सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
7 Mar 2009 - 1:55 pm | परिकथेतील राजकुमार
वा सुंदर कविता :)
ह्या कवितेमुळे संदिपची 'नसतेस घरी तु जेंव्हा' आठवुन गेली !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
7 Mar 2009 - 2:24 pm | अमोल केळकर
असेच म्हणतो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Mar 2009 - 8:24 pm | प्राजु
नसतेस घरी...ची आठवण झाली.
नभ फाटून वी़ पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Mar 2009 - 2:41 pm | जागु
अडाणी कुठे गेलेय तुमची ती ? माहेरी का ?
कविता छान आहे.
7 Mar 2009 - 8:11 pm | क्रान्ति
तुझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली
पण आठवणींचे गणित काही सुटले नाही!
खूप छान कल्पना!
क्रान्ति
8 Mar 2009 - 12:01 am | अडाणि
परदेशी गेलीय... ओफीसच्या कामासाठी...
प्रतिक्रीयेबद्दल सर्वांचे आभार.
अफाट जगातील एक अडाणि.
8 Mar 2009 - 12:11 am | लवंगी
तुमच्या तीला नक्की वाचुन दाखवा..