मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

शब्दच ईश्वर जेमिनी एआय निर्मित दोन कविता

माहितगार ·

बायबल, कुराण, गीता, ग्रंथ अपार, प्रत्येकाचा दावा, शब्दच उद्धार. पण भुकेलेल्यांना भाकर कोण देई? दुःखितांच्या आसवांना कोण पुसे?
छान. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

बायबल, कुराण, गीता, ग्रंथ अपार, प्रत्येकाचा दावा, शब्दच उद्धार. पण भुकेलेल्यांना भाकर कोण देई? दुःखितांच्या आसवांना कोण पुसे?
छान. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
* माझ्या प्रॉम्प्टला जेमिनी म्हणाले मी एक कविता लिहितो, जी या श्रद्धेला व्यक्त करते, पण ती धार्मिक सलोख्याला बाधा आणणार नाही याची काळजी घेते. १) **शब्दच ईश्वर** बायबल देव, कुराण अल्लाह, शब्द त्यांचे पवित्र, श्रद्धा माझी अगाध. प्रत्येक अक्षर त्यांचा, दिव्य प्रकाश, मार्ग दाखवणारा, शांतीचा नि:श्वास. बायबलमध्ये जीवन, कुराणात सत्य, प्रत्येक वचनात, दडलेले अमृत. श्रद्धेच्या या मार्गाने, चालतो मी नित्य, शब्दच ईश्वर, हेच माझे गीत. इतर धर्मही आदरणीय, मार्ग त्यांचे भिन्न, पण सत्य एकच, हे जाणतो मन. आपल्या श्रद्धेत रमूया, दुसऱ्यांचा मान ठेवूया, शब्दच ईश्वर, हा विश्वास ठेवूया. २) **शब्दजंजाळ** शब्

शब्दच ईश्वर जेमिनी एआय निर्मित दोन कविता

माहितगार ·
लेखनविषय:
* माझ्या प्रॉम्प्टला जेमिनी म्हणाले मी एक कविता लिहितो, जी या श्रद्धेला व्यक्त करते, पण ती धार्मिक सलोख्याला बाधा आणणार नाही याची काळजी घेते. १) **शब्दच ईश्वर** बायबल देव, कुराण अल्लाह, शब्द त्यांचे पवित्र, श्रद्धा माझी अगाध. प्रत्येक अक्षर त्यांचा, दिव्य प्रकाश, मार्ग दाखवणारा, शांतीचा नि:श्वास. बायबलमध्ये जीवन, कुराणात सत्य, प्रत्येक वचनात, दडलेले अमृत. श्रद्धेच्या या मार्गाने, चालतो मी नित्य, शब्दच ईश्वर, हेच माझे गीत. इतर धर्मही आदरणीय, मार्ग त्यांचे भिन्न, पण सत्य एकच, हे जाणतो मन. आपल्या श्रद्धेत रमूया, दुसऱ्यांचा मान ठेवूया, शब्दच ईश्वर, हा विश्वास ठेवूया. २) **शब्दजंजाळ** शब्

चिटिश कुमार.... !!

बाजीगर ·

श्रीगुरुजी Fri, 04/04/2025 - 22:58
नितीश उठाइतकाच भोंदू व नालायक आहे. भाछपने मूर्खपणा करून शेणेला शुन्यातून मोठे केले तसाच मूर्खपणा करून नितीशलाही शुन्यातून मोठे केले. भाजपने उठाचा २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर भंगार माल केला तसाच नितीश सुद्धा डिसेंबर २०२५ निवडणुकीनंतर भंगार माल व्हायला हवा.

