'मी किनारे सरकताना पाहिले' या गझलेचा उल्लेख पाहून आश्चर्य वाटले. ही गझल गाणे पांचाळे यांनी थांबवले आहे असे ऐकले होते. मागे पुण्यातील एका कार्यक्रमात या गझलेची जोरदार फर्माईश होऊनही त्यांनी ती गायली नव्हती. ही गझल नीता भिसे यांची आहे.
गझल गावी तर भिमराव पांचाळेंनीच... सूर सरळ काळजाचा ठावच घेतात. "अंदाज आरशाचा", "तू नभातले तारे माळलेस का", "आयुष्य तेच आहे".. माझं वैयक्तीक मत आहे की "गझल-गायक" म्हणून प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने भरपूर पैसा कमावणार्या अनेक गायकांपेक्षा भिमराव खूप उजवे आहेत, बट ही हॅसन्ट गॉट हिस ड्यू.. असो...
अतिशय सुंदर वृत्तांत दिलाय तुम्ही मैफिलीचा... हेवा वाटतो तूमचा.. आणि काय सुंदर, सुरेख अक्षर आहे हो त्यांचे...
गझल-गायक" म्हणून प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने भरपूर पैसा कमावणार्या अनेक गायकांपेक्षा भिमराव खूप उजवे आहेत, बट ही हॅसन्ट गॉट हिस ड्यू.. असो...
भाग्यवान आहात
रेकॉर्डींग टाकता येईल काय बघा
तुझे लेखन हे भीमरावांच्या मैफिलीचा अनुभव देवून गेले.
उत्कटतेने आलेले लेखन आवडले. फोटू छान आलेत.
(तूही छान दिसते आहेत. पैठणीचा हा रंग मी फारसा पाहिला नव्हता.)
तुझे लेखन हे भीमरावांच्या मैफिलीचा अनुभव देवून गेले.
उत्कटतेने आलेले लेखन आवडले. फोटू छान आलेत.
- असेच म्हणते. भीमरावांच्या साध्या, विनयी स्वभावाबद्दलपण खूप ऐकलं आहे.
जयश्रीजी,
असं लिहिलंयत की जणू त्या प्रत्येक भेटीदरम्यान आणि कार्यक्रमादरम्यान आमचीही तिथेच उपस्थिती होती असं वाटावं. कदाचित तुमच्या छायाचित्रांमुळेही ही भावना जास्त उचंबळून आली असेल.
अप्रतिम लिखाण......
एक छान अनुभव छान रितीने लिहिला आहे.
आवडले.
ते वहीतलं अक्षर तर हेवा करावा असं सुंदर.
एक किडा चावलाच पण.
ती वहीतली रचना गझल आहे?
सर्व दुसर्या ओळी फक्त खाली परत लिहितोय.
आसवांना उगाच त्रास नको.
..
आज कोणीच आसपास नको.
..
इथपर्यंतही ठीक..
पण....
..
ही फुलांची मिठी कुणास नको
...
हाय नुसतेच स्पर्श भास नको
..
सोबतीला तुझा सुवास नको
...
जीवनाचा तुरुंगवास नको..
--------------
ही उत्तम कविता म्हणून म्हणता येईलही.. पण गझल ? आणि गझलनवाझ अशा उल्लेखानंतर? गझल म्हणून फॉर्मॅट फार उजवा वाटला नाही, किंवा माझी "गझल" या वृत्ताविषयीची सामान्यज्ञानाधारित समजूत चूक असावी.
फार काही त्यातले माहीत नाही हे कबूल...फक्त..
मिठी कुणास, स्पर्श भास, सुवास, तुरुंगवास ..
?????
ते "ठी कु" , "र्श" , "झा सु" ," रुंग"
असे वेगवेगळे टोकेरी काही त्या "णास", "भास", "वास" पूर्वी येऊन कानास बोचले.
काही गझला 'गैरमुर्रद्दफ' म्हणुन ओळखल्या जातात गवि. गझलातच गझलांचे खुप प्रकार असतात.
बाकि जयवींच्या चांदण भरल्या रात्रीचा अन सुरावटीच्या सहवासातले चार दिवसांचा शिडकावा आमच्या पर्यंत पोहोच्ल्याची पावती आम्ही त्यांना देउ इच्छितो.
अच्छा..
असं आहे होय ?
मी आपले मराठीत भटांच्या आणि उर्दूतल्या फराज, फाजली वगैरेंच्या गाजलेल्या गझला ऐकून मनात धरलेली काहीतरी कन्सेप्ट होती.
तरीच पूर्वीही काहीकाही गझल म्हणून दाखवलेली काव्ये आवडली खूप पण गझल या नावाखाली दाखवल्याने नेहमी अशीच खटकत आली.
खुलाश्याबद्दल थँक्स. आता अशा दृष्टीने काही माहिती मिळते का बघतो.
>>>काकडीची कोशिंबीर, गाजराचं लोणचं, भरली वांगी, मुगाची उसळ, पनीर जालफ्रेजी, दाल तडका, भात आणि गाजराचा हलवा असा अगदी साधाच बेत होता. <<<
असलं साधं जेवण मला पण अवडेल....... ;)
असो, मस्तच मैफिल जमली आहे इथे सुद्धा...............
मी गायनाची प्रथम परीक्षा दिली तेव्हा हे माझ्या क्लास मधे परीक्षक मह्नुन आलेले तेव्हा मे त्याना प्र॑त्यक्श पाहिलेले
पन तेव्हा त्यान्ची इतकी माहिती हि नव्हती आनि मी लहान होते ६वीत
प्रतिक्रिया
हेवा वाटतो
खूप सुंदर!! तुम्ही सगळे खरंच
+१
मैफल..
आश्चर्य
सम्राट...
+१
**
तुझे लेखन हे भीमरावांच्या
तुझे लेखन हे भीमरावांच्या
अप्रतिम.....
भीमरावांची "अंदाज आरशाचा" ही
मस्तच!
परतले
=)) लेख न वाचता प्रतिक्रीया
उत्कट लेखन
सुंदर वृत्तांत
मस्त पोस्ट..
काही गझला 'गैरमुर्रद्दफ'
अच्छा.. असं आहे होय ? मी आपले
खूप खूप धन्यवाद
>>>काकडीची कोशिंबीर, गाजराचं
मी गायनाची प्रथम परीक्षा दिली
तहे दिल से शुक्रिया यारो
नशीबवान आहेस!
आज भीमराव आम्च्या पर्वरीत