मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

फ्लुओराइड : दातांचे अंगरक्षक

हेमंतकुमार ·

या माहितीबध्दल धन्यवाद. फ्लोरीन बारावी सायन्सला आभ्यासामघे होते, त्यानंतर थोडेफार संदर्भ वाचायाला मिळाले. पण एकत्रित सविस्तर माहिती मिळाली. मुख्य म्हणजे बर्‍याच गावाच्या पाणवठ्यात फ्लोराइडच्या अतिरिक्त प्रमाणामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे वाचनात येत होते, त्या सगळ्या शंकांचे चांगले निरसन झाले.

अनिंद्य 04/09/2018 - 11:12
@ कुमार१, (कविश्रेष्ठ सुरेश भटांची क्षमा मागून) 'कळल्या मला जेंव्हा माझ्याच दंतपंक्ती' असे मनात आले :-) लेखमाला उत्तम पद्धतीने पुढे जात आहे, BTW, ही लेखमाला तुम्ही फक्त मिपावरच लिहिता आहात का? पु भा प्र अनिंद्य

नाखु 06/09/2018 - 22:20
काळे केल्यावर आणि डोके पांढरे झाल्यावरच कळतं पण उशीर झालेला असतो. माहितीपूर्ण लेख

वन 09/11/2018 - 12:13
आजही आपल्या ग्रामीण भागातील काही गावांत फ्लुओराइडचे पाण्यातील प्रमाण धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे तिथले संपूर्ण गाव फ़्लुओरोसिसने बाधित असते. काही रुग्णांत कणा इतका ताठ होतो की >>>> काही वर्षांपूर्वी मी गुजरतेतील अमरेली येथे एका प्रकल्पाच्या कामासाठी गेलो होतो. तेव्हा अशी कमरेत कायमस्वरूपी वाकलेली माणसे पाहिली. खरे आहे, सर्वांना चांगले पिण्याचे पाणी मिळण्याबाबत आपण अजून बरेच मागे आहोत.

या माहितीबध्दल धन्यवाद. फ्लोरीन बारावी सायन्सला आभ्यासामघे होते, त्यानंतर थोडेफार संदर्भ वाचायाला मिळाले. पण एकत्रित सविस्तर माहिती मिळाली. मुख्य म्हणजे बर्‍याच गावाच्या पाणवठ्यात फ्लोराइडच्या अतिरिक्त प्रमाणामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे वाचनात येत होते, त्या सगळ्या शंकांचे चांगले निरसन झाले.

अनिंद्य 04/09/2018 - 11:12
@ कुमार१, (कविश्रेष्ठ सुरेश भटांची क्षमा मागून) 'कळल्या मला जेंव्हा माझ्याच दंतपंक्ती' असे मनात आले :-) लेखमाला उत्तम पद्धतीने पुढे जात आहे, BTW, ही लेखमाला तुम्ही फक्त मिपावरच लिहिता आहात का? पु भा प्र अनिंद्य

नाखु 06/09/2018 - 22:20
काळे केल्यावर आणि डोके पांढरे झाल्यावरच कळतं पण उशीर झालेला असतो. माहितीपूर्ण लेख

वन 09/11/2018 - 12:13
आजही आपल्या ग्रामीण भागातील काही गावांत फ्लुओराइडचे पाण्यातील प्रमाण धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे तिथले संपूर्ण गाव फ़्लुओरोसिसने बाधित असते. काही रुग्णांत कणा इतका ताठ होतो की >>>> काही वर्षांपूर्वी मी गुजरतेतील अमरेली येथे एका प्रकल्पाच्या कामासाठी गेलो होतो. तेव्हा अशी कमरेत कायमस्वरूपी वाकलेली माणसे पाहिली. खरे आहे, सर्वांना चांगले पिण्याचे पाणी मिळण्याबाबत आपण अजून बरेच मागे आहोत.
(खनिजांचा खजिना : लेखांक ५ ) सूक्ष्म पोषण घटकांपैकी दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले हे खनिज. विविध प्रसारमाध्यमांतून आपल्यासमोर फ्लुओराइडयुक्त टूथपेस्टच्या जाहिराती सतत आदळत असतात. त्यातून आपल्याला फ्लुओराइडच्या महत्वाची जाणीव होत असते. निसर्गात ते माती, विशिष्ट खडक आणि पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांत आढळते. अल्प प्रमाणात ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण, ते अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेल्यास मात्र तापदायक ठरते. त्याचा सर्वांगीण आढावा या लेखात घेतला आहे. आहारातील स्त्रोत १.

कॅल्शियम व फॉस्फरस : हाडांचे जिवलग साथी

हेमंतकुमार ·

टर्मीनेटर 27/08/2018 - 14:35
हातापायात मुंग्या येणे, स्नायूंच्या अकुंचानाचा झटका
चार-पाच महिन्यांपूर्वी ह्या दोन्ही गोष्टी माझ्या मावस भावाला (वय वर्षे ३५) झाल्या होत्या. अगदी अँजिओग्राफी पर्यंत सगळ्या तपासण्या करून झाल्या. आता त्याला कॅल्शियम आणि व्हिटामिन डी च्या गोळ्या चालू आहेत आणि आरामही पडला आहे. आठवड्यातून २ वेळा मांसाहार केल्यास गोळ्या घेण्याची गरज नाही असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे, परंतु तो शुद्ध शाकाहारी असल्याने गोळ्या घेऊनच उपचार सुरु आहेत. तुमच्या ह्या लेखाची लिंक त्याला पाठवली आहे. छान माहितीसाठी धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

सुबोध खरे 28/08/2018 - 11:06
आठवड्यातून २ वेळा मांसाहार केल्यास गोळ्या घेण्याची गरज नाही असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे, परंतु तो शुद्ध शाकाहारी असल्याने गोळ्या घेऊनच उपचार सुरु आहेत. जर रुग्ण (व्हेगन नसेल) दूध दही ताक चीज व्यवस्थितपणे घेत असेल तर मांसाहाराची मुळीच गरज नाही. त्या डॉक्टरांचा सल्ला एकांगी वाटतो.

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 28/08/2018 - 11:20
रुग्ण व्हेगन नाहीये पण एक चहा सोडला तर दुध आणि ईतर दुग्धजन्य पदार्थ अजिबात खात-पीत नाही. त्यापेक्षा गोळ्या घेणे त्याला सोयीस्कर वाटतंय.

अनिंद्य 28/08/2018 - 10:58
@ कुमार१, नेहेमीप्रमाणे उत्तम माहितीनी भरलेला लेख. काही प्रकारच्या कर्करोगात रुग्णाच्या रक्तात कॅल्शिअम पातळीचे आधिक्य आणि त्यामुळे त्यांना 'बोन मॅरो' दुसऱ्याचे द्यावे लागते असे काही आहे काय ? नीटसे समजले नाही. पु भा प्र, अनिंद्य

हेमंतकुमार 28/08/2018 - 11:47
कॅल्शिअम पातळीचे आधिक्य आणि त्यामुळे त्यांना 'बोन मॅरो' दुसऱ्याचे द्यावे लागते >>>> नाही, असा काही संबंध नाही. कुठल्याही कर्करोगात ते आधिक्य होते. 'बोन मॅरो'प्रत्यारोपण हा उपचार आहे , आजारानुसार. त्याचा इथे संबंध नाही.

In reply to by अनुप ढेरे

शिद 28/08/2018 - 21:31
बोंबील, मांदेळी, इ. माशांमध्ये फॉस्फरस भरपुर प्रमाणात उपलब्ध असतं. आमच्या गावी वनार्यांवर* सुकायला घातलेले बोंबील रात्री काळोखात त्यातील असलेल्या फॉस्फरसमुळे चमकत असतात. अमावस्येच्या काळोख्या रात्री तर समुद्र किनार्यावरील हजारो वनार्या सुकत घातलेल्या मच्छींमुळे एखाद्या रोषणाईप्रमाणं लुकलूकत असतात व त्यामुळे किनारी मंदसा प्रकाशदेखील पसरला असतो. *वनारी - बोंबील, मांदेळी, इ. मच्छी सुकवण्यासाठी खालच्या फोटोत दाखवलेल्याप्रमाणं उभ्या-आडव्या बांबूनी बनवलेला स्टँड. Vanari

In reply to by हेमंतकुमार

अजित आगरकरला त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुध्द केलेल्या बॅटिंगमधील दिव्य परफॉर्मन्स बध्दल बॉम्बे डक हे टोपणनाव पडले होते. त्याची आठवण झाली. ;-)

ट्रम्प 28/08/2018 - 20:28
मला त्या कॅल्शियम च्या गोळ्यांच्या उपयोगाबद्दल पूर्वी पासून जरा शंका आहे . कॅल्शियम च्या गोळ्या डॉक्टर रेफर करतात पण त्या गोळ्या मधील कॅल्शियम शरीर कितपत शोषून घेते ?आणि त्याचे योग्य परिणाम शरीरावर होत असतील का ? . म्हणजे झीज झालेल्या हाडे त्या गोळ्यांनी कशी काय व्यवस्थित होतात ?

हेमंतकुमार 28/08/2018 - 20:55
ट्रम्प, शंकानिरसन शोषण साधारण २०%असेल, म्हातारपणी अजून कमी. पण उपयोग होतो. कसा ते बघा. हाडांची खरवड आणि नवीन Ca चा थर चढवणे या दोन्ही क्रिया नेहमी चालू असतात. जर का Ca-कमतरता दीर्घकाळ झाली तर मग यांत असमतोल होतो, कारण खरवड होतच राहते. त्यावर उपाय म्हणजे गोळ्या देणे. बरोबर ‘ड’ पण आवश्यक.

खिलजि 29/08/2018 - 13:45
सुरुवातीपासून वाचतो , काही भाग राहिले आहेत . एक प्रश्न पण पडला आहे . जर त्या भागाशी निगडीत असेल तर व्यनि करून आपले मत घेईन म्हणतोय . चालेल का आपल्याला डॉक्टर साहेब ? बाकी शुभेच्छा पुढील मालिकेसाठी अर्थात बहुपयोगी समाजकार्यासाठी .