In reply to by श्रीगुरुजी

एकूणच समाजवादी लोकं एकाहून एक फालतू असतात. एक झाकावा आणि दुसरा काढावा. कधीनाकधी समाजवादी लोक आपले खरे रंग दाखवून देतात. भाजपला उगीच इतरांना मोठे करायची फार हौस असते. नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली १९९४ मध्ये. मार्च १९९५ मधील बिहार विधानसभा निवडणुक त्या पक्षाची पहिली निवडणुक होती. त्यावेळी त्या पक्षाची कामगिरी कशी होती? एकूण ७.१% मते आणि जागा जिंकल्या ७. भाजपची त्यावेळी कामगिरी कशी होती? एकूण १३% मते आणि जागा जिंकल्या ४१. समता पक्ष अनुक्रमे २२ आणि ६० जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. तर भाजप अनुक्रमे ५६ आणि ७१ जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. बरं भाजपने जागा जास्त लढवल्या म्हणून हे आकडे दिसत होते का? तर तसे नाही. भाजपने ३१५ तर समता पक्षाने ३१० जागा लढविल्या होत्या म्हणजे दोन पक्षांनी लढविलेल्या जागांमध्येही फार फरक नव्हता. म्हणजे १९९५ मध्ये नितीशपेक्षा भाजपची ताकद बिहारमध्ये बरीच जास्त होती. १९९६ मध्ये पहिल्यांदा नितीश-भाजप युती झाली तेव्हा १९९५ च्या निवडणुकांचेच आकडे समोर होते. तरीही भाजपने नितीशला त्या पक्षाच्या ताकदीपेक्षा जास्त जागा दिल्या आणि आपल्या किंमतीवर नितीशला वाढायला वाव दिला. २००० च्या विधानसभा निवडणुकांनंतर त्रिशंकू विधानसभा आली होती. राजद आघाडीला १२५ तर भाजप आघाडीला १२४ जागा होत्या. तसे असताना भाजप आघाडीला सुरवातीला सरकार बनवायला पाचारण करणे हे अयोग्य होते पण केंद्रातील भाजप सरकारने राज्यपालांना हाताशी धरून तो डाव खेळला. आणि मुख्यमंत्री कोण झाले? तर नितीशकुमार. त्यावेळी भाजपला ६७ तर नितीशकुमारांच्या पक्षाला ३४ जागा होत्या- म्हणजे भाजपला नितीशच्या जवळपास दुप्पट जागा होत्या. तरीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे कोण? तर नितीशकुमार. त्यांचे सरकार आठवड्याभरात पडले आणि परत राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. बिहारमध्ये काळाकुट्ट अध्याय पुढे सुरू राहिला. दरम्यानच्या काळात बिहारमधून झारखंड वेगळा झाला होता आणि विधानसभेत जागा ३२४ वरून २४३ इतक्या कमी झाल्या. २००५ मध्ये दोनदा निवडणुक झाली. मार्च २००५ मध्ये नितीशकुमारांच्या जनता दल (यु) ने १३८ तर भाजपने १०३ जागा लढविल्या. त्या निवडणुकांनंतर कोणतेच स्थिर सरकार बनणार्‍यातले नव्हते या नावाखाली विधानसभेची एकही बैठक न घेता राज्यपाल बुटासिंगांना हाताशी धरून केंद्रातील युपीए सरकारने बिहार विधानसभा विसर्जित केली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २००५ मध्ये परत विधानसभा निवडणुक झाली. त्यावेळी जनता दल (यु) ने १३९ तर भाजपने १०२ जागा लढविल्या. नितीशपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे हे समोर दिसत असतानाही भाजपने नितीशला जास्त जागा लढायला दिल्या. म्हणजेच भाजपने १९९६ ते २००५ या काळात नितीशला मोठे केले. समजा भाजप-नितीश युती झाली नसती तर लालू जिंकला असता. ठीक आहे. पण त्यासाठी भाजपने स्वतःला कमी जागा लढवायला घेऊन त्याग केला. दरवेळेस असा त्याग भाजपनेच का करायचा? तसे न करता समजा भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली असती तर १९९५ मधील ४१ पासून आधी ६०-७० आणि त्यानंतर आणखी जास्त जागा अशी प्रगती नक्की करता आली असती. पण नितीशला भाजपने मोठे केले आणि मग नितीशने स्वतःची प्रतिमा सुशासनबाबू अशी उभी केली. लालूंच्या काळातील अनागोंदीपुढे कोणीही मुख्यमंत्री लोकांना बराच वाटला असता. त्याचा पुरेपूर फायदा नितीशने घेतला आणि भाजप मात्र बाहेरून सगळा खेळ बघत बसला. भाजपने जी चूक महाराष्ट्रात केली तीच चूक बिहारमध्ये पण केली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Sat, 04/05/2025 - 13:22
पूर्ण सहमत. भारतातील सर्वाधिक विश्वासघातकी राजकारण्यांची यादी केली तर त्यात नितीश प्रथम क्रमांकावर व पवार दुसऱ्या क्रमांकावर असतील. नितीश अत्यंत विश्वासघातकी व लबाड आहे याचा अनुभव येऊनही भाजपने २०१७ मध्ये पुन्हा एकदा नितीशशी युती करणे ही गंभीर घोडचूक होती. तसेही राजद-कॉंग्रेस-संजद यांचे संयुक्त सरकार फार काळ टिकले नसते. अगदी टिकले असते तरीही २०२० विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर येण्याची चांगली संधी मिळाली असती. निदान आता तरी भाजपने स्वतंत्र लढावे किंवा मुख्यमंत्री आपलाच होणार हे जाहीर करून संजदपेक्षा जास्त जागा लढवाव्या.

