कथा

तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Jan 2021 - 6:33 am

लहानपणी पुस्तकात राजाराणीची गोष्ट असायची. राजकुमार पांढर्‍या शुभ्र होड्यावरून दौडत कुठेतरी जंगलात निघायचा. तेथे तो रस्ता चुकायचा.
कोण्या जादुगाराने त्याच्या राज्यात जायचा रस्ताच पुसून टाकलेला असायचा. राजकुमार घरी जायचा रस्ता शोधत बसायचा. आणि इकडे घरी त्याची राजकुमारी वाट पहात असायची. कोणीतरी त्याचा परतीचा रस्ताच पुसून टाकला असेल हे तीच्या ध्यानीमनीही यायचे नाही. तीला वाटायचे की राजकुमार हे मुद्दाम करतोय. तीची थट्टा करण्यासाठी. ती रुसून बसायची .राजकुमार बिचारा कसाबसा नवा रस्ता शोधत घरी यायचा.

कथाप्रतिभा

एक परिंदा..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 6:35 pm

एक परिंदा..

(प्रेरणा: "उडतं पाखरू" by Tejal Krishnakumar Raut )

(ही कथा वाचण्याआधी तेजलची कथा वाचावी म्हणजे व्यवस्थित संदर्भ मिळेल. लिंक खाली दिली आहे.)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157613613946232&id=688691231

कथाविचार

प्रवास भाग 3

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 5:54 am

भाग 2

https://www.misalpav.com/node/48089

प्रवास 

भाग 3

सगळे अंगणात गाद्या टाकून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत पडले होते. आजूबाजूची किर्रर्र झाडी; गुड्डूप्प अंधार आणि चांदण्यांनी भरगच्च आकाश! एक वेगळंच गूढ वातावरण तयार झालं होतं. सहाजिकच गप्पांचा ओघ भुतं या विषयावर घसरला. कोणी सुरवात केली ते लक्षात आलं नाही पण अनघा आणि मनाली बाहेर आल्या तर मंदार त्याच्या कोणा काकांचा अनुभव सांगत होता.

मंदार : अरे काका घरीच निघाले होते...

मनाली : नक्की कशाबद्दल बोलतो आहेस रे?

कथा

प्रवास (भाग 2)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
9 Jan 2021 - 4:45 pm

प्रवास भाग 1

https://www.misalpav.com/node/48038

प्रवास

भाग 2

अनघा : हॅलो आनंद?

..... : त्याचं शूट चालू आहे. तुम्ही कोण?

मुलीचा आवाज ऐकून अनघा गोंधळली.

अनघा : तुम्ही कोण बोलताय?

..... : मी कोण याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मी आनंदचा मोबाईल attend केला आहे याचा अर्थ मी कोणीतरी नक्की आहे त्याची. तुम्ही फोन केला आहात तुमचं नाव सांगा अगोदर.

कथा

ती जागा (भाग -१)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
2 Jan 2021 - 6:23 pm

लग्नानंतरच्या गोडगुलाबी दिवसांची मजा घेऊन रमा आणि श्री आपल्या कामाच्या शहरात पोहचले.आटोपशीर संसार म्हणून लहानच जुनी जागा त्यांनी भाड्याने घेतली .जागा अंधारी आणि बंदिस्त होती रमाला फारशी रुचली नाही ..पण संसारात नवरा-बायको एकमेकांसोबत असले तर बंदिस्त जागाही नंदनवन होत असते.

कथा