नाखु 29/08/2018 - 22:20
तर हाडांची प्रास्परिटीत फॉस्पारस चा दखलपात्र वाटा आहे. किरकोळ शंका. विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय?तसेच त्यात क जीवन सत्व असते काय, नियमित सेवनाने (अर्थात घरगुती विडा) काही अपाय होतो का? नितवाचक नाखु वाचकांची पत्रेवाला

नाखु 29/08/2018 - 22:20
तर हाडांची प्रास्परिटीत फॉस्पारस चा दखलपात्र वाटा आहे. किरकोळ शंका. विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय?तसेच त्यात क जीवन सत्व असते काय, नियमित सेवनाने (अर्थात घरगुती विडा) काही अपाय होतो का? नितवाचक नाखु वाचकांची पत्रेवाला

माझ्यासाठी हा लेख फारच उपयुक्त आहे. वय वर्षे ६६. दहावर्षापूर्वी फ्रॅक्चर झाल्यावर एम एस अस्थिव्यंग तज्ञांनी सहा महिने कॅल्शियम आणि डी३ लिहून दिले होते. म्हणून तेव्हापासून सौम्य उन्हात भरपूर भटकतो. आता तर शेतात उभा असतो. क्रॅम्प्स भरपूर येतात. अ‍ॅक्टीव्हावर मागे बसले की विशिष्ट कोन वाढल्यास पायात क्रॅम्प येतेच. हे टाळतो आणि फार डोके चालवत नाही. अर्थातच डायग्नॉसिस करणे हे डॉक्टरांचे काम आहे. हे कॅलशियम कमतरतेमुळेच असेल का? काही वर्षापूर्वी एमबीबीएस डॉक्टरांनी अतिशय सौम्य थ्रोम्बो फ्लीबायटीसचे निदान केले होते. डोंगराळ उतरणीवर चुकून पाय जोरात आपटले गेले तर मांडीत आतील बाजूस वेदना होतात आणि स्पर्शाला गुठळ्या जाणवतात. परंतु दिवसातून दोनतीन वेळा थ्रोम्बोफॉब लावल्यास आणि आराम केल्यास सावकाश नाहीशा होतात. उतार पडत असल्यामुळे पूर्वीचे निदान बरोबर आहे असे मानायला हरकत नसावी. थ्रोम्बॉसिस कॅल्शियम कमतरतेमुळेच देखील उद्भवू शकतो का? असो एका छान, उपयुक्त लेखासाठी धन्यवाद.

हेमंतकुमार 30/08/2018 - 08:47
निशाचर, नाखु व सुधीर, अभिप्राय व उत्साहवर्धना बद्दल आभार ! विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय? >>>> कॅल्शियम व ‘क’ असते पण फॉस्फरस नसावे. निव्वळ पाने जास्त खाल्ल्यास बिघडत नाही पण, त्यातून सुपारी व अन्य irritants जास्त खाल्ल्याने तोंडाच्या पातळ अस्तराला इजा होते. थ्रोम्बॉसिस कॅल्शियम कमतरतेमुळेच देखील उद्भवू शकतो का?>>>> नाही. दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहिल्यानंतरची ही समस्या आहे . त्याने रक्त गुठळ्या होतात.

होमिओपथी उपचारांत दिल्या जाणार्‍या कॅल्केरिया फॉस (Calcarea phosphorica ?) या चघळायच्या गोळ्यांबद्दल काही सांगू शकाल का ? अ‍ॅलोपथीतील कॅल्शिअमच्या गोळ्यांच्या तुलनेत या कशा आहेत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 05/09/2018 - 20:05
सामान्य पणे मिळणाऱ्या कल्केरिया फॉस ६ X या औषधाच्या एक ग्राम गोळीत साधारण १०० नॅनो ग्राम कॅल्शियम फॉस्फेट असेल त्यामुळे त्याचा परिणाम काय आणि कसा होतो हे आधुनिक औषधशास्त्राच्या औषधाशी किंवा आधुनिक रसायनशास्त्राच्या तत्वाशी संबंध असत नाही. साधे खायच्या पानाला आपण लावतो तो चुना साधारण ५०० मिग्रॅ असेल. म्हणजे त्यात या औषधाच्या ५००० पॅट कॅल्शियम असेल. त्याचा प्रभाव कसा होतो आधुनिक शास्त्राच्या गृहितकाप्रमाणे सिद्ध करणे अशक्य आहे. ( उदा. पाण्यात जितके कमी मीठ टाकाल तितका त्याचा प्रभाव जास्त असतो असे होमियोपॅथीचे तत्व आहे) तो तत्वाचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे.

हेमंतकुमार 03/09/2018 - 17:52
Calcarea phosphorica यात सूक्ष्म प्रमाणात Ca &P असते. आजारानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते घ्यावे. बाजारातील कॅल्शियम च्या गोळ्यांत प्रकार आहेत : कॅल्शियम फॉस्फेट, सायट्रेट, इ. उपचार पद्धतीनुसार मात्रा वेगळी असेल

सस्नेह 03/09/2018 - 21:43
उपयुक्त माहिती साठी धन्यवाद ! काही शंका. १. कॅल्शियम आहार/औषधातून एका वेळी जास्तीत जास्त कितीसे शरीरात शोषले जाते ? २. कॅल्शियम ची गोळी जेवणाबरोबर / जेवणानंतर घेतली तरच शरीरात शोषली जाते की नुसती घेतली तरी अॅबसॉर्ब होते ?

हेमंतकुमार 03/09/2018 - 21:59
१. प्रौढांमध्ये आहारातील त्याच्या एकूण प्रमाणाच्या सुमारे २०%च शोषले जाते. २. नुसती शोषली जाईल पण त्याने जठर आम् ल खूप वाढेल ३. आहारातील इतर घटकांचा शोषणावर होणारा परिणाम लेखात दिला आहे

हेमंतकुमार 17/03/2020 - 10:20
मानवासाठी प्रौढावस्थेत दूध पिणे आवश्यक आहे का? हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे. त्यावर सतत वैज्ञानिक काथ्याकूट होत असतो. अलीकडील संशोधनातून चर्चेत आलेले काही मुद्दे : १. प्रौढावस्थेत वाढ पूर्ण झालेली असते. त्यामुळे रोज जेवढे कॅल्शियम खाल्ले जाईल, तेवढेच उत्सर्जित झाले पाहिजे.( शून्य समतोल पातळी). २. सधन देशांत लोक भरपूर दुग्धजन्य पदार्थ खातात तर गरीब देशांत बरेच कमी खाल्ले जाते. इथे एक रोचक मुद्दा लिहितो. जेव्हा गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम खाल्ले जाते, तेव्हा शरीरातील त्याचे शोषणही बऱ्यापैकी कमी होते. या उलट जेव्हा अपुरे कॅल्शियम खाल्ले जाते, तेव्हा तुलनात्मक शोषण अधिक होते. ३. गरीब देशांत दूध जरी कमी प्याले तरी २-३ धान्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्यातून कॅल्शियमची गरज बऱ्यापैकी भागते. ४. अलीकडे दुधातून आपल्या पोटात जाणारी रसायने आणि हॉर्मोन्स हाही कटकटीचा विषय झालेला आहे. ५. हे सर्व पाहता प्रौढांसाठी दूध हे कॅल्शियमसाठी आवश्यक नाही. कॅल्शियमचे अन्य स्त्रोत ठीक राहतील. ६. सारांश: ज्यांना दूध आवडते त्यांनी प्या; ज्यांना आवडत नाही, त्यांना त्याचा आग्रह नको !

हेमंतकुमार 21/10/2020 - 12:16
दीर्घकालीन अस्थिरोगाच्या वेदना दरसाल हवामान बदला दरम्यान वाढतात का, हा एक कुतुहलाचा व संशोधनाचा विषय आहे. काही रुग्णांचा असा अनुभव असतो, तर काहींचा नसतो. यासंदर्भात अनेक अभ्यास झालेले आहे. त्यामध्ये वातावरणातील खालील घटकांच्या बदलांची दखल घेण्यात आली : • तापमान • वातावरणातील दाब • सापेक्ष आर्द्रता आणि • पाऊस आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून असे दिसले आहे. काही रुग्णांच्या गटांमध्ये वरील चार घटकांपैकी एखादा घटक आणि वेदना यांचा संबंध दिसला आहे. अन्य काही अभ्यासात तसा संबंध दिसलेला नाही. यासंदर्भात दोन गृहीतके मांडण्यात आली आहेत : १. सांध्यामधील विशिष्ट चेतातंतू हे अशा रुग्णांमध्ये अधिक संवेदनशील असतात. जेव्हा वातावरणातील दाब बऱ्यापैकी बदलतो तेव्हा ते उत्तेजित होतात आणि वेदना वाढते. २. काही सांध्यांच्याबाबतीत (खुबा) हवामान बदलामुळे त्यांची अस्थिरता वाढते. ३. याला अजून एक पदर आहे. तो म्हणजे रुग्णाची मानसिकता. एकदा का रुग्णाला हवामान बदलाने त्रास वाढल्याचे लक्षात आले, की मग त्याच्या मनात ते पक्के बसते आणि प्रत्येक हवामान बदलाच्या वेळेला तो अधिक साशंक होत राहतो. एकंदरीत पाहता आतापर्यंतच्या अभ्यासातून यासंदर्भात ठोस निष्कर्ष काढता येत नाही, हे खरे.

टर्मीनेटर 27/08/2018 - 14:35
हातापायात मुंग्या येणे, स्नायूंच्या अकुंचानाचा झटका
चार-पाच महिन्यांपूर्वी ह्या दोन्ही गोष्टी माझ्या मावस भावाला (वय वर्षे ३५) झाल्या होत्या. अगदी अँजिओग्राफी पर्यंत सगळ्या तपासण्या करून झाल्या. आता त्याला कॅल्शियम आणि व्हिटामिन डी च्या गोळ्या चालू आहेत आणि आरामही पडला आहे. आठवड्यातून २ वेळा मांसाहार केल्यास गोळ्या घेण्याची गरज नाही असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे, परंतु तो शुद्ध शाकाहारी असल्याने गोळ्या घेऊनच उपचार सुरु आहेत. तुमच्या ह्या लेखाची लिंक त्याला पाठवली आहे. छान माहितीसाठी धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

सुबोध खरे 28/08/2018 - 11:06
आठवड्यातून २ वेळा मांसाहार केल्यास गोळ्या घेण्याची गरज नाही असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे, परंतु तो शुद्ध शाकाहारी असल्याने गोळ्या घेऊनच उपचार सुरु आहेत. जर रुग्ण (व्हेगन नसेल) दूध दही ताक चीज व्यवस्थितपणे घेत असेल तर मांसाहाराची मुळीच गरज नाही. त्या डॉक्टरांचा सल्ला एकांगी वाटतो.

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 28/08/2018 - 11:20
रुग्ण व्हेगन नाहीये पण एक चहा सोडला तर दुध आणि ईतर दुग्धजन्य पदार्थ अजिबात खात-पीत नाही. त्यापेक्षा गोळ्या घेणे त्याला सोयीस्कर वाटतंय.