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचं घाट केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा घात केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

विवेकपटाईत Mon, 04/14/2025 - 08:18
99 टक्के मुस्लिम मते आरजेडीला मिळतील. एक ही मुस्लिम वोट भाजप समर्थक नितीश, नायडू, अन्ना द्रमुकला मिळणार नाही. बिहार मध्ये आरजेडी जिंकल्यावर तेथील हिंदूंची परिस्थिति वेस्ट बंगाल सारखी होणार. अनेक भागातून पलायन करावे लागेल. राज्यात अराजकता पसरेल. बाकी आजच्या परिस्थितीत ज्या व्यक्तिला थोडे ही डोके आहे, तो भाजप शिवाय दुसर्‍याला मत विचार ही करू शकत नाही.

श्रीगुरुजी Fri, 04/04/2025 - 22:58
नितीश उठाइतकाच भोंदू व नालायक आहे. भाछपने मूर्खपणा करून शेणेला शुन्यातून मोठे केले तसाच मूर्खपणा करून नितीशलाही शुन्यातून मोठे केले. भाजपने उठाचा २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर भंगार माल केला तसाच नितीश सुद्धा डिसेंबर २०२५ निवडणुकीनंतर भंगार माल व्हायला हवा.

In reply to by श्रीगुरुजी

एकूणच समाजवादी लोकं एकाहून एक फालतू असतात. एक झाकावा आणि दुसरा काढावा. कधीनाकधी समाजवादी लोक आपले खरे रंग दाखवून देतात. भाजपला उगीच इतरांना मोठे करायची फार हौस असते. नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली १९९४ मध्ये. मार्च १९९५ मधील बिहार विधानसभा निवडणुक त्या पक्षाची पहिली निवडणुक होती. त्यावेळी त्या पक्षाची कामगिरी कशी होती? एकूण ७.१% मते आणि जागा जिंकल्या ७. भाजपची त्यावेळी कामगिरी कशी होती? एकूण १३% मते आणि जागा जिंकल्या ४१. समता पक्ष अनुक्रमे २२ आणि ६० जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. तर भाजप अनुक्रमे ५६ आणि ७१ जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. बरं भाजपने जागा जास्त लढवल्या म्हणून हे आकडे दिसत होते का? तर तसे नाही. भाजपने ३१५ तर समता पक्षाने ३१० जागा लढविल्या होत्या म्हणजे दोन पक्षांनी लढविलेल्या जागांमध्येही फार फरक नव्हता. म्हणजे १९९५ मध्ये नितीशपेक्षा भाजपची ताकद बिहारमध्ये बरीच जास्त होती. १९९६ मध्ये पहिल्यांदा नितीश-भाजप युती झाली तेव्हा १९९५ च्या निवडणुकांचेच आकडे समोर होते. तरीही भाजपने नितीशला त्या पक्षाच्या ताकदीपेक्षा जास्त जागा दिल्या आणि आपल्या किंमतीवर नितीशला वाढायला वाव दिला. २००० च्या विधानसभा निवडणुकांनंतर त्रिशंकू विधानसभा आली होती. राजद आघाडीला १२५ तर भाजप आघाडीला १२४ जागा होत्या. तसे असताना भाजप आघाडीला सुरवातीला सरकार बनवायला पाचारण करणे हे अयोग्य होते पण केंद्रातील भाजप सरकारने राज्यपालांना हाताशी धरून तो डाव खेळला. आणि मुख्यमंत्री कोण झाले? तर नितीशकुमार. त्यावेळी भाजपला ६७ तर नितीशकुमारांच्या पक्षाला ३४ जागा होत्या- म्हणजे भाजपला नितीशच्या जवळपास दुप्पट जागा होत्या. तरीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे कोण? तर नितीशकुमार. त्यांचे सरकार आठवड्याभरात पडले आणि परत राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. बिहारमध्ये काळाकुट्ट अध्याय पुढे सुरू राहिला. दरम्यानच्या काळात बिहारमधून झारखंड वेगळा झाला होता आणि विधानसभेत जागा ३२४ वरून २४३ इतक्या कमी झाल्या. २००५ मध्ये दोनदा निवडणुक झाली. मार्च २००५ मध्ये