चमन के फुल
अति मधुर मधुर..
-गाणी ऐकायची सवय फार जुनी ।
एकोणीसशेसाठ ते सत्तर,चे दशकाच्या आसपासचा,पन्नास।साठ वर्षापूर्वी चा काळ । ।हा काळ ,हिंदी चित्रपटांचा
सांगितिक सुवर्णयुग मानले जाते।
त्या काळातअनेकसंगीतकार ,गायक,
गायिका ,गीतकार यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने , गीत संगीताचे जे अक्षर,अतुट.अतुलनीय,रेशमी ,मधुर ,मायाजाल विणले आहे,
त्याच्या बंधनामध्ये अजुनहीसंगीत प्रेमी गुंतलेले ,आहेत।बाहेर यायला तयार नाहीत।
आपल्या आयुष्यातले अनेक क्षण ,
त्या अविस्मरणीय गाण्यांनी भारुन टाकलेे सुख दु:खाच्या प्रसंगात
सोबत केली ।