अनिंद्य 28/08/2018 - 10:58
@ कुमार१, नेहेमीप्रमाणे उत्तम माहितीनी भरलेला लेख. काही प्रकारच्या कर्करोगात रुग्णाच्या रक्तात कॅल्शिअम पातळीचे आधिक्य आणि त्यामुळे त्यांना 'बोन मॅरो' दुसऱ्याचे द्यावे लागते असे काही आहे काय ? नीटसे समजले नाही. पु भा प्र, अनिंद्य

हेमंतकुमार 28/08/2018 - 11:47
कॅल्शिअम पातळीचे आधिक्य आणि त्यामुळे त्यांना 'बोन मॅरो' दुसऱ्याचे द्यावे लागते >>>> नाही, असा काही संबंध नाही. कुठल्याही कर्करोगात ते आधिक्य होते. 'बोन मॅरो'प्रत्यारोपण हा उपचार आहे , आजारानुसार. त्याचा इथे संबंध नाही.

In reply to by अनुप ढेरे

शिद 28/08/2018 - 21:31
बोंबील, मांदेळी, इ. माशांमध्ये फॉस्फरस भरपुर प्रमाणात उपलब्ध असतं. आमच्या गावी वनार्यांवर* सुकायला घातलेले बोंबील रात्री काळोखात त्यातील असलेल्या फॉस्फरसमुळे चमकत असतात. अमावस्येच्या काळोख्या रात्री तर समुद्र किनार्यावरील हजारो वनार्या सुकत घातलेल्या मच्छींमुळे एखाद्या रोषणाईप्रमाणं लुकलूकत असतात व त्यामुळे किनारी मंदसा प्रकाशदेखील पसरला असतो. *वनारी - बोंबील, मांदेळी, इ. मच्छी सुकवण्यासाठी खालच्या फोटोत दाखवलेल्याप्रमाणं उभ्या-आडव्या बांबूनी बनवलेला स्टँड. Vanari

In reply to by हेमंतकुमार

अजित आगरकरला त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुध्द केलेल्या बॅटिंगमधील दिव्य परफॉर्मन्स बध्दल बॉम्बे डक हे टोपणनाव पडले होते. त्याची आठवण झाली. ;-)

ट्रम्प 28/08/2018 - 20:28
मला त्या कॅल्शियम च्या गोळ्यांच्या उपयोगाबद्दल पूर्वी पासून जरा शंका आहे . कॅल्शियम च्या गोळ्या डॉक्टर रेफर करतात पण त्या गोळ्या मधील कॅल्शियम शरीर कितपत शोषून घेते ?आणि त्याचे योग्य परिणाम शरीरावर होत असतील का ? . म्हणजे झीज झालेल्या हाडे त्या गोळ्यांनी कशी काय व्यवस्थित होतात ?

हेमंतकुमार 28/08/2018 - 20:55
ट्रम्प, शंकानिरसन शोषण साधारण २०%असेल, म्हातारपणी अजून कमी. पण उपयोग होतो. कसा ते बघा. हाडांची खरवड आणि नवीन Ca चा थर चढवणे या दोन्ही क्रिया नेहमी चालू असतात. जर का Ca-कमतरता दीर्घकाळ झाली तर मग यांत असमतोल होतो, कारण खरवड होतच राहते. त्यावर उपाय म्हणजे गोळ्या देणे. बरोबर ‘ड’ पण आवश्यक.

खिलजि 29/08/2018 - 13:45
सुरुवातीपासून वाचतो , काही भाग राहिले आहेत . एक प्रश्न पण पडला आहे . जर त्या भागाशी निगडीत असेल तर व्यनि करून आपले मत घेईन म्हणतोय . चालेल का आपल्याला डॉक्टर साहेब ? बाकी शुभेच्छा पुढील मालिकेसाठी अर्थात बहुपयोगी समाजकार्यासाठी .

नाखु 29/08/2018 - 22:20
तर हाडांची प्रास्परिटीत फॉस्पारस चा दखलपात्र वाटा आहे. किरकोळ शंका. विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय?तसेच त्यात क जीवन सत्व असते काय, नियमित सेवनाने (अर्थात घरगुती विडा) काही अपाय होतो का? नितवाचक नाखु वाचकांची पत्रेवाला

नाखु 29/08/2018 - 22:20
तर हाडांची प्रास्परिटीत फॉस्पारस चा दखलपात्र वाटा आहे. किरकोळ शंका. विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय?तसेच त्यात क जीवन सत्व असते काय, नियमित सेवनाने (अर्थात घरगुती विडा) काही अपाय होतो का? नितवाचक नाखु वाचकांची पत्रेवाला

माझ्यासाठी हा लेख फारच उपयुक्त आहे. वय वर्षे ६६. दहावर्षापूर्वी फ्रॅक्चर झाल्यावर एम एस अस्थिव्यंग तज्ञांनी सहा महिने कॅल्शियम आणि डी३ लिहून दिले होते. म्हणून तेव्हापासून सौम्य उन्हात भरपूर भटकतो. आता तर शेतात उभा असतो. क्रॅम्प्स भरपूर येतात. अ‍ॅक्टीव्हावर मागे बसले की विशिष्ट कोन वाढल्यास पायात क्रॅम्प येतेच. हे टाळतो आणि फार डोके चालवत नाही. अर्थातच डायग्नॉसिस करणे हे डॉक्टरांचे काम आहे. हे कॅलशियम कमतरतेमुळेच असेल का? काही वर्षापूर्वी एमबीबीएस डॉक्टरांनी अतिशय सौम्य थ्रोम्बो फ्लीबायटीसचे निदान केले होते. डोंगराळ उतरणीवर चुकून पाय जोरात आपटले गेले तर मांडीत आतील बाजूस वेदना होतात आणि स्पर्शाला गुठळ्या जाणवतात. परंतु दिवसातून दोनतीन वेळा थ्रोम्बोफॉब लावल्यास आणि आराम केल्यास सावकाश नाहीशा होतात. उतार पडत असल्यामुळे पूर्वीचे निदान बरोबर आहे असे मानायला हरकत नसावी. थ्रोम्बॉसिस कॅल्शियम कमतरतेमुळेच देखील उद्भवू शकतो का? असो एका छान, उपयुक्त लेखासाठी धन्यवाद.

हेमंतकुमार 30/08/2018 - 08:47
निशाचर, नाखु व सुधीर, अभिप्राय व उत्साहवर्धना बद्दल आभार ! विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय? >>>> कॅल्शियम व ‘क’ असते पण फॉस्फरस नसावे. निव्वळ पाने जास्त खाल्ल्यास बिघडत नाही पण, त्यातून सुपारी व अन्य irritants जास्त खाल्ल्याने तोंडाच्या पातळ अस्तराला इजा होते. थ्रोम्बॉसिस कॅल्शियम कमतरतेमुळेच देखील उद्भवू शकतो का?>>>> नाही. दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहिल्यानंतरची ही समस्या आहे . त्याने रक्त गुठळ्या होतात.

होमिओपथी उपचारांत दिल्या जाणार्‍या कॅल्केरिया फॉस (Calcarea phosphorica ?) या चघळायच्या गोळ्यांबद्दल काही सांगू शकाल का ? अ‍ॅलोपथीतील कॅल्शिअमच्या गोळ्यांच्या तुलनेत या कशा आहेत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 05/09/2018 - 20:05
सामान्य पणे मिळणाऱ्या कल्केरिया फॉस ६ X या औषधाच्या एक ग्राम गोळीत साधारण १०० नॅनो ग्राम कॅल्शियम फॉस्फेट असेल त्यामुळे त्याचा परिणाम काय आणि कसा होतो हे आधुनिक औषधशास्त्राच्या औषधाशी किंवा आधुनिक रसायनशास्त्राच्या तत्वाशी संबंध असत नाही. साधे खायच्या पानाला आपण लावतो तो चुना साधारण ५०० मिग्रॅ असेल. म्हणजे त्यात या औषधाच्या ५००० पॅट कॅल्शियम असेल. त्याचा प्रभाव कसा होतो आधुनिक शास्त्राच्या गृहितकाप्रमाणे सिद्ध करणे अशक्य आहे. ( उदा. पाण्यात जितके कमी मीठ टाकाल तितका त्याचा प्रभाव जास्त असतो असे होमियोपॅथीचे तत्व आहे) तो तत्वाचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे.

हेमंतकुमार 03/09/2018 - 17:52
Calcarea phosphorica यात सूक्ष्म प्रमाणात Ca &P असते. आजारानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते घ्यावे. बाजारातील कॅल्शियम च्या गोळ्यांत प्रकार आहेत : कॅल्शियम फॉस्फेट, सायट्रेट, इ. उपचार पद्धतीनुसार मात्रा वेगळी असेल

सस्नेह 03/09/2018 - 21:43
उपयुक्त माहिती साठी धन्यवाद ! काही शंका. १. कॅल्शियम आहार/औषधातून एका वेळी जास्तीत जास्त कितीसे शरीरात शोषले जाते ? २. कॅल्शियम ची गोळी जेवणाबरोबर / जेवणानंतर घेतली तरच शरीरात शोषली जाते की नुसती घेतली तरी अॅबसॉर्ब होते ?

हेमंतकुमार 03/09/2018 - 21:59
१. प्रौढांमध्ये आहारातील त्याच्या एकूण प्रमाणाच्या सुमारे २०%च शोषले जाते. २. नुसती शोषली जाईल पण त्याने जठर आम् ल खूप वाढेल ३. आहारातील इतर घटकांचा शोषणावर होणारा परिणाम लेखात दिला आहे

हेमंतकुमार 17/03/2020 - 10:20
मानवासाठी प्रौढावस्थेत दूध पिणे आवश्यक आहे का? हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे. त्यावर सतत वैज्ञानिक काथ्याकूट होत असतो. अलीकडील संशोधनातून चर्चेत आलेले काही मुद्दे : १. प्रौढावस्थेत वाढ पूर्ण झालेली असते. त्यामुळे रोज जेवढे कॅल्शियम खाल्ले जाईल, तेवढेच उत्सर्जित झाले पाहिजे.( शून्य समतोल पातळी). २. सधन देशांत लोक भरपूर दुग्धजन्य पदार्थ खातात तर गरीब देशांत बरेच कमी खाल्ले जाते. इथे एक रोचक मुद्दा लिहितो. जेव्हा गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम खाल्ले जाते, तेव्हा शरीरातील त्याचे शोषणही बऱ्यापैकी कमी होते. या उलट जेव्हा अपुरे कॅल्शियम खाल्ले जाते, तेव्हा तुलनात्मक शोषण अधिक होते. ३. गरीब देशांत दूध जरी कमी प्याले तरी २-३ धान्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्यातून कॅल्शियमची गरज बऱ्यापैकी भागते. ४. अलीकडे दुधातून आपल्या पोटात जाणारी रसायने आणि हॉर्मोन्स हाही कटकटीचा विषय झालेला आहे. ५. हे सर्व पाहता प्रौढांसाठी दूध हे कॅल्शियमसाठी आवश्यक नाही. कॅल्शियमचे अन्य स्त्रोत ठीक राहतील. ६. सारांश: ज्यांना दूध आवडते त्यांनी प्या; ज्यांना आवडत नाही, त्यांना त्याचा आग्रह नको !

