मत

सु शी ची दुनियादारी

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in जनातलं, मनातलं
24 Aug 2013 - 10:17 pm

दुनियादारी
सुहास शिरवळकर यांच्या "साहित्यकृती" वर आधारित मराठी चित्रपट

हि हेड लाईन वाचली आणि मनात १ शेर रुंजी घालू लागला.

हजारो साल "नर्गिस अपनी बेनुरी पे रोती है
बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा ||

इथे "दुनियादारी " हि साहित्यकृती हि नर्गिस
आणि झी सिनेमा आणि संजय जाधव हे दीदावर

मराठी साहित्यिकांनी "सु शी" ना कधीच साहित्यिक मानले नाही
सुशींचे हे दुख: कधी कधी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे.

कलामत

मुस्लीमच कां जिंकले ? एक अभ्यास

शरद's picture
शरद in काथ्याकूट
24 Aug 2013 - 12:15 pm

मुस्लिमच कां जिंकले ? एक अभ्यास

भारतावर अनादी काळापासून आक्रमणे होत आहेत. भागवतात यांची सूची दिली आहे. उदा. किरात,हूण, पुलिन्द, आभीर,शुंग, यवन, खस, शक इत्यादी. पण इस्लामचे आक्रमण एक अभूतपूर्व आक्रमण होते. इतर आक्रमणांत व याच्यात काय फरक होता की फक्त इस्लामच यशस्वी झाले याची चिकित्सा करावयाचा हा एक प्रयत्न.

स्वीडनमध्ये राहण्याबाबत माहिती हवी आहे...

शिद's picture
शिद in काथ्याकूट
21 Aug 2013 - 9:33 pm

नमस्कार मिपाकर,

हा माझा मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. मला मिपावरच्या सर्व जाणकार मंडळींकडुन थोडीशी माहिती हवी आहे व आशा करतो कि तुम्ही सगळे मला पुर्णपणे मदत करतील.

मी सध्या कामानिमित्त लंडन येथे आहे आणि लवकरच काम संपवून भारतात परत जाणार होतो. पण, आज अचानक सकाळीच डिलीवरी मॅनेजरचा फोन आला कि मला एका नवीन प्रोजेक्टसाठी Stolkholm, स्वीडन येथे जावे लागेल. माझे जाणे नक्की झाले तर माझ्यासोबत बायको आणि मुलगा (वयः १ वर्ष) सोबत येतील.

एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
11 Aug 2013 - 5:54 am
संस्कृतीसमाजजीवनमानशिक्षणविचारअनुभवमतमाहिती

पोटभर जेवा !

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
25 Jul 2013 - 8:33 pm

तर मंडळी देशात सगळं कसा आनंदी आनंद आहे ! अहो कसा नसणार आपल्या नेत्यांनी पोटभर जेवणाची सोय केली आहे.राज बब्बर म्हणतात १२ रु आजपण मुंबईत पोटभर जेवण मिळते. तर त्यांच्याच पक्षातील रशिद मसुद यांनी तर फक्त ५ रु दिल्लीत पोटभर जेवण मिळेते. दिल्ली मुंबई पेक्षा इतके स्वस्त आहे आणि ५ रु च्या जेवणासाठी मुंबईत १२ रु मोजावे लागतात त्यामुळे मुंबईतल्या महागाईचा मी निषेध नोंदवतो.

मी खरच योग्य केल का?

saishwari's picture
saishwari in जनातलं, मनातलं
24 Jul 2013 - 7:42 pm

जवळ जवळ १५ दिवस झाले मला नोकरी सोडून . पण अजूनही या बाबत मला खात्री नाही. साधारण ३ वर्षांपूर्वी मला हि नोकरी लागली होती. तो काळ मंदीचा होता. नुकत्याच पदवीधर झालेल्यांना नोकरी मिळत नव्हती. ८ महिने नाममात्र पगारावर घासल्यावर हि संधी चालून आली होती. अर्थातच मोठ्या कंपनीतली ही संधी सोडून देण अजिबातच शक्य नव्हत. मुलाखत इथे झाली असली तरी नेमणूक बाहेरच्या राज्यात होती. फक्त ३ दिवसात सगळ ठरलं होत. सुरवातीचे दिवस नवीन शिकण्यात,नवीन ठिकाणी हिंडण्यात गेले, पैशांची चटक लागली होती, सोबतचे लोक अगोदरच पुढे गेले होते त्यामुळे आपण पण त्या शर्यतीत असाव अस वाटत होत.

मुक्तकप्रकटनविचारअनुभवमतमदत

भारताचं खरं दुर्दैव

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
13 Jul 2013 - 4:13 pm

नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं. तसं ते वाण्याकडून चार साबण आणायला गेलो तरीही बघायला मिळतं; पण अशा विशेष ठिकाणी, किंवा काही विशेष सण-समारंभात ते जरा ‘विशेष’ असतं. रस्त्यावर गाडी चालवताना तर आपण जगाचे राजे हा भाव तनामनात घेऊन लोकं वावरतात. म्हणजे सांगायचंच झालं, तर त्यांच्या वाटेमधे साधं पाखरू जरी आलं तरी त्याची आई-बहीण काढतात.

सार्वजनिक उत्सव "मूळ उद्देशापासून" बाजूला पडत आहेत का?

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
10 Jul 2013 - 2:52 pm

अनेकदा अनेक चर्चांमध्ये सार्वजनिक उत्सव आणि त्यांचे महत्त्व वगैरेवर मतांचा गलबला वाचनात येतो.
नुकतेच मिपावरही वारी या विजुभाऊंच्या धाग्यात ते म्हणतातः

गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.

प्रतिसादांतही काहींनी सार्वजनिक उत्सव त्यांच्या मूळ उद्देशापासून बाजुला पडत आहेत असे म्हटले आहे.

येडचाप नीतीशकुमार उर्फ जे डी यू

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
16 Jun 2013 - 6:07 pm

आपण 'लास्ट रिसोर्टऑफ स्काऊंड्रल्स ' च्या भानगडीत पडायचे नाही. उमेदवार पसंत नसला तर मतदानाचा हक्कच बजावायचा नाही हे म्या पक्के ठरवूनशान टा़कले आहे. पण मधेच घोटाळा झाला. मनोहर जोशी सर तिरकी मान करून म्हणाले आपल्या देशाची वाटचाल हळू हळू अराजकते कडे चालू आहे आणि आपले कलाम साहेब तर २०२० साली आपण जागतिक महासत्ता होणार असे म्हणत होते. त्यांच्या सुरात आपले परमपूज्य अर्थज्ञ नरेंद्र जाधव हेही आपला सूर मिसळत होते. असो .