गावाकडच्या गोष्टी
विष्णू सहस्त्रनाम
विष्णू सहस्त्रनाम
अक्षरशः कोरोना काळात या पुस्तकाने एक सुंदर अशी आत्मशांती दिलीये.लहान मुलांचे निरागस भावविश्व सर्वांनाच आवडते.त्यांच्या असंबंध बडबडीने आपला वेळ फुलपाखारांसारखा रंगेबेरंगी होतो.
अशा चिमुकल्यांना मात्र शाळा नावाचे दुसरे घर असेच मोकळे पाहिजे तर ती खऱ्या अर्थाने रुजतील. त्यांचा स्वाभाविकता जपायचे कठीण काम असते ,ते त्यांच्या शिक्षकांचे...
त्तोत्तोचान या पुस्तकाच्या मुळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी(मराठी अनुवाद-चेतना सरदेशमुख गोसावी) .
तुझ्याशी बोलता
मन माझे जणु बेभान होते
तुझ्याचं विचारात
मन माझे विरते
तु जवळ नसता
मन तुझ्यासाठीच झुरते
विरहात ही
मी तुझ्यातच रमते
तु कितीही दुर असावा
तरी तुझ्या मनाला
कधीही माझा विसर
न व्हावा
कितीही मैलांचे
अंतर असले तरी
मनाने तु सदैव
माझ्या पास असावे
तनाने दुर असलो
तरी मनाने एकरूप व्हावे!
-Dipti Bhagat
4 March, 2019
गुर्हाळ...
पन्नास,पंचावन्न वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत.
उन्हाळा लहानपणीचा .
इक रितु आये... इक रितू जाये...
असंख्य काजव्यांच रान
अंधाराला लावला टित
सरू नये उरू नये गाणं
मर्मभेदी घुसलाय मान
तरंगावर पहूडली कात
अशी ही नीरव कवनं
।। चहाच्या पलीकडे...।।
"व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।" अर्थात महर्षी व्यास यांनी सर्व जग म्हणजे जगातील सर्व विषय उष्टे ( हाताळलेले ) आहेत. थोडं उलटं जाऊन आपण असं म्हणू या की साऱ्या जगाने चहा उष्टावलेला आहे. तो आवडणारे आहेत, नावडणारे आहेत , त्याबद्दल तटस्थ आहेत. पण चहा माहीत नाही असा जगी कोणीही नाही.
टिपूर पौर्णिमेची रात्र होती, मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळे बेडूक आपापल्या बेडकीला रिझवायला आपला रियाझ जोरकसपणे सादर करत होते.
आठवणी दाटतात.
गावाकडची दिवाळी.
किट्टी आडगाव.तालुका माजलगाव,जिल्हा बीड,मराठवाडा.
माझे गाव.जन्म गाव.तालुक्याचे गावाला जोडणारे सडके पासून चार किलोमीटर आत,एका छोट्या टेकडीआड दडलेले,जवळ जाई पर्यंत न दिसणारे,दोन तीन हजार घरांचे गाव.शहरी भागापासून दूर,कुठलेही वैशिष्ठ्य नसलेले.अगदी साधे.
गावी शेती.मोठा चिरेबंदी वाडा.वडील शेती पाहायचे.माझे
निम्मे आयुष्य,वडील होते तो पर्यंत,गावाशी जोडलेले होते.