हेमंतकुमार 21/10/2020 - 12:16
दीर्घकालीन अस्थिरोगाच्या वेदना दरसाल हवामान बदला दरम्यान वाढतात का, हा एक कुतुहलाचा व संशोधनाचा विषय आहे. काही रुग्णांचा असा अनुभव असतो, तर काहींचा नसतो. यासंदर्भात अनेक अभ्यास झालेले आहे. त्यामध्ये वातावरणातील खालील घटकांच्या बदलांची दखल घेण्यात आली : • तापमान • वातावरणातील दाब • सापेक्ष आर्द्रता आणि • पाऊस आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून असे दिसले आहे. काही रुग्णांच्या गटांमध्ये वरील चार घटकांपैकी एखादा घटक आणि वेदना यांचा संबंध दिसला आहे. अन्य काही अभ्यासात तसा संबंध दिसलेला नाही. यासंदर्भात दोन गृहीतके मांडण्यात आली आहेत : १. सांध्यामधील विशिष्ट चेतातंतू हे अशा रुग्णांमध्ये अधिक संवेदनशील असतात. जेव्हा वातावरणातील दाब बऱ्यापैकी बदलतो तेव्हा ते उत्तेजित होतात आणि वेदना वाढते. २. काही सांध्यांच्याबाबतीत (खुबा) हवामान बदलामुळे त्यांची अस्थिरता वाढते. ३. याला अजून एक पदर आहे. तो म्हणजे रुग्णाची मानसिकता. एकदा का रुग्णाला हवामान बदलाने त्रास वाढल्याचे लक्षात आले, की मग त्याच्या मनात ते पक्के बसते आणि प्रत्येक हवामान बदलाच्या वेळेला तो अधिक साशंक होत राहतो. एकंदरीत पाहता आतापर्यंतच्या अभ्यासातून यासंदर्भात ठोस निष्कर्ष काढता येत नाही, हे खरे.
( खनिजांचा खजिना : लेखांक ४ ) आपल्या हाडांचा गाभा हा प्रथिनरुपी असतो. त्यावर जेव्हा कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचे थर चढवले जातात तेव्हाच हाडे खऱ्या अर्थाने बळकट होतात. या दोन्ही खनिजांचा परिचय या लेखात करून देतो. कॅल्शियम हे एक धातुरुपी खनिज आहे. आपल्या शरीरातील सर्वाधिक प्रमाणात असणारा हा धातू होय. निसर्गात तो मुख्यतः CaCO३ या रुपात चुनखडीमध्ये आढळतो. शरीरातील ९९% कॅल्शियम हाडांत साठवलेला असतो. उरलेला १ टक्का हा रक्त आणि इतर पेशीबाह्य द्रवांत असतो. तिथे तो अनेक महत्वाची कामे करतो.

पोटॅशियम : पेशींच्या रंगमंचाचा सूत्रधार

हेमंतकुमार ·

अनिंद्य 23/08/2018 - 11:17
@ कुमार१, उत्तम लेख. एक प्रश्न आहे :- जिममध्ये घाम गाळणाऱ्या मित्रमंडळीत 'K वॉटर' आणि एकूणच पोटॅशियमयुक्त आहाराचे कौतुक फार आहे. त्यांना व्यायामामुळे होणारी स्नायूदुखी (muscle cramps) बरी होण्यासाठी हे अधिकचे पोटॅशियम आवश्यक असते म्हणे. यात कितपत तथ्य आहे ?

In reply to by अनिंद्य

सुबोध खरे 23/08/2018 - 12:34
जिम मध्ये घाम गाळणाऱ्या मित्रमंडळीत बरेच गैरसमज असतात आणि ते तेथे असलेले व्यायाम शिकवणारे त्याला अनवधानाने/ अर्धवट ज्ञानाने/स्वार्थासाठी हातभार लावत असतात. भरपूर व्यायाम केल्यास साधे साखरपाणी मीठ टाकून घेतले तरी पुरते.त्यातून जर एखादा कॅलरी कॉन्शस असेल तर त्याने नारळाचे पाणी प्यावे. खरं तर व्यायाम केल्याने आपल्या शरीरातून क्षारांचा व्यय होतो हाच एक मोठा गैर समज आहे. साधे पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे A 2012 study in the Journal of the International Society of Sports Nutrition found that neither coconut water nor sports drinks were better than water in hydrating young men after hourlong workouts. https://www.nytimes.com/2014/07/30/dining/coconut-water-changes-its-claims.html जर आपण एक तास फार जोरात व्यायाम केला तर साधारण १ ग्राम सोडियम घामावाटे जाते.हे आपण साधे लिंबू सरबत पिऊन मिळवू शकतो व्यायाम करण्यात पोटॅशियम शरीराबाहेर जात नाही. त्यातून पोटॅशियम वॉटर वगैरे गोष्टी तर थुका लावायचे धंदे आहेत. साध केळं तुम्हाला ४२२ मिग्रॅ पोटॅशियम देते एक लिटर नारळपाण्यात ६६० मिग्रॅ पोटॅशियम असतं आणि महत्त्वाचे म्हणजे आपला साधा एक बटाटा १००० मिग्रॅ पोटॅशियम देतो. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.

In reply to by सुबोध खरे

जर आपण एक तास फार जोरात व्यायाम केला तर साधारण १ ग्राम सोडियम घामावाटे जाते अशा वेळेस साधे पाणी भरपूर पिल्याने रक्तातील सोडिअमची पातळी कमी होत नाही का?(रक्त डायल्युट झाल्याने)

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 23/08/2018 - 19:13
साधे पाणी भरपूर पिल्याने रक्तातील सोडिअमची पातळी कमी होत नाही का?(रक्त डायल्युट झाल्याने) आपली मूत्रपिंडे व्यवस्थित काम करत असतील तर हि स्थिती फारच क्वचित येते सामान्य माणसाच्या शरीरात ०. ४ % सोडियम असते म्हणजेच ६० किलोच्या माणसात २४० ग्राम सोडियम असते. यातील साधारण ६० ग्राम सोडियम हे रक्त आणि पेशीबाहेरील द्राव यात असते १ ग्राम कमी झाल्याने फारसा फरक पडत नाही. (शरीरात पेशी पेशीबाहेरील द्राव आणि रक्त असे तीन कप्पे असतात यात सोडियम सहज इकडे तिकडे जाऊ शकते.) जे व्यायामपटू( सायकल स्वार, मॅरेथॉन धावणारे) किंवा खेळाडू( क्रिकेट फुटबॉल इ) जे भरपूर वेळ व्यायाम करतात त्यांना सोडियमची कमतरता भासू शकते. परंतु त्यांना सोडियम पेक्षा पाण्याची जास्त गरज भासते कारण दर तासाला एक लिटर घामावाटे गेलेले पाणी भरून काढणे जास्त आवश्यक आहे. लक्षात ठेवा अति पाणी पिण्याने फारसे नुकसान होत नाही.( अशी स्थिती फक्त गोड्या पाण्यात-- नदी किंवा तलावात बुडाल्यावर येते). पण डिहायड्रेशन ( शरीरातील पाणी कमी) झाले तर त्याचा शरीराला त्रास जास्त होतो)

गवि 23/08/2018 - 11:22
ते जरा जरी जास्त प्यायले तर हृदय बंद पडते असं ऐकलं होतं. एक पोटॅशियम सिरप काही अन्य कारणांनी दिलं असताना भरपूर पाण्यासोबत एक एक सिप पाच दहा मिनिटांनी घ्या असं सांगितलं होतं.

In reply to by गवि

सुबोध खरे 23/08/2018 - 18:58
पोटॅशियम चे सिरप हे पोटॅशियम कमी झाले तर वापरले जाते. हि स्थिती बऱ्याच वेळेस रक्तदाबाच्या रुग्णांना मूत्र जास्त होण्याचे औषध (diuretic) दिले जाते त्यामुळे येऊ शकते. परंतु ज्या रुग्णाची मूत्रपिंडे व्यवस्थित काम करतात त्याला हे सिरप भरपूर पाजले तरी फार फरक पडत नाही. त्याचे हृदय बंद पडण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच. ज्याची मूत्रपिंडे खराब आहेत अशा रुग्णाला मात्र हे जपून द्यावे लागते. सामान्य रुग्णाला हे हळूहळू प्यावे सांगतात याचे कारण त्यातील क्षाराची मात्रा. यामुळे रुग्णाला पटकन "उलटी" होण्याची शक्यता असते . (मिठाचे पाणी प्यायल्यास जी स्थिती होते तसेच)

हेमंतकुमार 23/08/2018 - 11:33
अनिंद्य, जर पोटॅशियम युक्त आहार व्यवस्थित असेल तर काळजी नसावी. ते पाणी मात्र गरज वाटल्यास जपून प्यावे. गवि, तुमचा मुद्दा बरोबर आहे. व्यायाम तज्ञ योग्य मत देऊ शकतील

चौकटराजा 24/08/2018 - 12:10
दीर्घकालीन मूत्रपिंड विकारात जेव्हा चाळणी यंत्रणेचे काम कमी होत जाते तेव्हा. हे वाक्य माझ्या बाबतीत महत्वाचे आहे. आता हा " दीर्घकाल " माझ्या बाबतीत किती हे काळच ठरवील ! कार्डीएक रिदम मध्ये पोटॅशियम चा काही रोल असतो का ?

अनिंद्य 23/08/2018 - 11:17
@ कुमार१, उत्तम लेख. एक प्रश्न आहे :- जिममध्ये घाम गाळणाऱ्या मित्रमंडळीत 'K वॉटर' आणि एकूणच पोटॅशियमयुक्त आहाराचे कौतुक फार आहे. त्यांना व्यायामामुळे होणारी स्नायूदुखी (muscle cramps) बरी होण्यासाठी हे अधिकचे पोटॅशियम आवश्यक असते म्हणे. यात कितपत तथ्य आहे ?

In reply to by अनिंद्य

सुबोध खरे 23/08/2018 - 12:34
जिम मध्ये घाम गाळणाऱ्या मित्रमंडळीत बरेच गैरसमज असतात आणि ते तेथे असलेले व्यायाम शिकवणारे त्याला अनवधानाने/ अर्धवट ज्ञानाने/स्वार्थासाठी हातभार लावत असतात. भरपूर व्यायाम केल्यास साधे साखरपाणी मीठ टाकून घेतले तरी पुरते.त्यातून जर एखादा कॅलरी कॉन्शस असेल तर त्याने नारळाचे पाणी प्यावे. खरं तर व्यायाम केल्याने आपल्या शरीरातून क्षारांचा व्यय होतो हाच एक मोठा गैर समज आहे. साधे पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे A 2012 study in the Journal of the International Society of Sports Nutrition found that neither coconut water nor sports drinks were better than water in hydrating young men after hourlong workouts. https://www.nytimes.com/2014/07/30/dining/coconut-water-changes-its-claims.html जर आपण एक तास फार जोरात व्यायाम केला तर साधारण १ ग्राम सोडियम घामावाटे जाते.हे आपण साधे लिंबू सरबत पिऊन मिळवू शकतो व्यायाम करण्यात पोटॅशियम शरीराबाहेर जात नाही. त्यातून पोटॅशियम वॉटर वगैरे गोष्टी तर थुका लावायचे धंदे आहेत. साध केळं तुम्हाला ४२२ मिग्रॅ पोटॅशियम देते एक लिटर नारळपाण्यात ६६० मिग्रॅ पोटॅशियम असतं आणि महत्त्वाचे म्हणजे आपला साधा एक बटाटा १००० मिग्रॅ पोटॅशियम देतो. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.

