सत्यमेव जयते.
सत्यमेव जयते.
सत्यमेव जयते.
एक तरी गज़ल अनुभवावी # ०३
जीवन के सफर मे राही
जीवन के सफर मधे चालताना ,कुठे ना कुठे कुणी
ना कुणीभेटतच असते।आपण विसरून ही जातो ।
बिल्लू बाल्मिकी ,असे नावधारण केलेला,उत्तराखंड
मधील मसुरीच्या रस्त्यावर दोनच मिनिटे
भेटलेला माणूस आठवणीत राहाण्याचे काही कारण नाही।
पण राहिला ।त्याची ही, म्हटलं तर ,गोष्ट।
"आवाज के दुनिया का दोस्त "
संगीत ,सर्व प्रकारचे संगीत,लोकप्रिय होण्यात ,त्याचा प्रसार ,प्रचार होण्यात रेडीओ चा फार मोलाचा वाटा ।
हिंदी चित्रपट संगीताची वाटचाल किंवा घोडदौड तर
मुख्यत्वेया माध्यमाच्या पाठीवरूनच झाली ।
आपला शेजारी देश,सिलोन(श्रीलंका )रेडीओ वर
हिंदी सिनेगीतासाठी वेगळे केंद्रच
(श्रीलंकाब्रॉडकॉस्टिंग कंपनीचे )आहे ।
बहुतेक आपणा सगळ्यांचे आवडते स्टेशन।
तिथे ऐकलेल्या असंख्य गाण्यांनी वेड लावले ।
यापुर्वीचे भाग आपण येथे वाचु शकता.
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)
विजयादशमी...!!
बैलगाडी संथगतीने गावाच्या दिशेने जात होती. सूर्य मावळतीला जात होता. मावळतीची शांतता, सूर्याचा तांबूस प्रकाश आजूबाजूला पसरला होता. सगळे अवतीभोवतीचे वातावरण एका लयीत शांत शांत भासत होते. परतीचे पाखरे अधून मधून नजरेस पडत होते. बैलगाडीचा तो खडs खडss आवाज, या अशा वातावरणात मजेशीर वाटत होता. ते तिघेजण गाडीत शांतपणे बसून, त्या आजूबाजूच्या वातावरणाची शांतता कायम ठेवत होते. गाव साधारणता अजून, सहा मैल बाकी असेल. खरंतर त्यांनी गावात पोहोचायला घाई करायला हवी होती. कारण रात्र लवकर सुरू होणार होती. रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार, आजूबाजूला पसरणार होता. पण त्यांची ती संथ चाल आहेत तशीच कायम होती.
सीमोल्लंघन..!!
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका
आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:
स्मरण रंजन
रेडिओ( ४)
कोई लौटा दे मेरे...
ज्या फिलीप्स रेडिओ चा ऊल्लेख केला तो कालौघात
कुठे गेला लक्षात नाही. गावतल्या घरी त्याची जागा ट्रांझिस्टर ने घेतली.
त्याचा वेगळा रुबाब. सेलवर चालणारा.
कातडी वेष्टण.
स्टीलच्या काड्याचे खालीवर करता येणारे
एरिअल. कुठेही घेऊन जा. शेतात पण.
'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.'
एके संध्याकाळी शेतात पं.भीमसेनजी आणि
बालमुरली कृष्णन यांची जुगलबंदी ऐकल्याचे आठवते.