अलक (अति लघु कथा)
वर्णद्वेष/ वर्णभेद
अलक 1
वर्णद्वेष/ वर्णभेद
अलक 1
करू कशाला तमा जगाची
मागू कशाला उगा क्षमा
प्रमाद माझा एकच झाला
शोधत गेलो मानवतेच्या पाऊलखुणा
ढळलो नाही वळलो नाही
वेचत गेलो काटे कुटे
शोधत होतो जळ मृगजळी अन
गर्द सावली फड्या (निवडुंगा) खाली
तमा न केली उगा कशाची
फुटलो मी जरी उरी
प्रमाद माझा एकच झाला
कधी न केले क्रंदन
कितीही शीणलो मी तरी
जरी लक्ष माझी सोनफुले
शोधत होतो रानी वनी
कधी न केले अवडंबर त्याचे
जरी हाती आली रानफुले.......
21-10-2021
णमस्कार णमस्कार णमस्कार!!!
कसं चाललय मंडळी?? सगळे स्वस्थ आहात ना? चला आता चर्चेत वेळ न दवडता झटपट नारळ अप्पम करा आणि मस्त आस्वाद घ्या.
साहित्य:
ईडली/साधे तांदूळ - २ कप
मेथी दाणा - १ छोटा चमचा
पातळ किंवा जाड पोहे - १ कप
खोवलेला ओला नारळ - १ कप
चवीनुसार मीठ/साखर
धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर
चांदण्यांच्या ठिणग्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी
रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती नवी वाट
झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी
भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची
लागे उगवतीपाशी
जेव्हा उषेची चाहूल
माझ्या नक्षत्रभाषेची
फिकटते चंद्रभूल
१.वसंतोत्सव साजरा
२.ग्रीष्मोत्सव साजरा
वर्षा......
जीवनासाठी आसुसली धरणी माय श्रावणापासून सरी झेलत झेलत भाद्रपदभर तुडूंब काठोकाठ पाण्याच्या आनंदाने बहरून पावते.
शेतातल्या बीजांनी थेंब थेंब रुजून घेऊन शेतकऱ्यांच्या गळ्यात विजयाच्या माळा तोंडात सुखाचा घास भरवावा असा हा भारतातला महत्वाचा ऋतू..वर्षा ऋतू!
गंमती वाक्प्रचारांच्या : भाग १
नमस्कार !
एक गमतीदार भाषिक प्रयोग सादर करतो आहे. ‘हात’ हा शब्द असलेले सुमारे ३० वाक्प्रचार एका गोष्टीत एकत्र गुंफले आहेत. गोष्ट बाळबोध आहे हे सांगणे न लगे.
हाताचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी. प्रतिसादात नुसते वाक्प्रचार न लिहिता ते गोष्टीच्या कुठल्याही परिच्छेदात घालून गोष्ट पुढे सुसंगत होईल असे पहावे.
……….
स्वप्न सारे आज पेटले
अश्रूंचे झरे डोळ्यांत आटले
हृदयात माझ्या गहिरी वेदना
जळतो हा प्राण सांगू कुणा
पाश अंतरीचे कसे सुटले
येते रोज आठवणींचे वादळ
थकलेल्या जीवास राहिले ना बळ
डोईवरले आभाळ विस्कटून गेले
दैव माझे झाले खोटे
हातातल्या फुलांचे झाले काटे
जुलूम नियतीचे सारे मी झेलले
कवितेचा नायक ..गावातील बँक अधिकार्राचा मुलगा
काॅॅलेजमद्ये नायक व नायिका एकत्र शिकतात
पहिलं वहिलं प्रेम माझं
मुकंच राहुन गेलं .
आयुष्याचं इंद्रधनु फिकंच राहुन गेलं .
कुणीच कुणाला काही नाही बोललेलं
पण डोळ्यातलं प्रेम डोळ्यांना समजलेलं.
एक दिवशी मी लवकर येउन
त्याच्या बाकावर लाल गुलाब ठेवलेले.
सगळ्या वर्गाने त्याला चिडव चिडव चिडवलेले .
मग तो काही दिवस दिसलाच नाही ....
अचानक त्याच्या वडीलांची बदली झाल्याचं कानावर आलं.
अन् डोळ्यातलं प्रेम आसवांबरोबर वाहुन गेलं.