In reply to by सुबोध खरे

जर आपण एक तास फार जोरात व्यायाम केला तर साधारण १ ग्राम सोडियम घामावाटे जाते अशा वेळेस साधे पाणी भरपूर पिल्याने रक्तातील सोडिअमची पातळी कमी होत नाही का?(रक्त डायल्युट झाल्याने)

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 23/08/2018 - 19:13
साधे पाणी भरपूर पिल्याने रक्तातील सोडिअमची पातळी कमी होत नाही का?(रक्त डायल्युट झाल्याने) आपली मूत्रपिंडे व्यवस्थित काम करत असतील तर हि स्थिती फारच क्वचित येते सामान्य माणसाच्या शरीरात ०. ४ % सोडियम असते म्हणजेच ६० किलोच्या माणसात २४० ग्राम सोडियम असते. यातील साधारण ६० ग्राम सोडियम हे रक्त आणि पेशीबाहेरील द्राव यात असते १ ग्राम कमी झाल्याने फारसा फरक पडत नाही. (शरीरात पेशी पेशीबाहेरील द्राव आणि रक्त असे तीन कप्पे असतात यात सोडियम सहज इकडे तिकडे जाऊ शकते.) जे व्यायामपटू( सायकल स्वार, मॅरेथॉन धावणारे) किंवा खेळाडू( क्रिकेट फुटबॉल इ) जे भरपूर वेळ व्यायाम करतात त्यांना सोडियमची कमतरता भासू शकते. परंतु त्यांना सोडियम पेक्षा पाण्याची जास्त गरज भासते कारण दर तासाला एक लिटर घामावाटे गेलेले पाणी भरून काढणे जास्त आवश्यक आहे. लक्षात ठेवा अति पाणी पिण्याने फारसे नुकसान होत नाही.( अशी स्थिती फक्त गोड्या पाण्यात-- नदी किंवा तलावात बुडाल्यावर येते). पण डिहायड्रेशन ( शरीरातील पाणी कमी) झाले तर त्याचा शरीराला त्रास जास्त होतो)

गवि 23/08/2018 - 11:22
ते जरा जरी जास्त प्यायले तर हृदय बंद पडते असं ऐकलं होतं. एक पोटॅशियम सिरप काही अन्य कारणांनी दिलं असताना भरपूर पाण्यासोबत एक एक सिप पाच दहा मिनिटांनी घ्या असं सांगितलं होतं.

In reply to by गवि

सुबोध खरे 23/08/2018 - 18:58
पोटॅशियम चे सिरप हे पोटॅशियम कमी झाले तर वापरले जाते. हि स्थिती बऱ्याच वेळेस रक्तदाबाच्या रुग्णांना मूत्र जास्त होण्याचे औषध (diuretic) दिले जाते त्यामुळे येऊ शकते. परंतु ज्या रुग्णाची मूत्रपिंडे व्यवस्थित काम करतात त्याला हे सिरप भरपूर पाजले तरी फार फरक पडत नाही. त्याचे हृदय बंद पडण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच. ज्याची मूत्रपिंडे खराब आहेत अशा रुग्णाला मात्र हे जपून द्यावे लागते. सामान्य रुग्णाला हे हळूहळू प्यावे सांगतात याचे कारण त्यातील क्षाराची मात्रा. यामुळे रुग्णाला पटकन "उलटी" होण्याची शक्यता असते . (मिठाचे पाणी प्यायल्यास जी स्थिती होते तसेच)

हेमंतकुमार 23/08/2018 - 11:33
अनिंद्य, जर पोटॅशियम युक्त आहार व्यवस्थित असेल तर काळजी नसावी. ते पाणी मात्र गरज वाटल्यास जपून प्यावे. गवि, तुमचा मुद्दा बरोबर आहे. व्यायाम तज्ञ योग्य मत देऊ शकतील

चौकटराजा 24/08/2018 - 12:10
दीर्घकालीन मूत्रपिंड विकारात जेव्हा चाळणी यंत्रणेचे काम कमी होत जाते तेव्हा. हे वाक्य माझ्या बाबतीत महत्वाचे आहे. आता हा " दीर्घकाल " माझ्या बाबतीत किती हे काळच ठरवील ! कार्डीएक रिदम मध्ये पोटॅशियम चा काही रोल असतो का ?
(नवीन वाचकांनी हा लेख वाचण्यापूर्वी आधी ‘सोडियम’ वरचा लेख जरूर वाचावा: https://www.misalpav.com/node/43167). * * * सोडियमचा भाऊबंद असलेले हे मूलद्रव्यसुद्धा (K) शरीरासाठी तितकेच महत्वाचे आहे. जरी ही दोन्ही मूलद्रव्ये शरीरात एकत्र नांदत असली तरी त्यांनी आपापला प्रभाव असणाऱ्या हद्दी आखून घेतलेल्या आहेत. मागील लेखात आपण पहिले की सोडियम हा प्रामुख्याने पेशीबाह्य द्रवांत असतो. पोटॅशियमचे मात्र बरोबर उलटे आहे. शरीरातील ९८% पोटॅशियम हा पेशींच्या आतमध्ये वास्तव्य करतो. तिथे तो क्षाररूपांत असतो.

सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !

हेमंतकुमार ·

कंजूस 15/08/2018 - 16:53
मिठापेक्षा मीठ अधिक तेल हे रक्त बिघडवत असावे. तसले पदार्थ - चमचमित पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले हे नक्की. फक्त मीठ जेवणात कमी अधिक वापरल्याने काही होत नसावे.

बऱ्याच हायपर बीपी वाल्यांनीं मीठा बद्दल ची माहिती आधाशा सारखी वाचली असेल , पण काही म्हणा किती ही चांगला स्वयंपाक होऊ द्या मिठाचे प्रमाण व्यवस्थित नसेल तर सुगरण नापास . वेफर्स , कुरकुरे , आलू भुजिया या तळलेल्या व खारट पदार्थांची काय चव असते !!!! पण ते साल बी पी च घोडं मार खात . पुन्हा एकदा माहितीपूर्ण लेख लिहल्या बद्दल धन्यवाद .

ट्रेड मार्क 15/08/2018 - 22:54
अतिशय उपयुक्त माहिती! काही प्रश्न आहेत - १. जर रक्तातील मिठाची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का? २. असे चाचणीशिवाय ओळखता येत असेल तर कसे किंवा कुठली लक्षणे असतात? ३. पांढऱ्या आयोडाईज्ड मिठाव्यतिरिक्त सैंधव, हिमालयन गुलाबी मीठ ईई प्रकार मिळतात. यातले काही प्रकार साध्या मिठापेक्षा तब्येतीला चांगले असतात असं काही ठिकाणी सांगितलं जातं, ते कितपत खरं आहे? ४. साधारणपणे २-३ दशकांपूर्वीपर्यंत घरोघरी येऊन मीठ विकणारी लोक होती. हे मीठ आयोडाईज्ड तर नक्कीच नव्हते, पण काहीसे जाडेभरडे असायचे. सध्याच्या मिठात आणि या मिठात काय फरक असतो? तसेच सध्याचे फ्री फ्लोईंग आणि न सादळणारे मीठ करायला त्यावर बऱ्याच प्रक्रिया केल्या जात असतील, त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? ५. आयोडीन सर्वसामान्य तापमानात उडून जाते असं म्हणतात, मग मिठात आयोडीन खरंच राहते का? राहत असेल तर अंदाजे किती दिवस राहते?

हेमंतकुमार 16/08/2018 - 07:58
सोमनाथ, अगदी सहमत. त्या चोचल्यामुळेच आपण बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खाऊन कटकटी ओढवतो. ट्रे मा, तुमचे प्रश्न छान आहेत. एकेक दमाने घेतो आभार !

सुमो 16/08/2018 - 09:59
"साधारणपणे २-३ दशकांपूर्वीपर्यंत घरोघरी येऊन मीठ विकणारी लोक होती." ज्याडा s रे s क आठवून गेलं ... (आवाज ..आवाज )

हेमंतकुमार 16/08/2018 - 10:16
. जर रक्तातील मिठाची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का? >>>> होय, त्याचा अंदाज येतो. लक्षणे आजाराच्या कारणानुसार असतात. आता दोन्ही परिस्थिती बघू: • कमी पातळी : जलद नाडी, कमी रक्तदाब, कोरडी जीभ आणि पायांवर सूज (edema) • जास्त पातळी: त्वचेची लवचिकता कमी होणे, लघवीचे प्रमाण कमी व ती concentrated असणे.

हेमंतकुमार 16/08/2018 - 10:18
पांढऱ्या आयोडाईज्ड मिठाव्यतिरिक्त सैंधव, हिमालयन गुलाबी मीठ ईई प्रकार मिळतात. यातले काही प्रकार साध्या मिठापेक्षा तब्येतीला चांगले असतात असं काही ठिकाणी सांगितलं जातं, ते कितपत खरं आहे? >>>> या मिठांचे नक्की रासायनिक घटक मला माहित नाहीत. पण नेहमीच्या NaCl या मिठाऐवजी अन्य एक मीठ असे असते की त्यात NaCl, KCl व MgCl असे तीन घटक योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. या मिठात सोडियमचे प्रमाण नेहमीच्या मिठापेक्षा निम्म्याने कमी असते. या मिठाचे सखोल विवेचन लेखमालेतील पुढच्या पोटॅशियमच्या लेखात येईल. तिथे त्याची अधिक चर्चा करू.

हेमंतकुमार 16/08/2018 - 10:20
सध्याच्या फ्री फ्लोईंग मिठात आणि जाडेभरडे मिठात काय फरक असतो? >>>> त्यांच्यातील सोडियमच्या प्रमाणात फारसा फरक नसावा. जाडेभरडेत Na व Cl खेरीज अन्य काही अशुद्धता असेल. आधुनिक मीठ हे ‘शुद्ध’ व आयोडिनयुक्त आहे हाच काय तो फरक.