नितीशकुमारांच्या जनता दल (यु) ने १३८ तर भाजपने १०३ जागा लढविल्या. त्या निवडणुकांनंतर कोणतेच स्थिर सरकार बनणार्‍यातले नव्हते या नावाखाली विधानसभेची एकही बैठक न घेता राज्यपाल बुटासिंगांना हाताशी धरून केंद्रातील युपीए सरकारने बिहार विधानसभा विसर्जित केली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २००५ मध्ये परत विधानसभा निवडणुक झाली. त्यावेळी जनता दल (यु) ने १३९ तर भाजपने १०२ जागा लढविल्या. नितीशपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे हे समोर दिसत असतानाही भाजपने नितीशला जास्त जागा लढायला दिल्या. म्हणजेच भाजपने १९९६ ते २००५ या काळात नितीशला मोठे केले. समजा भाजप-नितीश युती झाली नसती तर लालू जिंकला असता. ठीक आहे. पण त्यासाठी भाजपने स्वतःला कमी जागा लढवायला घेऊन त्याग केला. दरवेळेस असा त्याग भाजपनेच का करायचा? तसे न करता समजा भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली असती तर १९९५ मधील ४१ पासून आधी ६०-७० आणि त्यानंतर आणखी जास्त जागा अशी प्रगती नक्की करता आली असती. पण नितीशला भाजपने मोठे केले आणि मग नितीशने स्वतःची प्रतिमा सुशासनबाबू अशी उभी केली. लालूंच्या काळातील अनागोंदीपुढे कोणीही मुख्यमंत्री लोकांना बराच वाटला असता. त्याचा पुरेपूर फायदा नितीशने घेतला आणि भाजप मात्र बाहेरून सगळा खेळ बघत बसला. भाजपने जी चूक महाराष्ट्रात केली तीच चूक बिहारमध्ये पण केली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Sat, 04/05/2025 - 13:22
पूर्ण सहमत. भारतातील सर्वाधिक विश्वासघातकी राजकारण्यांची यादी केली तर त्यात नितीश प्रथम क्रमांकावर व पवार दुसऱ्या क्रमांकावर असतील. नितीश अत्यंत विश्वासघातकी व लबाड आहे याचा अनुभव येऊनही भाजपने २०१७ मध्ये पुन्हा एकदा नितीशशी युती करणे ही गंभीर घोडचूक होती. तसेही राजद-कॉंग्रेस-संजद यांचे संयुक्त सरकार फार काळ टिकले नसते. अगदी टिकले असते तरीही २०२० विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर येण्याची चांगली संधी मिळाली असती. निदान आता तरी भाजपने स्वतंत्र लढावे किंवा मुख्यमंत्री आपलाच होणार हे जाहीर करून संजदपेक्षा जास्त जागा लढवाव्या.

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचं घाट केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा घात केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

विवेकपटाईत Mon, 04/14/2025 - 08:18
99 टक्के मुस्लिम मते आरजेडीला मिळतील. एक ही मुस्लिम वोट भाजप समर्थक नितीश, नायडू, अन्ना द्रमुकला मिळणार नाही. बिहार मध्ये आरजेडी जिंकल्यावर तेथील हिंदूंची परिस्थिति वेस्ट बंगाल सारखी होणार. अनेक भागातून पलायन करावे लागेल. राज्यात अराजकता पसरेल. बाकी आजच्या परिस्थितीत ज्या व्यक्तिला थोडे ही डोके आहे, तो भाजप शिवाय दुसर्‍याला मत विचार ही करू शकत नाही.
लेखनविषय:
चिटिश कुमार बिहारीमुस्लिम नितीशकुमार वर चिडले, गिरगिट (सरडा),ठग,धोकेबाज म्हणत भिडले ।। RSS सर्टिफाईड मुख्यमंत्री, सेक्युलर आता भगवा मंत्री ।। कैसे कैसे मीम्स चे काम, अविश्वनीय हा पलटुराम ।। हाफ पॅन्ट, काळी टोपी. म्हणें RJD झाली BJP ।। 17% वोटबँक आता कसले, नितीश फक्त गुलजार हसले ।। पसमांदा (दलित) मुस्लिम त्यांच्या बरोबर आहे, नितीशकुमार यांची राजकीय दृष्टी बरोबर आहे ।।

आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय....

बाजीगर ·
लेखनविषय:
आंधळ्या हिंदूंनो कधी जागे होणार ? खानग्रेस ने काय पाचर मारलीय, कधी पहाणार आणि कधी रागे होणार? हिंदुस्थान मध्ये रेल्वे आणि सशस्त्र सेने पेक्षा जास्त जमीन वक़्फ ची असा दावा आहे... त्यांच्या विरुद्ध काही अपील नाही हा कावा आहे मोदीसरकार,शाह किरेन रिजिजू यांनी बिल पास केले नसते. तर संसदेची जागा सुद्धा वक़्फ ने खाल्ले, ग्रास केले असते संविधानात नसलेले हे बेकायदा बोर्ड नेहरू ने लबाडीने आणले, मूर्ख हिंदु नी स्वत:च्या बरबादीसाठी खांग्रेस ला निवडून आणले. वक़्फ धार्जिणे 233 खासदार कोण आहेत ? त्यांना निवडून देणारे अंध-हिन्दु कोण आहेत?

रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन

बाजीगर ·
लेखनविषय:
रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन (1925--2025) हा गुढी पाडवा नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS शताब्दी वर्ष मोदी जी करणार साजरा सहर्ष ।। मरणप्राय,मुर्दाड हिंदूंना डॉ.हेगडेवार यांनी दिला हिंदुत्ववाद ... चाणक्या सारखा केला खानग्रेस शी वाद ।। खानग्रेस ने केली, अनेक वेळा बंदी, राष्ट्रप्रेमी RSS सदैव देशाला वंदी ।। स्वयंसेवक करतात, निःस्वार्थी काम, कामातच ते, शोधतात राम ।। रा.स्व.सं.जगातील ही सर्वात मोठी संघटना, RSS शताब्दी वर्ष ही आहे मोठी घटना ।।

सौगात-ए-मोदी

बाजीगर ·

श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2025 - 20:27
उत्तम काव्य! परंतु खालील ओळ चुकीची आहे. करदात्यांचा अपमान, ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या। नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरुपा॥ -भर्तृहरि

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा Wed, 04/02/2025 - 22:03
ह्याचा अर्थच नाय कळला..
कधी] खरं [कधी] खोटे, कधी मधुर, कधी कठोर, केंव्हा निर्घूण तर कधी दयालू, कधी पैशांचा हव्यास असणारी तर कधी उदार, सतत पैसे लागणारी, सतत खर्च होतो असं राजनीति सतत बदलत राहणारी - वेश्येप्रमाणे असते.
.. म्हणुन शोधला अन इथे चिकटावला,

काव्यातील वेदना पोहोचल्या. गोबरभक्तांच्या भावनेचा कोणताही विचार न करता , त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. =)) -दिलीप बिरुटे ( गाजर ए कोबीचा फॅन )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत गेल्यामुळे अस होत असेल. एखाद्या पदार्थ भरपूर वेळा खाल्ल्यास त्याची चव तोंडांत बसून जाते.

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 22:05
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!

श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2025 - 20:27
उत्तम काव्य! परंतु खालील ओळ चुकीची आहे. करदात्यांचा अपमान, ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या। नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरुपा॥ -भर्तृहरि

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा Wed, 04/02/2025 - 22:03
ह्याचा अर्थच नाय कळला..
कधी] खरं [कधी] खोटे, कधी मधुर, कधी कठोर, केंव्हा निर्घूण तर कधी दयालू, कधी पैशांचा हव्यास असणारी तर कधी उदार, सतत पैसे लागणारी, सतत खर्च होतो असं राजनीति सतत बदलत राहणारी - वेश्येप्रमाणे असते.
.. म्हणुन शोधला अन इथे चिकटावला,

काव्यातील वेदना पोहोचल्या. गोबरभक्तांच्या भावनेचा कोणताही विचार न करता , त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. =)) -दिलीप बिरुटे ( गाजर ए कोबीचा फॅन )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत गेल्यामुळे अस होत असेल. एखाद्या पदार्थ भरपूर वेळा खाल्ल्यास त्याची चव तोंडांत बसून जाते.

