जनातलं, मनातलं
सोनचाफ्याची फूलं आणि तो स्पर्श
सुम्या(सुमती) आणि गुरूनाथ ह्यांच्या इरसाल आंघोळींच्या आठवणी.
सुम्या आणि गुरूनाथ हे एकमेकाचे शेजारी.आळीच्या घरात रहायचे.त्यामुळे सामाईक भिंत होती.मागील परिसरात पण सामाईक गडगा होता.दोघांमधे बावही सामाईक होती.बाव घरापासून थोडी दूर होती.
प्रकाश नारायण संत
परवाच परत एकदा लंपन ची आठवण झाली बेळगावी कडची मराठी भाषा असलेली प्रकाश नारायण संत यांची हि कादंबरी आणि त्यावरील पुलंचे विचार
या विडिओत
नितीन धर्मधिकारी यावर चित्रपट काढीत आहे असे ऐकलंय
https://www.youtube.com/watch?v=Tu3_IibrVrk
(मी आणि बार)
प्रेरणा - ओळखलेच असेल
निळा लाईट, गरम पकोडे, फ्राय मासे, खारे दाणे, एसीची झुळूक आणि म्हातारा संन्यासी. ह्या माझ्या रोजच्या उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा बारवर खूप जीव होता..
मला वाटतं की, बार आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की बारकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो
मिपा वाचकापैकी काही टीकाकारानो, माझ्यावर तुम्ही---
का अशी टीका करता,जी वयक्तिक असते,त्या टीकेत
मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ
भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द),
मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.
मी असं काय गैर लिहितो त्याने मिपाचा दर्जा
खालावतो. असं तुम्हाला वाटतं.?
असं तुम्हाला वाटत असेल तर माझे लेख तुम्ही वाचू नका.
Simple.
पुन्हा एकदा कोकणातला पाऊस
पुन्हा एकदा कोकणातला पाऊस.
मी पावसाला माझ्या जीवनाचा एक भाग केला आहे. आणि पावसाने मला माणूस म्हणून विकसित व्हायाला मदत केली आहे”.
कोकणात जन्माला आल्यामुळे मी जेव्हडा कोकणातला पाऊस पाहिला आहे तेव्ह्डा क्वचित कुणी पाहिला असावा.कोकणाच्या पावसावर मी बरेच लेख लिहिले आहेत.त्यात ही आणखी एक भर म्हणा.
काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण
काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण
मला आठवतं, अलीकडे मी जेव्हा कोकणात
रजा घेऊन गेलो होतो, तेव्हा नेहमीच्या शिरस्त्या
नुसार ,चक्क ढगा विरहीत रात्र शोधण्याच्या प्रक्रियेत, यशस्वी होत आहे असं पाहून, त्या रात्री
समुद्राच्या चौपाटीवर वाळूत बसून तारे पहाण्याचा छंद पूरा करण्याच्या इराद्याने, चौपाटीवर गेलो होतो.
माझी नर्मदा परिक्रमा : इंद्रावती नदीत गोमातेकरवी वाचवले प्राण
( याच नावाचा आधीचा लेख अपूर्ण आहे तो कृपया वाचू नये . संपूर्ण लेख इथे पुन्हा टाकत आहे . तसदीबद्दल क्षमस्व )
प्रो.देसाई एक वल्ली
प्रो.देसाई एक वल्ली
प्रो.देसाईंचा माझ्या कवितेत वरचेवर संदर्भ येतो.तर हे गृहस्थ कोण असावेत? हे समजण्यासाठी त्यांची ओळख करून देणं आवश्यक आहे असं मला वाटु लागल्याने हा प्रपंच.
वय निघून गेले
परवा प्रो.देसाईंचा ७४ वा जन्म दिवस.वय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणाऱ्या चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या आठवणीतल्या यादीत फरक असणं स्वाभावीक आहे.
भाऊसाहेब मला म्हणाले
“माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतारा.गद्या पेक्षा पद्यात ऐकाला मला बरं वाटेल”
एका मधमाशीचं प्रेत
माझ्या आजोबांच्या शेतात एक मोठ्ठं फणसाचं
झाडं होतं.बरेच पक्षी निरनिराळ्या फांद्यांवर
घरटी बांधून रहायचे.एका उंच फांदीवर एक मोठं
मधमाशांचे पोळं होतं.पण आणखी काही फांद्यांवर लहान लहान पोळी होती.
ज्याजावेळेला मध काढून घेण्यासाठी लोक
यायचे तेव्हा मी शेतातून कुठेतरी लांब जात असे.
एकटेपणा
एकटेपणा
काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना
गप्पांच्या ओघात विचारलं,
“भाऊसाहेब,इंग्रजीत
“Live me alone “
असं एखादा एखाद्याला म्हणतो.
बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी
पडून रहाण्याचा कल असतो.
पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला
कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?”
समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.
“लोकांना समुद्र का आवडतो? याचे कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते.असं कुणी तरी
म्हटलं आहे.
माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं.
महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”
मी काल प्रो. देसायांना म्हणालो,
“रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत.
लपविलास तू हापूस आंबा -- विम्बल्डन
“सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.”
माझं challenge (आव्हान)
आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण.ये.ते
हा माझा लेख वाचत असताना
किंवा वाचून झाल्यावर ,माझ्या आईची आठवण येऊन ही
“ माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही
किंवा
मला हुंदका आला नाही”
असा एखाद्या ही वाचकाने प्रतिसाद द्यावा.असं मी आव्हान करतो.Challenge देतो.
हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी.
आ. ई. तु झी. आ. ठ. व. ण. ये. ते
आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं.
मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली!
“आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)”
म्हणजेच,
“अगं मी येते!, अरे मी येते! ”
असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई”
तिच माऊली,
तिच मॉं,
तिच माय,
म्हणजेच “my”- माय- माझी,
आवेग हृदयाचा की मनाचा असावा
आवेग हृदयाचा की मनाचा असावा
मी श्री समर्थांना म्हणालो,
“कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात .
- ‹ previous
- 27 of 1008
- next ›