हेमंतकुमार 16/08/2018 - 10:41
आयोडीन सर्वसामान्य तापमानात उडून जाते असं म्हणतात, मग मिठात आयोडीन खरंच राहते का? राहत असेल तर अंदाजे किती दिवस राहते? >>>>>> चांगला प्रश्न. काही प्रमाणात I उडून जाणारच. ते कमी करण्यासाठी खालील उपाय करतात: १. या मिठात Dextrose हे Stabilizer म्हणून घालतात. २. पॅकिंग करताना ते ‘बाष्प-मुक्त’ सलग फिल्ममध्ये करणे ३. त्या मिठात K iodate चा वापर करणे (हे K iodide पेक्षा चांगले). ४. I चे भरतानाचे प्रमाण जास्त ठेवणे, आणि ५. ग्राहकाने वापराची मुदत १२ महिन्यांपर्यंतच ठेवणे

खुपच उत्तम माहिती. पहिल्याच धाग्याने लेखमालेची रुची वाढवली. बाकी. खडे मीठ आणि बारीक मीठ याविषयी अधिक माहिती दिली असती तर बरे झाले असते. हल्ली खडे मीठ मिळत नाही, त्याचे काही दुष्परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत आहेत का ? पुर्णपणे खडेमीठच वापरले तर चालेल काय? हे समजुन घ्यायला आवडले असते.

हेमंतकुमार 16/08/2018 - 12:28
दुवि, अनेक आभार व चर्चेत स्वागत. मिठाचे ३ प्रकार मिळतात : खडे, साधे जाडेभरडे व आयोडिनयुक्त. त्या तिघांच्यातील सोडियमच्या प्रमाणात फारसा फरक (आरोग्यदृष्ट्या) नसावा. मुद्दा आहे तो आपण शहरवासीयांनी पूर्णपणे आयोडिनयुक्त मीठ वापरावे की नाही? यावर मतभेद आहेत. आमच्या जवळच्या दुकानात साधे जाडेभरडे मिळते, अगदी स्वस्तात. मी असे करतो की हे पावसाळ्याचे ४ महिने नवे चकाचक मीठ आणि उन्हाळ्यात वगैरे साधे जाडेभरडे. त्यांच्या खारटपणात थोडा फरक जाणवतो. पण रासायनिक प्रमाणाबद्दल माहित नाही.

मी मागे कुमार१ यांच्या धाग्यावर दिलेला प्रतिसाद इथे तोच विषय असल्याने चिकटवत आहे. गेल्या बारा पंधरा वर्षांपासून आहारातील मीठाविषयी मला एक घरातील निरिक्षण नोंदवायचे आहे. साधारण पणे पंधरा वर्षांपुर्वी बायकोच्या सैपाकात मीठाचे प्रमाण जास्त व्हायला लागले. मला व माझ्या मुलीलाही ते जाणवू लागले. बायकोला मात्र ते खारट वाटत नसे. मी सुरवातीला कुरकुर करत असे. पण हे असच चालू राहिले. मी तिच्या हातून मीठ जास्त का पडते हा विचार करु लागलो. अगोदर तर असे होत नव्हते. मग आता असे का व्हायला लागले. मला पुरेसे वाटणारा खारटपणा हा तिच्या दृष्टीने न के बराबर मीठ आहे असे वाटू लागले. कमी मीठ टाकायच असे ठरवले तरी प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते मीठ जास्तच पडू लागले.हळू हळू मी तक्रार करायचे सोडून दिले. माझा मेंदु तो खारटपणा स्वीकारु लागला. फारच असह्य झाले तरच तो पदार्थ मी खात नसे. एकदा मित्र कॅनडावरुन आला होता. तेव्हा घरी काहीतरी पदार्थ केला होता. तो खाल्यावर तो म्हणाला अरे बापरे एवढे मीठ खाल्ले तर ब्लडप्रेशर मागे लागेल. मला या खारटपणाचे रहस्य उलगडत नव्हते. अचानक एकदा मटा किंवा लोकसत्ता मधे एक डॊक्टरचा वैद्यकीय लेख वजा नोंद आढळली.लो ब्लडप्रेशर वाल्यांना तसेच हार्मोन्स मधील बद्लामुळे मीठाची गरज जास्त वाटू लागते व स्त्रिया आपल्या मेंद्च्या आदेशानुसार नकळत स्वयपाकात मीठ जास्त घालू लागतात असे वैद्यकीय संशोधनात आढळुन आले आहे. मग मला त्याची तर्क संगती लागली. त्या लेखाचे कात्रण करायचे मात्र राहून गेले. पुर्वी बायकोचे ९०/६० ब्लडप्रेशर नोंदले होते. तेव्हा फॆमिली डॊक्टरांनी सांगिलले कि काही लोकांमधे लो ब्लडप्रेशर आढळते पण त्याचा त्रास होत नसेल तर तो प्रकृतीचा भाग असतो. एकदा डॊक्टरांनी माझे ब्लडप्रेशर तपासले. ते थोडे जास्त आढळले. मला तरुणपणातच मायोकार्डियल इन्फार्क्षन झाले होते. त्यामुळे हार्टपेशंट म्हणून माझे कार्डियालॊजिस्ट कडे रेग्युलर चेक अप असायचे. ते फॆमिली डॊक्टरला माहित होते. त्यांनी मला मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला व महिन्याने परत चेक अप ला बोलावले तेव्हा ब्लडप्रेशर नॊर्मल आढळले. तेव्हा ठीक आहे आत्ताच ब्लडप्रेशर च्या गोळ्यांची गरज नाही. नंतर काही काळाने मीठाचे प्रमाण परत येरे माझ्या मागल्या सारखे झाले. नंतर आमच्या कार्डिऒलॊजिस्टने ब्लडप्रेशर ची गोळी पण चालू केली.फॆमिली डॊक्टर म्ह्णाले की ठीक आहे आता स्पेशालिस्टनेच चालू केली आहे म्हटल्यावर घ्या. इथे एक नोंद करावीशी वाटते. आमच्या फॆमिली डॊक्टर बाई घरातल्या स्वयंपाक तुमचे आहार विहाराचे व कामाचे रुटीन याविषयी विचारतात तसे स्पेशालिस्ट विचारत नाही त्यांना तेवढा वेळही नसतो. खर तर पेशंट ने दिलेल्या अशा माहितीतून काही वैद्यकीय निरिक्षणांना व संशोधनला हातभार लागत असतो. मटा मधील त्या डॊक्टरच्या लेखात मला कसे उत्तर मिळाले तसे काहीसे. माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि गेली पधरा वर्षे मी माझ्या गरजेपेक्षा दुप्प्पट मीठ घेत होतो. किंवा घेतो आहे आपले आंतरजालावरील मिपाकर व मायबोलीकर लेखक .कुमार१ यांनी ही गाउट प्रतिबंधक आहारात मीठ कमीच खाण्याची शिफारस केली आहे. बहुतेक डॊक्टर मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात पण मग अशा परिस्थितीत काय करावे? असा प्रश्न माझ्यासमोर पडतो. ता.क.- सध्या बायको माझ्या गरजे इतकेच मीठ घालते. ती वरुन घेते.

हेमंतकुमार 16/08/2018 - 13:15
सध्या बायको माझ्या गरजे इतकेच मीठ घालते. ती वरुन घेते.>>> ही तडजोड आवडली ! अगदी योग्य.

मागे एकदा मिपावर मीठ, त्याच्यात मिसळलेले आयोडीन आणि त्याच्या फ्री फ्लोबद्दल बरीच चर्चा झाली होती. त्यानिमित्ताने लिहिलेला मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन हा लेख आठवला.

अनिंद्य 16/08/2018 - 22:17
@ कुमार१, उत्तम लेख आणि चर्चा वाचली. मीठ-चर्चेच्या निमित्ताने एक अनुभव शेयर करावासा वाटतो :- काही वर्षांपूर्वी निसर्गोपचार केंद्रात १० दिवस राहिलो होतो. पहिले दोन दिवस लंघन - रसाहार वगैरे झाल्यानंतर मला (वजन आटोक्यात असल्यामुळे) दोन्हीठाव जेवायची परवानगी होती. सूप, सलाड, भाकरी, भाजी - अगदी काही वर्ज्य नव्हते. पण अन्नात एक कणही मीठ नाही !!!! सुरवातीला ते अळणी जेवण काही जाईना. कधी या बंदिवासातून सुटतोय आणि शेव पुरी-पाणीपुरी-रगडा पॅटिस खातोय असे झाले होते. दोन दिवस गेल्यानंतर मात्र लक्षात आले की सर्व बिनमिठाच्या पदार्थांना स्वतःची खारट चव असते, फक्त आपल्या रोजच्या अन्नात मिठाचा अनिर्बंध मारा असल्यामुळे आपल्याला ती चव जाणवतच नाही. तीच गत साखरेची. मला देण्यात आलेल्या दूध, ताक, वेगवेगळे फळांचे आणि भाज्यांचे रस - सर्वात स्वतःची गोडी होती फक्त रोजच्या खाण्यामध्ये साखरेचा (हवाहवासा) मारा सहन करणाऱ्या माझ्या जिभेला ती कमी गोड चव जाणवत नाही असे लक्षात आले. तेंव्हापासून मीठ - साखर कमी झाले ते नेहेमीसाठी :-) आता पापड, लोणची, इन्स्टंट सूप, चिप्स, सॉस, सर्व तऱ्हेचे फास्टफूड ह्यामध्ये मीठ खूप जास्त आहे असे वाटते, कमी खाल्ल्या जाते. कोण्या गब्बरसिंगनी पिस्तूल रोखून विचारलेच तर 'सरदार तुम्हारा नमक खाया है पर बहुत कम खाया है" असे आता बिनधास्त सांगीन. माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार आणि पु भा प्र, अनिंद्य

In reply to by अनिंद्य

मी एक पीजे होस्टेलला मारीत असे त्याची आठवण आली. गर्वर्मेंट, आय हॅव ईटन युअर सोडियम क्लोराईड नाऊ ईट टॅब्लेट

वकील साहेब 17/08/2018 - 12:08
नेहमीप्रमाणेच छान व माहितीपूर्ण लेख. धन्यवाद, काही प्रश्न आहेत ...... १. रक्तातील सोडियम ची पातळी वाढल्याने उच्च रक्तदाब होतो तर मीठ खाणे कमी केल्याने उच्चरक्तदाबा पासून मुक्ती मिळवता येऊ शकते का ? २. उच्च रक्त दाबा साठी डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्यांचे कार्य नेमके कसे चालते? ३. होमिओपॅथी मध्ये अल्कोहोल चा गंध असलेले दोन लिक्विड औषधे रोज काही थेंब घेण्याचा सल्ला देतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यात किती वाटा असतो ? ४. मी सध्या ते होमिओपॅथी चे औषध घेत आहे. पण औषधाचा वापर थांबवला कि रक्तदाब वाढतो आणि दर २-५ मिनिटांनी दीर्घ श्वास घ्यावा लागतो त्याशीवाय अस्वस्थ वाटत राहते. औषध सुरु केल्यास सर्व पूर्ववत होते. श्वास आणि रक्तदाब यांचा काय आणि किती संबंध आहे ?

