मस्तानी-बाजीरावांचे वंशज
मस्तानी-बाजीरावांचे वंशज अजून आहेत याची गेल्या काही क्षणांपर्यत कल्पनाच नव्हती. फार-फार तर मस्तानी-बाजीरावांचा मुलगा शमशेर बहादूर-१ (कृष्णराव) पानिपतच्या तिसर्या युद्धात कामी आला एवढेच सर्वसाधारणपणे माहित असते.
मस्तानी-बाजीरावांचे वंशज अजून आहेत याची गेल्या काही क्षणांपर्यत कल्पनाच नव्हती. फार-फार तर मस्तानी-बाजीरावांचा मुलगा शमशेर बहादूर-१ (कृष्णराव) पानिपतच्या तिसर्या युद्धात कामी आला एवढेच सर्वसाधारणपणे माहित असते.
.
स्थापना झाल्यापासून लगेचचा काळ हा मोसादसाठी अनेक कारणांमुळे खडतर होता. सुरुवातीच्या काळात घडलेल्या दोन प्रकरणांमुळे मोसादची नाचक्की होऊ शकली असती पण संघटनेच्या आणि देशाच्या नेत्यांनी दाखवलेल्या धडाडी, निर्णयक्षमता आणि चिवटपणा या गुणांमुळे मोसादला या प्रसंगांमधून तावून सुलाखून बाहेर पडता आलं.
"अर्धवट" यांनी ग्रीस प्रश्नावर लिहिलेला काळ्या विनोदाचा (black humor) लेख वाचला आणि मी त्याच विषयावर आधी लिहून ठेवलेल्या "ययातीचे वंशज" या लेखाची आठवण झाली. हा विषय आता मागे पडल्याने कदाचित वाचकांना संदर्भ लागणार नाहीत पण मिसळपाव वरील वाचक सुजाण आहेत या विश्वासाने इथे पोस्ट करतोय.
_________________________________________________________
"लेट मी अवेक!"
"नाऊ!!!!"
मनिष झोपेतून दचकून जागा झाला!
'ती!'
"का त्रास देतेय मला?"
"आमचं नातं कधीच संपलं,डेथ व्हॅलीमध्ये!"
"का तिला परत यायचय?"
ह्या विचारासरशी मनिषच्या अंगावर सरसरुन काटा आला!
"अशक्य!!!!!"
-----------------------
"हेलो आर.एम!" मनिषने समोर बसलेल्या व्यक्तीला अभिवादन केले.
"हॅलो सन."ती व्यक्ति म्हणाली.
"मनिष तू इथे येण्यास कारणही जबरदस्त असलं पाहिजे."
"जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटण्यासाठी लोक कुठलीही कारण शोधतील."
"पण तू वेगळा आहेस,मनिष!"
"नाही मी वेगळा नाही."
रस्त्याच्या कडेला एक जुनाट हॉटेल होती.बघणारा तिथे कधी गेलाच नसता.
एक माणूस शांतपणे सिगार पीत होता!
बाहेर कार येऊन थांबली.
कारमधून उतरणारा सरळ हॉटेल मध्ये आला!
"मनिष तुला हजारदा सांगितलंय की इथे येण्यासाठी कार वापरायची नाही!"
"सॉरी ग्रेग."
"तू मी दिलेले कागद वाचलेस?"
"हो आणि ग्रेग ही खूपच विचित्र केस आहे."
"म्हणून मी तुला इथे यायला लावलं."
मनिषने कॉफीची ऑर्डर दिली आणि तो शांतपणे बोलू लागला.
"पण मला याचा मार्ग सापडला आहे!"
ग्रेग उडालाच!
"मी जोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीये मनिष!"
१६६५!
इंग्रज सैन्य स्पेनवर चालून गेले!
काउंट ब्रॅक्स्टन या लढ्याचे नेत्रुत्व करत होता!
ब्रॅक्स्टन हा अत्यंत ताकदीने लढणारा योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. आजपर्यंत म्हणून तो एकाही लढ्यात हरला नव्हता!
मात्र आज त्याची लढाई एका सैतानाबरोबर होती!
आंद्रे!!!!!
"ब्रॅक्स्टन!"
"कोण?"
"मी लाओ!"
लाओ हा ब्रॅक्स्टनचा उजवा हात. हा अत्यंत चाणाक्ष हेर म्हणून प्रसिद्ध होता.
"बोल लाओ."
"ईशान्येला सैन्य हलवा!"
ब्रॅक्स्टन ला कळायला वेळ लागला नाही!
ईशान्येकडील दरवाजा तुटला. कीम्बहुना रखवालदार फितूर झाल्यामुळे तोडला गेला!
.
काबूलमध्ये रहात असताना तिथल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ मला सापडलं होतं: ते होतं www.rawa.org. ‘रावा’ हा शब्द ‘Revolutionary Association of Women of Afghanistan’ या संघटनेच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांना घेऊन बनवलेला शब्द. (स्थानिक भाषेतलं नाव आहे: Jamiat-E-Inqalabi Zanan-E-Afghanistan). या संकेतस्थळावर एक महत्त्वाचं वाक्य लक्ष वेधून घेत. “जर तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी असाल, आणि मूलत्त्ववाद्यांच्या विरोधात असाल, तर तुम्ही ‘रावा’सोबत आहात!
शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक जून 1674 मध्ये करून घेतला व मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना व्यापक व प्रभावी होती. त्यामुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. याप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापन केली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली. ही मंत्रीपदे वंशपरंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर व व्यक्तीचे गुणदोष पाहूनच ठरवण्यात येत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.
इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ.