अर्जंट माहिती हवी आहे .
मुंबई अबुधाबी म्युनिक मार्गावर चेक्ड इन लगेज मध्ये एव्हरेस्ट मसाले सीलबंद पाकिटे टाकली आणि त्या मसाल्यातला एक घटक खसखस असेल तर काही झोल होतील का नाही ??
कृपया लौकर सांगा
मुंबई अबुधाबी म्युनिक मार्गावर चेक्ड इन लगेज मध्ये एव्हरेस्ट मसाले सीलबंद पाकिटे टाकली आणि त्या मसाल्यातला एक घटक खसखस असेल तर काही झोल होतील का नाही ??
कृपया लौकर सांगा
मिस्टिसिझम - एक चिंतन - १
---------------------------------------------------------------------------------------------------
चित्रगुप्त काकांच्या या लेखात मिस्टिक अनुभवाचे वर्णन छान आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
वास्तू भाग २:
माझ्या लेकीच्या नणदेचा करूण अंत फार मोठा आघात होता. पण लेक मोठी धीराची. तीने स्वतःला आणि नवर्याला यातून सावरले. स्वखीच्या नवर्याने कोर्ट केस करणयाचा निर्णय घेतला.
**
तो बहिणीचे घरी पोहोचला तेव्हा पहटेचे ४.३० झाले होते पुण्यात टिळकरोडला रात्री ११.३० वाज्ता झालेली घटना कात्रजला (धाकट्या भावाचे घरी) कळविली सासुरवाडीच्या लोकांनी ३.३० ला.
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी
==================================================================
खाऊगल्ली : भाग १
==================================================================
चौसोपी वाड्यांबद्दल कुणी काही लेख, पुस्तके लिहिली आहेत का? जालावर कुठे फोटो मिळतील का? जालावर काही मिळालेत पण अर्धवट आहेत. पुर्ण कल्पना येत नाही. जिथे भेट देऊन अभ्यास करता येईल असे काही जुने चौसोपी वाडे सुस्थितीत व वापरात असलेले कुठे आहेत याची काही माहिती असल्यास जरूर सांगा.
त्यांचे आर्कीटेक्चर, उपयोगिता, वैशिष्ट्ये, बांधकाम साहित्य, बांधकामावर असणारा पर्यावरणाचा प्रभाव यावर माहिती संकलित करायची आहे. त्याचे एक चांगले, जास्तीत जास्त बारकावे असलेले मॉडेल बनवायचे आहे.
मागिल भाग..
पण त्यांच्या सरकारात-कामाला गेलं,की त्यांचं धोरण पाळणं अटळ असे. कारण जर का ते एकदा जरी चुकलं,की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायची..ती कायमचीच!
पुढे चालू...
==================================================
स्वखी भाग २
नव्याचे नऊ दिवस सरले आणि माझ्या भाषेची अडचण आणि मराठी व्याकरणाची बोंब यामुळे अनर्थाला सुरुवात झाली..
मी बोललेल्या प्रत्येक वाक्यातून वेगळेच अर्थ काढू लागले शिवाय फोन आला तर किंवा पुण्यातील दोन्ही वहिनींशी कानडीतून बोलले तरी काय बोलले याचा जाब द्यावा लागे.
एक खंडप्राय देश होता आणि तिथे नानाविध प्रकारेचे लोक भाषा परंपरा वगैरे जपत होते ... मुद्दा होता गोड पदार्थांचा ...
त्या देशात शास्त्रोक्त पद्धतीने अनेक उत्तमोत्तम गोड पदार्थ मिठाया बनवल्या जात ... त्या बनवायला वेळ लागत असे आणि पचायलाही ..पण लोक मजेत होते त्या मिठायांमध्ये चोष्य लेह्य खाद्य असे अनेक प्रकार होते ...
माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री श्री स. गो. बर्वे (१९१४-१९६७) यांची १०० वी जयंती येत्या सोमवारी २७ एप्रिलला आहे. त्यानिमित्य त्यांचा छोटासा परिचय करून देणारा हा लेख :