस्थिरता ठेवली जाणे आपण पाहतच आहो. जगाला डॉलर शिवाय पर्याय नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी trillions डॉलरचे बॉन्ड विका. पुन्हा बॉन्ड विकून व्याज चुकवा. जगाला डॉलर वर आश्रित ठेवा आणि चैन करा. हे अमेरिकेचे ध्येय आहे. अमेरिका यात यशस्वी झाला नसता तर आज अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडून पडली असती. उदा: "The U.S. government will spend a record $1.2 trillion on interest payments in 2024, the highest amount ever recorded" अमेरिका अस्त्र शस्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि विक्री ही करतो. जगात युद्ध सुरू राहील तर शस्त्र विक्री वाढत राहणार. भारताने ओपेरेशन सिंदूर दोन दिवसात पूर्ण करून युद्धविराम केला त्याचे सर्वात जास्त दु:ख अमेरिकेला झाले असेल. या शिवाय आता जगात भारतीय शस्त्रांची विक्री ही वाढणार. त्याचे नुकसान ही अमेरिकेलाच. भविष्यात अमेरिका भारताविरुद्ध काही ना काही कुरघोडी करणार. माझ्या मते विभिन्न विचारसरणीचा युक्रेन रशिया युद्धाशी काहीही संबंध नाही. बाकी इराण आणि इझराईल युद्धात मात्र जेहादी विचारसरणी ही येते. ती नसती तर इराण ने शांत राहून चर्चा करत परमाणु अस्त्र बनवून टाकले असते. हिजिबुल्लाला मदत करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
धागा लेख प्रेर्ना आपले पटाईत सर हे खरं आहे की युरो-अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर आपले आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध साध्य करण्यासाठी नव-आर्थिक वसाहतवादाचे प्रारूप राबवले. आपले हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी असंख्य देशांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचंड हस्तक्षेप केला आहे आणि तो आजही चालू आहे.

तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार

विवेकपटाईत ·

कपिलमुनी Wed, 06/04/2025 - 12:54
हा लेख म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे . हे माझे वैयक्तिक मत आहे . जे मांडण्याचा भारतीय संविधानाने मला हक्क दिला आहे. उद्या मी / कोणीही सामान्य नागरीक बिंनधास्तपणे सांगू शकतो , मि. मोदी / फडणवीस / बॅनर्जी / यादव / केजरीवाल -- तुम्ही चुकत आहात , तुमचे मत मला पटले नाही. ही लोकशाही आहे .

स्वधर्म Wed, 06/04/2025 - 15:53
brain rot हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीचा २०२४ सालचा वर्ड ऑफ द इयर का आहे, हे स्पष्ट केल्याबद्दल आभार _/\_ हा शब्द हेन्री थोरो याने वॉल्डन या पुस्तकात १८५४ साली पहिल्यांदा वापरला होता.

सौन्दर्य गुरुवार, 06/05/2025 - 23:28
"आता सीआयए ने पुन्हा डॉलर, मीडिया आणि लालची नेत्यांचा वापर करून एका पाळीव कुत्र्याला यूक्रेनच्या सत्तेवर बसविले आणि त्याला रशियावर भुंकण्यासाठी सोडून दिले. यूक्रेन आणि रशिया युद्धाची किंमत मोजत आहे" - एखाद्या देशावर दुसर्या देशाने हल्ला केल्यास त्यावर पहिल्या देशाने प्रतिकार करायचा की नाही हे आधी स्पष्ट करा. चीनमध्ये जे काही घडले, त्याला जबाबदार कोण? ते बरोबर की चूक हे काळच ठरवतो. आजच्या ह्या घडीला ते बरोबरच आहे असे वाटते , पण त्याची तुलना इतर क्षेत्रातील घडामोडींशी, देशांशी करून ते कसे चूकच आहे हे सांगण्याचा प्रयत्न फसला आहे .

माहितगार Sat, 06/07/2025 - 08:00
श्री. पटाईत सरांच्या उपरोक्त धागा लेखापासून प्रेर्ना घेऊन आम्ही "युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष हा लेख पाड्ला.

कपिलमुनी Wed, 06/04/2025 - 12:54
हा लेख म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे . हे माझे वैयक्तिक मत आहे . जे मांडण्याचा भारतीय संविधानाने मला हक्क दिला आहे. उद्या मी / कोणीही सामान्य नागरीक बिंनधास्तपणे सांगू शकतो , मि. मोदी / फडणवीस / बॅनर्जी / यादव / केजरीवाल -- तुम्ही चुकत आहात , तुमचे मत मला पटले नाही. ही लोकशाही आहे .

स्वधर्म Wed, 06/04/2025 - 15:53
brain rot हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीचा २०२४ सालचा वर्ड ऑफ द इयर का आहे, हे स्पष्ट केल्याबद्दल आभार _/\_ हा शब्द हेन्री थोरो याने वॉल्डन या पुस्तकात १८५४ साली पहिल्यांदा वापरला होता.

सौन्दर्य गुरुवार, 06/05/2025 - 23:28
"आता सीआयए ने पुन्हा डॉलर, मीडिया आणि लालची नेत्यांचा वापर करून एका पाळीव कुत्र्याला यूक्रेनच्या सत्तेवर बसविले आणि त्याला रशियावर भुंकण्यासाठी सोडून दिले. यूक्रेन आणि रशिया युद्धाची किंमत मोजत आहे" - एखाद्या देशावर दुसर्या देशाने हल्ला केल्यास त्यावर पहिल्या देशाने प्रतिकार करायचा की नाही हे आधी स्पष्ट करा. चीनमध्ये जे काही घडले, त्याला जबाबदार कोण? ते बरोबर की चूक हे काळच ठरवतो. आजच्या ह्या घडीला ते बरोबरच आहे असे वाटते , पण त्याची तुलना इतर क्षेत्रातील घडामोडींशी, देशांशी करून ते कसे चूकच आहे हे सांगण्याचा प्रयत्न फसला आहे .