हेमंतकुमार 17/08/2018 - 12:32
अभिप्रायाबद्दल आभार ! १. रक्तातील सोडियम ची पातळी वाढल्याने उच्च रक्तदाब होतो तर मीठ खाणे कमी केल्याने उच्चरक्तदाबा पासून मुक्ती मिळवता येऊ शकते का ? >>>> नाही, मुक्ती नक्कीच नाही ! उच्चरक्तदाबाच्या कारणांत जनुकीय बिघाड, अनुवांशिकता, मधुमेह आणि लठ्ठपणा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी मीठ कमी केल्यास नियंत्रणास मदत होते. पण, आजार “बरा” नाही होणार. २. उच्च रक्त दाबा साठी डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्यांचे कार्य नेमके कसे चालते? >>>>> त्याचे खूप mechanisms आहेत. हा एमडी च्या परीक्षेचा १०० गुणांचा निबंध होईल ! थोडक्यात काही सांगतो: १. हृदयकार्यावर परिणाम करणे २. रक्तवाहिन्यावर परिणाम ३. मूत्रप्रवाह आणि सोडियमचे उत्सर्जन वाढवणे. ४. पेशींतील मूलभूत ionic क्रियांवर परिणाम

वाचल्या मिठाला जागून: मीठ बरोब्बर पडले आहे. वैद्यकीय दृष्टीकोनातून लवणमहात्म्य आवडले. दादरला आमच्या गल्लीत एक मीठवाला हातगाडीवर मीठ घेऊन ओरडत फिरायचा. तो बोबडा होता. बारीक मीऽऽठ जाडा मीऽऽठ हे बाई मीऽऽठ, दादा मीऽऽठ असे ऐकू यायचे त्यामुळे मजा वाटायची. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहातो आहे.

टर्मीनेटर 18/08/2018 - 11:32
उपयुक्त माहिती. घरात मी एकटाच जास्त मीठ खातो, मात्र भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आता त्याचं प्रमाण थोडं कमी करावं लागेल.

जेवणातले मीठ कमी करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे चपाती वा भाकरी बिनामिठाची करणे. याने चव बिघडत नाहीच उलट अशी चपाती/भाकरी अधिकच चविष्ट वाटते.

१. भात, चपाती आणि भाकरी करताना मीठ वापरायची गरज नसते. हे पदार्थ आपण स्वतंत्रपणे न खाता, भाजी/आमटी/वरणाबरोबर खातो... ज्यांच्यात पुरेसे मीठ असतेच. २. पाकक्रियेत मीठ सर्वात शेवटी व खाण्याच्या वेळेच्या शक्य तेवढे जवळ टाकावे, म्हणजे त्याचा बहुतेक भाग पदार्थाच्या बाहेरच्या पृष्ठभागावर राहतो. मीठाचा हाच भाग जीभेवरील रुचीसंवेदकांच्या सहवासात आल्यावर त्याची चव कळते. स्वयंपाकाच्या प्रक्रियेत खूप अगोदर मीठ टाकल्यास त्याचा बराचसा भाग पदार्थामध्ये मुरतो, जो जीभेच्या रुचीसंवेदकांच्या सहवासात येतच नाही... म्हणजे त्याचा चवीसाठी ०% उपयोग, पण शरिरात मीठाचे प्रमाण वाढविण्यासाठी १००% सहभाग ! (याची अनुभूती घेण्यासाठी एक प्रयोग करून पहा. केवळ चिमूटभर मीठ तोंडत घोळवा. नंतर लगेच अजिबात मीठ न घातलेला पदार्थ खा. तसे केल्यास, कमीत कमी ३-४ मिनिटांपर्यंत पदार्थ अळणी असल्याचे कळून येत नाही... त्यात योग्य किंवा जास्त मीठ टाकले आहे, अशीच संवेदना रुचीसंवेदक आपल्या मेंदूला देतात !) ३. कोणत्याही पदार्थात नको असताना किंवा जास्त प्रमाणात मीठ (व पदार्थांना चटकदार बनवणारे इतर काही पदार्थ) वापरल्याने जीभेवरील चवीच्या संवेदकांना त्याची सवय होते व वेळ जाईल तसे मीठाचे (व त्या इतर पदार्थांचे) प्रमाण वाढवायची गरज पडते... किंबहुना, त्या पदार्थाची जास्त जास्त चटक लागते. ही प्रक्रिया काहीशी व्यसनासारखीच आहे. आपल्या उत्पादनांचा खप सतत वाढवून जास्त जास्त फायदा कमावण्यासाठी, फास्ट फूड व बाईट्स (चिप्स, चीज बॉल्स, इत्यादी) बनवणार्‍या कंपन्या, या प्रक्रियेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे उपाय शोधणार्‍या प्रयोगशाळांवर दरवर्षी अनेक दशलक्ष डॉलर्स खर्चत असतात. सद्या या विषयावर पाश्च्यात देशांत बर्‍यापैकी खडाजंगी चालू आहे आणि अर्थातच, माघार घेता घेता, ती टीका टाळून व्यवसाय कसा वाढवावा येईल याबद्दल कंपन्यांचे संशोधन चालू आहेच ! :)

हेमंतकुमार 19/08/2018 - 18:10
ही चर्चा चालू असतानाच या विषयावरील ताजे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या अभ्यासात जगातील १८ देशांतील विविध वंशाच्या सुमारे १ लाख लोकांचा अभ्यास झाला. त्यातील काही निष्कर्ष असे: १. रोज सरासरी ५ ग्रामहून अधिक मीठ खाणाऱ्यात उच्च रक्तदाब आणि Strokeचे प्रमाण लक्षणीय. २. आहारात १ ग्राम सोडियम वाढवल्यास ‘वरच्या’ व ‘खालच्या’ प्रत्येकी रक्तदाबात ३ mmHg ने वाढ होते. ३. अधिक सोडियम आणि करोनरी हृदयविकार यांचा संबंध मात्र दखलपात्र नाही. ४. रक्तदाब योग्य असणाऱ्या व्यक्तींनी मात्र मिठाचा फार बाऊ करू नये. अर्थात हृदय वगळता अतिरिक्त सोडियमचे शरीरातील अन्य पेशींवर (त्वचा, पचनसंस्था) दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा अन्य काही संशोधकांनी दिला आहे.

डॉ श्रीहास 20/08/2018 - 13:45
१.काळं मिठ, पादेलोण / पादे मिठ .... हे सगळे सारखेच का ? २.लांब पल्ल्याच्या (१००+)सायकलींग मध्ये काळ्यामिठाचा जास्त फायदा होतो आहे , बहूदा mineral content जास्त असतं .

शेखरमोघे 21/08/2018 - 22:39
Sodium वर नेहेमीसारखीच उपयुक्त आणि महत्वाची माहिती. आभार. जाडे इ.इ. प्रकारच्या मिठाबद्दलः आपण नेहेमी वापरतो ते मीठ म्हणजे समुद्राच्या पाण्यातील फक्त क्षार उरेपर्यन्त सूर्याच्या उन्हाने बाष्पीभवन केल्याने (पाण्याची वाफ झाल्याने पाणी "उडून" गेल्याने किन्वा घालवले गेल्याने) शिल्लक रहाणारा गाळ. हे बाष्पीभवन करताना समुद्राच्या पाण्यातील इतर नको असलेले (चिखलासारखे) पदार्थ जितके निगुतीने वेगळे केले जातील (उदा. sedimentation वापरून) तितके मीठ जास्त शुभ्र होईल. बाष्पीभवनाची सुरवात करताना वेगवेगळ्या प्रकारच्याऔद्योगिक तर्‍हेच्या गाळण्या (filters) वापरूनही समुद्राच्या पाण्यातील नको असलेले/उपद्रवी पदार्थ वेगळे केले जातात. जर हे बाष्पीभवन अनेक टप्प्यात केले तर तयार होणारे मीठ जास्त बारीक आणि एक सारखे होईल. जर हेच काम मोजक्याच टप्प्यात आणि प्रत्येक वेळी समुद्राचे बरेच पाणी घेऊन केले तर जाडे भरडे मीठ बनेल. शेवटी % of NaCl वरून मिठाची Chemical Quality ठरेल.

अनिंद्य 22/08/2018 - 14:47
@ कुमार१, शरीरातील मिठाबद्दल तुम्ही उत्तम लिहिले. साहित्यातही 'मीठ' ह्या विषयाला वाहिलेल्या अनेक कथा, कविता, लेख आहेत. मीठधाग्याचा समारोपाला मला आवडलेल्या एका हिंदी कवितेचे काही अंश :- नमक दुख है धरती का और उसका स्वाद भी ! पृथ्वी का तीन भाग नमकीन पानी है और आदमी का दिल नमक का पहाड़ कमज़ोर है दिल नमक का कितनी जल्दी पसीज जाता है ! गड़ जाता है शर्म से जब फेंकी जाती हैं थालियाँ दाल में नमक कम या ज़रा तेज़ होने पर ! वो जो खड़े हैं न- सरकारी दफ्तर- शाही नमकदान हैं बड़ी नफासत से छिड़क देते हैं हरदम हमारे जले पर नमक ! दुनिया में कुछ और रहे-न-रहे रहेगा नमक- ईश्वर के आंसू और आदमी का पसीना - ये ही वो नमक है जिससे स्थिर रहेगी ये दुनिया. (कवयित्री - अनामिका) पुढील भागांसाठी शुभेच्छा, अनिंद्य

प्रीत-मोहर 23/08/2018 - 09:56
सुरेख लेख. वरच्या सोडियमच्या कमतरतेने काय होते त्याचा अनुभव परवाच आला. एका मित्राची आई देवाघरी गेली. डॉ. नी खुप प्रयत्न केले सोडिय्म लेवल वाढवण्याचे पण ११५ वरच काटा अडकून होता. असो.

हेमंतकुमार 19/10/2022 - 09:09
मोठ्या प्रमाणावर जुलाब झाल्यानंतर रुग्णाला डीहायड्रेशन होते. यावरील घरगुती प्रथमोपचार म्हणजे मीठ, साखर व पाणी यांचे मिश्रण तोंडाने देत राहणे. या औषधोपचाराला ओरल रीहायड्रेशन सोल्युशन (ORS) असे म्हणतात. हा सोपा परंतु प्रभावी उपचार विकसित करण्यामध्ये काही वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. त्यापैकी कोलकाता येतील डॉक्टर दिलीप महालनबीस हे एक होत. बांगलादेश युद्धाच्या दरम्यान त्यांनी हे उपचार असंख्य कॉलराबाधित निर्वासितांवर करून त्यांचे प्राण वाचवले होते. दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी या संशोधक डॉक्टरांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. आदरांजली !

