मुलाखत- स्पेशल एज्युकेटर- वेगळ्या मुलांसाठी.
.inwrap
{
background-color: #DFEDF8
}
.inwrap
{
background-color: #DFEDF8
}
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;)
गेले.. द्यायचे राहुनी
तुमचे 500 शें चे ते ऒझे
माझ्या माळ्यावरी.. आ.. त,
करं-कचून बांधलेले..!
आलो होतो देवळात मी
काहि अभिषेकांसाठी फक्त
वर्षाचे "झाले किती???"
पाचशे पाचशे शोषिती रक्त
अडिच लाखा चा दगड
लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला
बाकीच्यांचे निर्माल्य
काहि.. शे-कोटिंचा पाचोळा!
================
मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ||
मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||१||
प्रिय मिपाकरांनो,
दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे.
अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा.
मी जाणार आहेच.
आपलाच,
(शेतकरी) मुवि
ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.
समजा १९४२ साली आतासारखी उठवळ माध्यमे असती तर काय बातम्या असत्या?
१. गांधींनी जनतेस चिथावले ' करो या मरो', जनजीवन विस्कळीत
२. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रूळ उखाडले, तारा कापल्या, जनतेचे हाल
३. गांधीसमर्थकांचा देशभर उच्छाद, आम आदमी घरात दडून!
४. वेळेत तार न पोचल्याने मुलगा आईच्या अंतिम दर्शनास मुकला
५. रेल्वे बंद, हजारो विद्यार्थी परीक्षेस मुकले
६. सर्वत्र अराजकतेचे दृश्य, आम आदमीची होत आहे गैरसोय
७. मजुरी बुडाल्याने गोदी कामगारांचा सवाल, 'आज चूल कशी पेटणार?'
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
पहिल्यान्दाच काय्तरी लिहीतोय, म्हनाव तस लिहीता येत नाहीये, जमून घ्या तेवढ.....
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात
चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात
झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात
ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात
पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात
मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात
नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!
(मित्रांनो शेवटचे ३ कडवे आधीच्या कवितेला जोडल्या आहेत)
माझ्या फाटक्या दारिद्र्याला
ठिगळ लावीत होतो,
ज्यांनी मज बहिष्क्रीत केले,
त्यांची थोरवी गाजवत होतो !!
त्यांनी माझ्या प्रेमाची
बहुत लावली बोली,
मी निस्सीम जगाचा प्रियकर,
फुकटच वाटत होतो !!
इथे प्रत्येकेचा हेतू,
प्रत्येकाला अहंकाराने डसले,
पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये,
तो रंग सोडवीत होतो !!
किती देऊ परीक्षा खरा असण्याची,
दर वेळी पराभूत होतो,
मी या अजब दुनियेचा विद्यार्थी,
कधी ना मोठा होतो !!
माझ्या फाटक्या दारिद्र्याला
ठिगळ लावीत होतो,
ज्यांनी मज बहिष्क्रीत केले,
त्यांची थोरवी गाजवत होतो !!
त्यांनी माझ्या प्रेमाची
बहुत लावली बोली,
मी निस्सीम जगाचा प्रियकर,
फुकटच वाटत होतो !!
इथे प्रत्येकेचा हेतू,
प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे,
पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये,
तो रंग सोडवत सोडवीत होतो !!
किती देऊ परीक्षा खरा असण्याची,
दर वेळी पराभूत होतो,
मी या अजब दुनियेचा विद्यार्थी,
कधी ना मोठा होतो !!