माहितगार Sat, 06/07/2025 - 08:00
श्री. पटाईत सरांच्या उपरोक्त धागा लेखापासून प्रेर्ना घेऊन आम्ही "युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष हा लेख पाड्ला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्‍याने ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर, आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती. त्यांच्या उद्देश्य चीनचे केंद्रीय नेतृत्व कमकुवत करून जमले तर चीनचे तुकडे करण्याचा होता. पण चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी स्वतचे निजी स्वार्थ विसरून देश हितासाठी कठोर कार्रवाई केली.

माझी ९५ वर्षीय क्रश - डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

अनन्त्_यात्री Tue, 06/03/2025 - 09:30
*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड Sun, 06/08/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो Mon, 06/09/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस Wed, 06/11/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.

अनन्त्_यात्री Tue, 06/03/2025 - 09:30
*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड Sun, 06/08/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो Mon, 06/09/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस Wed, 06/11/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही

😄

डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 08:20
गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड Tue, 06/03/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 08:20
गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड Tue, 06/03/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Deccan Queen

वारी !!!

किल्लेदार ·

कर्नलतपस्वी Tue, 05/27/2025 - 10:56
हिमाचल उत्तराखंड भागात अशी देवस्थाने व वारी सोहळा बरेच ठिकाणी असतो. प्रचि अप्रतिम तसेच वर्णन सुद्धा. नुकताच अम्रीकेत जाऊन आलो. वरील प्रचि मधली काही फळे फुले तिथेही आढळली.

श्वेता२४ Tue, 05/27/2025 - 12:29
आणि वर्णन शैलीही छानच....रानमेवा फोटोतून उचलून तोंडात टाकावासा वाटला...फोटोंचा कोलाज करण्यापेक्षा वेगवेगळे टाकायला हवे होते ....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का.....

लेख वाचता वाचता आणि सुंदर प्रचि बघताना सगळा सोहळा डोळ्यासमोर आणलात!! शीर्षक वाचुन जरा गंडलो होतो, म्हटले वारी तर १९ जूनला आहे आपल्या विठुरायाची!! लेख लवकरच कसा आला?

Bhakti Wed, 05/28/2025 - 14:24
सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे,सुंदर लिहिलंय. स्वर्ग वाटत आहे! वर्णनात सरस्वती?? कशी?
सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते.

किल्लेदार Wed, 05/28/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

In reply to by किल्लेदार

श्वेता२४ Wed, 05/28/2025 - 18:01
पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. हा हा हा ....भारी....

किल्लेदार Wed, 05/28/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 08:00
व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो. डोळे आणि मन तृप्त झाले. या जागेची माहिती पूर्वीसारखे पाय चांगले बळकट असताना मिळाली असती तर जरूर गेलो असतो. अनेक आभार आणि पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.

अकिलिज Fri, 05/30/2025 - 17:04
फोटू अप्रतिम. खासकरुन कुठेही मानवांची गर्दी दिसणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. वर्णनही सुंदर. '' बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.'' - व्वा. क्या बात है. असेच लेख येऊद्यात. मनापासून शुभेच्छा.

कर्नलतपस्वी Tue, 05/27/2025 - 10:56
हिमाचल उत्तराखंड भागात अशी देवस्थाने व वारी सोहळा बरेच ठिकाणी असतो. प्रचि अप्रतिम तसेच वर्णन सुद्धा. नुकताच अम्रीकेत जाऊन आलो. वरील प्रचि मधली काही फळे फुले तिथेही आढळली.

श्वेता२४ Tue, 05/27/2025 - 12:29
आणि वर्णन शैलीही छानच....रानमेवा फोटोतून उचलून तोंडात टाकावासा वाटला...फोटोंचा कोलाज करण्यापेक्षा वेगवेगळे टाकायला हवे होते ....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का.....

लेख वाचता वाचता आणि सुंदर प्रचि बघताना सगळा सोहळा डोळ्यासमोर आणलात!! शीर्षक वाचुन जरा गंडलो होतो, म्हटले वारी तर १९ जूनला आहे आपल्या विठुरायाची!! लेख लवकरच कसा आला?

Bhakti Wed, 05/28/2025 - 14:24
सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे,सुंदर लिहिलंय. स्वर्ग वाटत आहे! वर्णनात सरस्वती?? कशी?
सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते.

किल्लेदार Wed, 05/28/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

In reply to by किल्लेदार

श्वेता२४ Wed, 05/28/2025 - 18:01
पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. हा हा हा ....भारी....

किल्लेदार Wed, 05/28/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 08:00
व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो. डोळे आणि मन तृप्त झाले. या जागेची माहिती पूर्वीसारखे पाय चांगले बळकट असताना मिळाली असती तर जरूर गेलो असतो. अनेक आभार आणि पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.

अकिलिज Fri, 05/30/2025 - 17:04
फोटू अप्रतिम. खासकरुन कुठेही मानवांची गर्दी दिसणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. वर्णनही सुंदर. '' बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.'' - व्वा. क्या बात है. असेच लेख येऊद्यात. मनापासून शुभेच्छा.
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.