झुक आयी बदरिया सावन की
झुक आयी बदरिया सावन की
झुक आयी बदरिया सावन की
९ एप्रिल २०१६
आजी आजोबांनी नातवंडांचे हात धरून अक्षरे गिरवायला शिकवायचा काळ केव्हाच ईतिहासजमा झालाय.
सध्या आमच्या रात्रशाळेत प्रौढशिक्षणाचे वर्ग भरतात.
ज्यात परी आजीआजोबांचे बोट पकडून त्यांना स्मार्टफोन वापरायला शिकवते :)
.
.
१७ एप्रिल २०१६
बाबड्या चुरूचुरू बोलायला लागलीय तशी कॉमेडी, आगाऊ आणि बरेच काही झालीय. प्रत्येक गोष्टीत आपले लॉजिक लावू लागलीय.
सकाळी ११ वाजून गेले तरी आम्हाला कोणालाही जाग आली नव्हती. ११.३० च्या सुमाराला आधी दार वाजल्यासारखे वाटले मग थोड्यावेळातच दादांचा आवाज आला.
"ऐ जागू...दार उघड ना… ते बघ बाहेर बोंबलतायत…" रूपाने जागूला ढोसलं आणि स्वत: कूस बदलून झोपून गेली.
" च्यायला… काय कटकट आहे... ह्यांना आत्ता काय इथे काय करायचं आहे..." बडबड करत जागुने दार उघडले.
" काय झालं दादा... ? "
"अरे मला आत तर येऊ दे...आणि तुम्ही अजून झोपा कसल्या काढताय? चला बाहेर..." बँग घेऊन दादा खोलीत घुसलेच.
" अरे भाई काय मग कस काय ? दिसला नाय दोन दिवस ? "
" काय नाय रे ते जरा दोन दिवस जेलमध्ये होतो ."
" का भाई ? तुमाला आणि जेलमध्ये ? अस काय केल तुम्ही ? "
काल घरी काहीच काम नव्हत, म्हणुन म्हटल चला आज जंगलात फिरुन येऊ, सोबत माझा मित्र अमित पण होता. आम्ही बाईक वरुन जंगलात जायला निघालो तसा जंगलात जाणारा रस्ता हा काही एवढा खास नव्हता पण बैलगाड्यांच्या जाण्यायेण्याने बऱ्यापैकी गाढ रस्ता तयार झाला होता.
बंधाऱ्याच्या पिचींग वरुन जातांना खाली बघतांना खुप मस्त वाटत होत. बंधाऱ्यात थोडसच पाणी होत . काही मुले त्यात मासे पकडत होते. काही पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते.,
घर क्रमांक – १३/८
माझा एक मित्र परवाच मला भेटला आणि म्हणाला,
‘‘तुला एक गंमत सांगतो. आम्ही मधे एक झपाटलेले घर पाहिले. इथे पुण्यात !’’ तो माझी चेष्टा करतोय का खरंच सांगतोय हे माझ्या लक्षात येईना. माझा हा मित्र बऱ्यापैकी नावाजलेला शास्त्रज्ञ आहे. मी त्याला डॉ. म्हणूनच हाका मारतो.
‘‘काय म्हणालास ? झपाटलेले ? कोणी भुताने का ? ’’ मी त्याला विचारले.
‘‘हंऽऽऽ मी ते सांगू शकणार नाही. मी फक्त तुला काय झाले ते सांगू शकतो.’’
हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २
पुणे येईपर्यंत आमच्या दुसर्या सीट रिकाम्या होत्या. अर्थात येउन-जाऊन लोकं त्यावर टेकत होतेच पण ठाण मांडून कोणीही बसलं नव्हत त्यामुळे आम्हीही बिनधास्त होतो. आता पुण्यानंतर झोपायचं त्याआधी एकमेकांवर एक तरी भेंडी चढवण्याच्या इराद्याने अखंड गाणी गायली जात होती. तेवढ्यात पुणे आलं, ठरल्याप्रमाणे ३ सिनियर आणि ३ ज्युनियर अशा बाजूच्या बर्थवर झोपायला जाणार होत्या पण भेंड्याना असा काही जोर चढला होता की आता पुण्याहून गाडी हलली की आपण आपापल्या जागी जाऊ असं ठरवलं.
भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.
" हे बघ चंदू "
" चंदू ? "
" बर बंडू "
" बंडू ? "
" अरे काय चंदू आणि बंडू मध्ये अडकून पडलाय ? पुढे काय सांगतो आहे ते ऐक ना . "
" बर बर सांगा "
" मग काय ते चंदू का बंडू "
" ते राहूद्या हो काय सांगणार होता ते सांगा . "