डबल पोस्ट
डबल पोस्ट
डबल पोस्ट
रंगीत, उठुन दिसणारं ठळ्ळक, शिट्टी सारखं हव?...….. लाल..... हिरवा... पिवळा... नीळा....नील. हां नील. चमकदार , रंगीत उठून दिसणारे ठळ्ळक आहे. लांबून आईने " ए नी.........ल" अशी हाक मारली तर कोणीतरी शिट्टी वाजवतंय असं च वाटेल. "
" व्वा काका छान नाव दिलंत मला. मस्त रंगीत नाव "
" आणि माझं नाव काय हो काका" मला पण छानसं नाव द्या . पण नुसत्या एखाद्या च रंगांचं नको. सगळे रंग यायला हवेत त्यात"
मागील दुवा
मागील दुवा http://misalpav.com/node/44930
या आकृतीत गोलाला दोन छोट्या रेषा जोडून त्या खाली दोन फुल्या मारल्या. मुलाचे आणि मुलीचे अगदी कमीत कमी रेषांमधे. मग जवळंच आणखी काही रेषा जोडून एक कौलारू बैठी इमारत काढली, शाळेच्या इमारती सारखी.
खडूच्या आणखी दोनचार जुजबी फरकाट्यात शाळेची इमारत जिवंत व्हायला लागली . दोनचार ठिपके इकडे तिकडे दिले . मैदानात खेळणारी मुले दिसायला लागली.....
मागील दुवा http://misalpav.com/node/44923
मागील दुवा http://misalpav.com/node/44903
चित्र पाहून झाल्यावर त्यानी आपल्या पाठीवर थाप मारली , घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. फार काही बोलले नाहीत पण म्हणाले आज मी चित्र कानांनी ऐकली. सनै चौघड्याचे आवाज, राज्याभिषेकाचे मंत्रघोष , गर्दीतली दबकी कुजबूज, सगळं ऐकू आलं रे, बोलकी चित्रे काढतोस.म्हणत खूप वेळ आपला हात हातात घेवून काही न बोलता त्यावर नुसते थोपटत राहीले.
"सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे, हा दागीना मिरवायचा की मोडायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे"
फळ्यावर हा सुविचार लिहून डोंगरे सर थाम्बले. फळ्यावरच्या त्या अक्षरांकडे पुन्हा एकदा पाहिलं. ओल्या फडक्याने पुसलेल्या काळ्याकुळकुलीत फळ्यावर ती पांढर्या खडूने काढलेली अक्षरे टिप्पूर चाम्दण्यासारखी दिसत होती.
उत्सव बालपणीचा
मीरा फाटक
माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत. तेच तर सांगायला बसले आहे!
कृष्णाकाठचा घाट
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा!
युगांतर- आरंभ अंताचा!
चिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला...
दाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून
वरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला....
वरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून
हाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून...
(टीव्हीवर नेहमी लागणाऱ्या काही जाहिरातींची मी लावलेली "वाट" मूळ जाहिराती पाहिलेल्या असतील तरच वाचतांना मजा येईल! हा प्रयोग कसा वाटला ते सांगा!)
***
नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडे नवऱ्या मुलाचा म्हणजे राहुलचा मित्र अजय भेटायला येतो.
त्याला समोर एक बाळ रांगतांना दिसतं.
अजय म्हणतो, "काय हो वाहिनी, हे कुणाचं बाळ? आणि राहुल कुठेय?"
वाहिनी रडू लागते, "अहो भावजी! काय सांगू तुम्हाला? आम्ही किराण्यात आणलेला संतूर साबण ह्यांनी आताच चुकून ऑरेंज सोन पापडी समजून खाल्ला आणि ते क्षणार्धात बाळ बनले!"
एफ एम रेडिओवर एकदा सहज "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" या गण्याचं रिमेक गाणं माझ्या ऐकण्यात आलं. त्यात "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" यानंतर पुढे कोणती शब्दरचना ऐकायला मिळेल याबद्दल मी उत्सुक होतो.