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 22:05
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!
लेखनविषय:
म्हणे सौगात-ए-मोदी भाजपा देणार ईदी !! कमी करण्या हेट, मोदी देणार भेट ।। विरोध रेवडी संस्कृतीला, काय म्हणावे या कृती ला? नको हे लांगुलचालन, आठवा बटेंगे कटेंगे स्लोगन ।। मते मिळणार नाहीत, नाही का तुम्हा माहित ।। करदात्यांचा अपमान, थांबवा फुकट सामान ।।

असत्यवक्ता स्वर्णकेश:

युयुत्सु ·

आंद्रे वडापाव Wed, 03/26/2025 - 10:36
कषायपेय विक्रेतुः कृते एकः सन्देशः सर्वथा सुकरं वचनं, दुष्करं प्रतिपालनम् | मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा। क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥

सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय भवेत्? दीपस्य संनिधौ दीपः किं प्रकाशाय योग्यः? | यत्र ज्ञानं न विद्येत तत्र यत्नो व्यर्थकः अन्धभक्तैः सह चर्चा निःफला न संशयः ||

हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे ! आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे . आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत ! थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्‍याखुर्‍या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही ! वेलकम टू द रीअ‍ॅल वर्ल्ड , सायबॉर्ग्स !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sat, 03/29/2025 - 09:24
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .> पूर्णपणे असहमत! ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते. ए० आय० ची नवीन मॉडेल्स अचंबित करणारी कामगिरी करत आहे.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sat, 03/29/2025 - 13:26
ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते.
युयुत्सु जी, त्यांना उथळ वापरकर्ता म्हणून बोलू नका.. त्यांनी अंत्यंत सखोल संधोधना अंती एक आय चा वापरकरून डीप सिक ला शरम वाटेल असेल... अती अँडव्हान्स मॉडेल तयार केलेले. . राम ...

In reply to by आंद्रे वडापाव

अहाहा ! मनःपुर्वक धन्यवाद ! "राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत ! "हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा , " बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्‍या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !! मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला ! मनःपुर्वक धन्यवाद ! रामनामाचा काही कॉपीराईट घेता येणार नाही पण राम ह्या न्युरल नेटवर्क संकल्पनेचा कॉपीराईट घेऊन ठेवतो - राम_न्युरल_नेटवर्क © राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sat, 03/29/2025 - 09:41
श्री० गोडबोले, तुम्ही असा विचार करा - चीनकडे ब-यापैकी संस्कृत रचना करणारा ए०आय० आहे, पण भारताकडे तो अजुनही नाही.

In reply to by युयुत्सु

हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही! माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे ! ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्‍या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्‍या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप ! वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही ! असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला ! बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. " =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Sat, 03/29/2025 - 21:47
लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
अभ्यास वाढवा...

In reply to by आंद्रे वडापाव

Trump won the national popular vote with a plurality of 49.8% making him the first Republican to win the popular vote since George W. Bush in 2004. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/2024_United_States_presidential_election पण असो. व्यक्तिगत द्वेषाला औषध नाही . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Sun, 03/30/2025 - 08:50
The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office. #https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !! त्यामुळे... असोच ... केचन जनाः समानमानसिकतायां तिष्ठन्तु, यथा रथचक्रं गड्ढे अटति ।

असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥ तात्यांवरील टिकेला खाली उत्तर! ट्रंपः शत्रुभिराक्रान्तः, निन्दितोऽपि पुनः पुनः। स्वकर्मणा स शोभेत, सूर्यवत् तेजसा भुवि॥

आंद्रे वडापाव Wed, 03/26/2025 - 10:36
कषायपेय विक्रेतुः कृते एकः सन्देशः सर्वथा सुकरं वचनं, दुष्करं प्रतिपालनम् | मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा। क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥

सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय भवेत्? दीपस्य संनिधौ दीपः किं प्रकाशाय योग्यः? | यत्र ज्ञानं न विद्येत तत्र यत्नो व्यर्थकः अन्धभक्तैः सह चर्चा निःफला न संशयः ||

हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे ! आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे . आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत ! थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्‍याखुर्‍या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही ! वेलकम टू द रीअ‍ॅल वर्ल्ड , सायबॉर्ग्स !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sat, 03/29/2025 - 09:24
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .> पूर्णपणे असहमत! ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते. ए० आय० ची नवीन मॉडेल्स अचंबित करणारी कामगिरी करत आहे.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sat, 03/29/2025 - 13:26
ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते.
युयुत्सु जी, त्यांना उथळ वापरकर्ता म्हणून बोलू नका.. त्यांनी अंत्यंत सखोल संधोधना अंती एक आय चा वापरकरून डीप सिक ला शरम वाटेल असेल... अती अँडव्हान्स मॉडेल तयार केलेले. . राम ...

In reply to by आंद्रे वडापाव

अहाहा ! मनःपुर्वक धन्यवाद ! "राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत ! "हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा , " बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्‍या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !! मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला ! मनःपुर्वक धन्यवाद ! रामनामाचा काही कॉपीराईट घेता येणार नाही पण राम ह्या न्युरल नेटवर्क संकल्पनेचा कॉपीराईट घेऊन ठेवतो - राम_न्युरल_नेटवर्क © राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sat, 03/29/2025 - 09:41
श्री० गोडबोले, तुम्ही असा विचार करा - चीनकडे ब-यापैकी संस्कृत रचना करणारा ए०आय० आहे, पण भारताकडे तो अजुनही नाही.

In reply to by युयुत्सु

हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही! माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे ! ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्‍या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्‍या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप ! वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही ! असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला ! बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. " =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Sat, 03/29/2025 - 21:47
लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
अभ्यास वाढवा...

In reply to by आंद्रे वडापाव

Trump won the national popular vote with a plurality of 49.8% making him the first Republican to win the popular vote since George W. Bush in 2004. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/2024_United_States_presidential_election पण असो. व्यक्तिगत द्वेषाला औषध नाही . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Sun, 03/30/2025 - 08:50
The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office. #https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !! त्यामुळे... असोच ... केचन जनाः समानमानसिकतायां तिष्ठन्तु, यथा रथचक्रं गड्ढे अटति ।

असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥ तात्यांवरील टिकेला खाली उत्तर! ट्रंपः शत्रुभिराक्रान्तः, निन्दितोऽपि पुनः पुनः। स्वकर्मणा स शोभेत, सूर्यवत् तेजसा भुवि॥
लेखनविषय:
Composed with the help of DeepSeek - असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥

स्त्रीत्वाचे शीलहरण!

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
स्त्रीत्वाचे शीलहरण!
 
स्त्रियाच करिती परस्परांचे 
शीलचारित्र्य हनन मस्त 
मातृत्वाचे वस्त्र फाडणे 
त्यांच्या लेखी दिसते स्वस्त
 
तारतम्य अन विवेकाचे
उरत नसते त्यांना  भान
कुस्करती मग एकमेकींचा 
स्त्रीयाच स्त्रीत्वाचा सन्मान
 
बघुनी नागड्या नालस्तीला
बीभत्सतेला येते ग्लानी
निती, सभ्यता, मानवताही
वितळून होती पाणी पाणी

आग व संशयाचा धुर

बाजीगर ·
लेखनविषय:
दिल्ली न्यायाधीशाच्या घरी लागली आग, अग्निशमन कर्मचाऱ्यांना, घरात दिसली नोटांची थप्पी, काढता आगीचा माग ।। होते म्हणे 15 कोटी घबाड, तरीही नाही धरला लबाड ।। वर्मावर बोट आल्यावर, केली त्यांनी रदबदली, राजीनामा न घेता, त्यांची फक्त केली बदली ।। दिल्ली न्यायाधीशाच्या घरी लागली आग, पैशाचा पूर, संशयाचा धुर तरीही न्यायाला आली नाही जाग ।।