माझाही नमस्कार सांगा हो!
बाकी, ही अशी आवड असणं, त्यानं झपाटून जाणं, त्यासाठी जीवाचं रान करणं...हे सगळं मुळातुनच असावं लागतं. त्याला होणारे संस्कार खतपाणी घालुन फुलवतात आणि असं काही भव्यदिव्य हातुन घडतं :)
छान वाटलं ही बातमी वाचुन. धन्यवाद भास्करराव
सुंदर.. आडनावच रामदासी आहे तर तशी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारच... माझे या महान रामदासींना प्रणाम..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
सोलापुर ला एका तळ्याकाठी एक मंदीर आहे,
चक्क विठोबा आणि शंकर ह्यांचं एकत्रित!
ह्याचं कारण हे सांगितलं जातं की, एकदा,ते मुळात होतं शिव मंदीर.
वारीला जाणार्या ज्ञानेश्वरांच्या आजोबांचा मुक्काम हा तिथच पडला.
(अंधारामुळं थांबावं लागलं त्यांना तिथं.)
"एका विठुभक्तानं शिवमंदिरात थांबावं का " असा विचार त्यांच्या मनात येताच तिथल्या शिवानं त्यांना विठोबा रुपात दर्शन देउन तृप्त केलं.
परमेश्वर एकच, पण त्याची रुपं अनेक हे सांगणारी ही कथा.
वारीचा मार्ग लक्षात घेतला(बीड्-सोलापूर्-पंढरपूर) तर ह्या कथेत तथ्य वाटते.(ज्ञानेश्वरांचे आजोबा बीडाकडे राहणारे असावेत)असे वाटते.
बाकी, उत्तम माहिती.
बीडाला, भास्कराचार्यांचा एक ऐतिहासिक वाडा परवापरवापर्यंत होता, त्याबद्दल आपल्याला काही ठाउक आहे का?
पुरातत्व विभागाचं तिकडं लक्ष आहे का?
बीडाच्या कनकालेश्वराची कथा काय असावी?
बीडाची पुरातन राणी "चंपा राणी" कुक्ठल्या काळातली असावी?
चंपावती नगराला बीड्/भीर म्हणणं नक्की बहमनी काळातच सुरु झालं का?
अश्विलिंगाचं महात्म्य काय?
कपिलधार हे अति प्राचीन काळात कपिल मुनींचं(वेदांत पुर्व काळातही सांख्य तत्वज्ञान सांगणार्या)खरच वास्तव्यस्थान असावं का?
माहित असल्यास जरुर कळवा.
आपलाच,
बीडाकल्डा
मनोबा
श्री मनोबा,
नवीन माहिती बद्दल आभार! मी तुम्हाला व्यनि मधून माझ्या सासरे बुवांचा दूरध्वनी क्र पाठवत आहे. त्यांच्या कडून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. त्यांना माहित नसेल तर ते तुम्हाला इतर जाणकारांशी संपर्क करुन देतील.
आपल्या एका प्रश्नाचे उत्तर मी अत्ता देऊ शकतो.
बीडाच्या कनकालेश्वराची कथा काय असावी?
या इथे वाचा.
आपला,
(बीडकर) भास्कर
चक्क विठोबा आणि शंकर ह्यांचं एकत्रित!
त्यात आश्चर्य काय ? विठोबाच्या मस्तकावर त्याच्या टोपामध्ये शिव लिन्ग आहे, असे मानले जाते.... म्हणून तर ते एवढे उन्च आहे...
पन्ढरपूरलाही पुन्डलिक मन्दिरात शिव लिन्ग आहे ( असे ऐकले आहे, मी पन्ढरपूर पाहिले नाही.)
उमाकांत रामदासी यांना पुढील भरारीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! त्यांच्या तब्ब्येतीच्या प्रश्नांना किमान इथून पुढेतरी उतार पडावा, ही प्रार्थना.
भास्कर,
असे कार्य पाहिले की नकारात्मक विचारांखाली दडपले जाते की काय वाटायला लागावे अशा मनाला नविन उभारी मिळते. असेच आणखी लिहित रहा.
मात्र काही अपवाद असतात जे केवळ नातवंडासाठीच नव्हे तर पूर्ण समाजासाठीही आदर्श बनून जातात. थकलेल्या पंखात केवळ गरूडभरारी घेण्याची ताकदच नव्हे तर मनातही उमेद आहे हे ते सिद्ध करून दाखवतात.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखारूह की शायरी
प्रतिक्रिया
किती
असेच
+१
+२
+३
+१
थोर
सुंदर..
असेच म्हणतो!
हो आणि मी ऐकलय की
काही उत्तरे
चक्क
पुढील भरारीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
शब्दशः
+१ आजोबांना
+२
+३
दंडवत....
छान...
महान...
माहिती..
आपणा सर्वांचे निरोप
नतमस्तक!
छान लिहिलस
Lekh avadla.. !!