द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ५
पूर्वसूत्र : खालची सही थोडी स्टायलिश असली तरी नाव सहज वाचता येत होते.‘बापरे, १८५८ च्या जून महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई शहीद झाली होती !’ मी थक्क झालो.‘हो. ...आणि १ नोव्हेंबर १८५८ ला हिंदुस्तानात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येऊन ब्रिटीश गव्हर्न्मेंटची, राणी व्हिक्टोरियाची सत्ता स्थापित झाली !’ प्रद्युम्न शांतपणे म्हणाला.
भाग – ५