द्रमुकने केंद्राचा पाठिंबा काढला
राम राम मंडळी
अखेरीस द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे जाहिर केले आहे.
श्रीलंकेतील तामिळींवर होणार्या अत्याचारांच्या संदर्भात भारताने काही ठोस भुमिका घ्यावी ह्या उद्देशाने करुणानीधींनी पाठिंबा काढला असल्याचे कळते.
अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19061506.cms
पण एकंदरीत पहाता
१) हा करुणानिधींचा स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रकार आहे?
२) करुणा निधींना खरोखर तामिळींची फिकीर आहे?
३) इतर काही यामागे घडामोडी आहेत?