एक महाचित्रपट
काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी.
काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी.
रुढ अर्थाने ही समीक्षा नाही. कारण समीक्षाकाराला चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचीही माहिती असायला हवी. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून काय वाटले ते मांडण्याचा प्रयत्न करतो..
शक्यतो गोष्ट विस्ताराने न उलगडता लिहिली आहे. त्यामुळे , हे वाचूनही ज्यांना हा चित्रपट बघायचा असेल, त्यांनीही हे वाचायला हरकत नाही.
प्रवेश : पहिला
ठिकाण : सर्व सामान्य घर
वार शनिवार, वेळ रात्रीचे ८, सव्वा ८
नायक आपला स्वथ पणे संगणकावर काम करत आहे.म्हणजे काम करायचे नाटक वठवत आहे.ऑफीसमध्ये पण असेच करत असल्याने त्याचे हे नाटक उत्तमपणे वठत पण आहे.(नाटकात अजून एक नाटक.लेखक इंग्रजी सिनेमे जास्त बघतो, त्याचा हा परीणाम आहे.)...एव्हढ्यात मोबाइलची घंटी वाजली..
(हो हो घंटीच... नायकाच्या मोबाईलची रिंग टोन आहे ती.."नायकाचे अज्जुन पण भूत काळाची घट्ट नाते आहे" असे नाटककार इथे सांगत आहे, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षांत आले असेलच.)
सारा ही चाळीशीची गायनॅक डॉक्टर आहे. तिचा नवरा लिओ हा आर्किटेक्चर विषयातला प्राध्यापक आहे. दोघेही हेलसिंकीमध्ये राहत असतात. साराच्या चाळीसावा वाढदिवस लिओने आणि तिने दुपारी रमणीय शृंगारीकपणे साजरा केलाय.
आता सायंकाळी पार्टी आहे. पार्टीच्या आधी योगायोगाने साराला समजते की लिओच्या आयुष्यात अजून एक प्रकरण आहे.
सारा भडकते. विमनस्क झालेली सारा पार्टी उधळून टाकते. सगळ्यांच्या समोर कंडोम्सचे फुगे करत लिओला जाब विचारते पण लिओ असे काही प्रकरण आहे हेच नाकारतो.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!
… खूप दिवसांनी एक खल्लास सिनेमा बघितला. लंच बॉक्स. मस्त आहे. आजवर मी बघितलेल्या लव स्टोरी मधली एकदम हळुवार स्टोरी आहे. अगदी अंगावरून मोरपीस फिरवणारी. गुदगुल्या आणि रोमांच. यांचा एकत्रित लेप धमाल आणतो की नाई? अगदी तसं वाटतं लंच बॉक्स बघताना .रितेश बत्रा नावाचा कुणीतरी दिग्दर्शक आहे. नवखा आहे. त्याचा पहिलाच पिक्चर. या पिक्चरची आणखी एक गंमत आहे. नट नट्या पेक्षा निर्मात्यांची संख्या ज्यास्त आहे.
जंजीर, डॉन, शोले, अग्निपथ, गोलमाल अशा सिनेम्यांचे रीमेक येऊन गेले. अजून काही येऊ घातले आहेत. सहज मनात विचार आला, मिसळपाव या संस्थळावर प्रतिभावान, धनवान इसमांची कमी नाही. आपणही एखादा रीमेक बनवू शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे रीमेक कसा बनवायचा याची सखोल चर्चा आपल्याला इथे करता येईल. चर्चाप्रस्तावासाठी दोन शिणुमाम्यांची नावे समोर ठेवत आहे. त्यांचा एकदा फडशा पडला कि दुस-या नावांचाही विचार करता येईल. सर्वांना विनंती कि त्यांनी आपापले मौलिक विचार मांडावेत. या कार्यात आपल्या सर्वांचा हातभार लागावा ही अपेक्षा आहेच.
रीमेकसाठी विचारार्थ ओरीजिनल शिणेमे खालीलप्रमाणे :
आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते.
फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्या मार्या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.
याच वर्षात दादासाहेब फाळके या भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत झालेले हिंदी चित्रसृष्टीच्या गतकाळातील "सुप्रसिद्ध" खलनायक तसेच चरीत्रनायक प्राण सिखंड यांचे वृद्धापकाळाने आणि आजारापणाने निधन झाले आहे.
खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो हे प्राण यांच्या भुमिका बघताना समजते... मधूमती, कश्मीर की कली, आदी अनेक चित्रपटातील त्यांच्या खलनायक असलेल्या भुमिका गाजल्या असल्या तरी त्यापेक्षा कसौटी आणि जंजीर मधली त्यांची दोन गाणीच अधिक आठवत आहेत...