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 19/10/2022 - 18:50
श्रद्धांजली! सध्या मी फिझिओलाजी मन लावून वाचतेय,आजच इलेक्ट्रोलाइट्स शिकवला.त्यामुळे हा लेख मला सर्व उमगला ,खुपचं छान , मराठी भाषेत वाचून छान वाटला.आता तुमचे सगळे मेडिकल क्षेत्रातले लेख माझ्यासाठी पर्वणीच असणारं :) :)

हेमंतकुमार 19/10/2022 - 11:30
‘सकाळ’ मधल्या बातमीत डॉ. दिलीप महालनबीस यांना ORS या उपचाराचे ‘जनक’ असे म्हटले आहे ते तितकेसे बरोबर नाही. या उपचारांच्या शोधाचे मूळ पार 1949 इतके मागे जाते. 1961 मध्ये कॅप्टन फिलिप यांनी ORSचा प्रयोग प्रथम केला होता. पुढे त्यात अनेकांचे योगदान होते, ज्यामध्ये कलकत्ता व ढाका येथील वैज्ञानिकांचाही चांगल्यापैकी वाटा होता. 1971 मध्ये डॉ. दिलीप महालनबीस यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. ….. जुलाबाच्या रुग्णाला मीठ, साखर व पाणी तोंडाने देणे यात फार मोठे संशोधन ते काय, असा प्रश्न सामान्य माणसाला आज पडू शकेल (आजची बातमी वाचल्यावर एकाने मला हे बोलून दाखवले देखील !) परंतु, प्रत्यक्षात ही संशोधनप्रक्रिया पन्नास-साठ वर्षे चालू होती. किंबहुना ग्लुकोज व मीठ हे एकदम द्यायचे हा मुद्दा शोधण्यासाठी अनेक मूलभूत प्रयोग करावे लागले होते. हा सर्व संशोधन इतिहास खूप रंजक आहे.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 27/01/2023 - 09:32
डॉ. दिलीप महालनबीस यांना काल भारत सरकारतर्फे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे.

हेमंतकुमार 26/03/2023 - 08:50
एक चांगला लेख: नवा 'मिठाचा सत्याग्रह'/strong>
आपल्या देशातील नागरिकांच्या आहारातील मिठाचे-सोडियमचे प्रमाण मर्यादेत राहावे, यासाठी नव्याने अन्न व आहार धोरण तयार करणाऱ्या अवघ्या नऊ देशांची नावे पाहा. ब्राझील, चिली, चेक रिपब्लिक, लिथुआनिया, मलेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, स्पेन आणि उरुग्वे हे ते नऊ देश आहेत.

कंजूस 15/08/2018 - 16:53
मिठापेक्षा मीठ अधिक तेल हे रक्त बिघडवत असावे. तसले पदार्थ - चमचमित पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले हे नक्की. फक्त मीठ जेवणात कमी अधिक वापरल्याने काही होत नसावे.

बऱ्याच हायपर बीपी वाल्यांनीं मीठा बद्दल ची माहिती आधाशा सारखी वाचली असेल , पण काही म्हणा किती ही चांगला स्वयंपाक होऊ द्या मिठाचे प्रमाण व्यवस्थित नसेल तर सुगरण नापास . वेफर्स , कुरकुरे , आलू भुजिया या तळलेल्या व खारट पदार्थांची काय चव असते !!!! पण ते साल बी पी च घोडं मार खात . पुन्हा एकदा माहितीपूर्ण लेख लिहल्या बद्दल धन्यवाद .

ट्रेड मार्क 15/08/2018 - 22:54
अतिशय उपयुक्त माहिती! काही प्रश्न आहेत - १. जर रक्तातील मिठाची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का? २. असे चाचणीशिवाय ओळखता येत असेल तर कसे किंवा कुठली लक्षणे असतात? ३. पांढऱ्या आयोडाईज्ड मिठाव्यतिरिक्त सैंधव, हिमालयन गुलाबी मीठ ईई प्रकार मिळतात. यातले काही प्रकार साध्या मिठापेक्षा तब्येतीला चांगले असतात असं काही ठिकाणी सांगितलं जातं, ते कितपत खरं आहे? ४. साधारणपणे २-३ दशकांपूर्वीपर्यंत घरोघरी येऊन मीठ विकणारी लोक होती. हे मीठ आयोडाईज्ड तर नक्कीच नव्हते, पण काहीसे जाडेभरडे असायचे. सध्याच्या मिठात आणि या मिठात काय फरक असतो? तसेच सध्याचे फ्री फ्लोईंग आणि न सादळणारे मीठ करायला त्यावर बऱ्याच प्रक्रिया केल्या जात असतील, त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? ५. आयोडीन सर्वसामान्य तापमानात उडून जाते असं म्हणतात, मग मिठात आयोडीन खरंच राहते का? राहत असेल तर अंदाजे किती दिवस राहते?

हेमंतकुमार 16/08/2018 - 07:58
सोमनाथ, अगदी सहमत. त्या चोचल्यामुळेच आपण बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खाऊन कटकटी ओढवतो. ट्रे मा, तुमचे प्रश्न छान आहेत. एकेक दमाने घेतो आभार !

सुमो 16/08/2018 - 09:59
"साधारणपणे २-३ दशकांपूर्वीपर्यंत घरोघरी येऊन मीठ विकणारी लोक होती." ज्याडा s रे s क आठवून गेलं ... (आवाज ..आवाज )

हेमंतकुमार 16/08/2018 - 10:16
. जर रक्तातील मिठाची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का? >>>> होय, त्याचा अंदाज येतो. लक्षणे आजाराच्या कारणानुसार असतात. आता दोन्ही परिस्थिती बघू: • कमी पातळी : जलद नाडी, कमी रक्तदाब, कोरडी जीभ आणि पायांवर सूज (edema) • जास्त पातळी: त्वचेची लवचिकता कमी होणे, लघवीचे प्रमाण कमी व ती concentrated असणे.

हेमंतकुमार 16/08/2018 - 10:18
पांढऱ्या आयोडाईज्ड मिठाव्यतिरिक्त सैंधव, हिमालयन गुलाबी मीठ ईई प्रकार मिळतात. यातले काही प्रकार साध्या मिठापेक्षा तब्येतीला चांगले असतात असं काही ठिकाणी सांगितलं जातं, ते कितपत खरं आहे? >>>> या मिठांचे नक्की रासायनिक घटक मला माहित नाहीत. पण नेहमीच्या NaCl या मिठाऐवजी अन्य एक मीठ असे असते की त्यात NaCl, KCl व MgCl असे तीन घटक योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. या मिठात सोडियमचे प्रमाण नेहमीच्या मिठापेक्षा निम्म्याने कमी असते. या मिठाचे सखोल विवेचन लेखमालेतील पुढच्या पोटॅशियमच्या लेखात येईल. तिथे त्याची अधिक चर्चा करू.

हेमंतकुमार 16/08/2018 - 10:20
सध्याच्या फ्री फ्लोईंग मिठात आणि जाडेभरडे मिठात काय फरक असतो? >>>> त्यांच्यातील सोडियमच्या प्रमाणात फारसा फरक नसावा. जाडेभरडेत Na व Cl खेरीज अन्य काही अशुद्धता असेल. आधुनिक मीठ हे ‘शुद्ध’ व आयोडिनयुक्त आहे हाच काय तो फरक.

हेमंतकुमार 16/08/2018 - 10:41
आयोडीन सर्वसामान्य तापमानात उडून जाते असं म्हणतात, मग मिठात आयोडीन खरंच राहते का? राहत असेल तर अंदाजे किती दिवस राहते? >>>>>> चांगला प्रश्न. काही प्रमाणात I उडून जाणारच. ते कमी करण्यासाठी खालील उपाय करतात: १. या मिठात Dextrose हे Stabilizer म्हणून घालतात. २. पॅकिंग करताना ते ‘बाष्प-मुक्त’ सलग फिल्ममध्ये करणे ३. त्या मिठात K iodate चा वापर करणे (हे K iodide पेक्षा चांगले). ४. I चे भरतानाचे प्रमाण जास्त ठेवणे, आणि ५. ग्राहकाने वापराची मुदत १२ महिन्यांपर्यंतच ठेवणे

खुपच उत्तम माहिती. पहिल्याच धाग्याने लेखमालेची रुची वाढवली. बाकी. खडे मीठ आणि बारीक मीठ याविषयी अधिक माहिती दिली असती तर बरे झाले असते. हल्ली खडे मीठ मिळत नाही, त्याचे काही दुष्परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत आहेत का ? पुर्णपणे खडेमीठच वापरले तर चालेल काय? हे समजुन घ्यायला आवडले असते.

हेमंतकुमार 16/08/2018 - 12:28
दुवि, अनेक आभार व चर्चेत स्वागत. मिठाचे ३ प्रकार मिळतात : खडे, साधे जाडेभरडे व आयोडिनयुक्त. त्या तिघांच्यातील सोडियमच्या प्रमाणात फारसा फरक (आरोग्यदृष्ट्या) नसावा. मुद्दा आहे तो आपण शहरवासीयांनी पूर्णपणे आयोडिनयुक्त मीठ वापरावे की नाही? यावर मतभेद आहेत. आमच्या जवळच्या दुकानात साधे जाडेभरडे मिळते, अगदी स्वस्तात. मी असे करतो की हे पावसाळ्याचे ४ महिने नवे चकाचक मीठ आणि उन्हाळ्यात वगैरे साधे जाडेभरडे. त्यांच्या खारटपणात थोडा फरक जाणवतो. पण रासायनिक प्रमाणाबद्दल माहित नाही.

मी मागे कुमार१ यांच्या धाग्यावर दिलेला प्रतिसाद इथे तोच विषय असल्याने चिकटवत आहे. गेल्या बारा पंधरा वर्षांपासून आहारातील मीठाविषयी मला एक घरातील निरिक्षण नोंदवायचे आहे. साधारण पणे पंधरा वर्षांपुर्वी बायकोच्या सैपाकात मीठाचे प्रमाण जास्त व्हायला लागले. मला व माझ्या मुलीलाही ते जाणवू लागले. बायकोला मात्र ते खारट वाटत नसे. मी सुरवातीला कुरकुर करत असे. पण हे असच चालू राहिले. मी तिच्या हातून मीठ जास्त का पडते हा विचार करु लागलो. अगोदर तर असे होत नव्हते. मग आता असे का व्हायला लागले. मला पुरेसे वाटणारा खारटपणा हा तिच्या दृष्टीने न के बराबर मीठ आहे असे वाटू लागले. कमी मीठ टाकायच असे ठरवले तरी प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते मीठ जास्तच पडू लागले.हळू हळू मी तक्रार करायचे सोडून दिले. माझा मेंदु तो खारटपणा स्वीकारु लागला. फारच असह्य झाले तरच तो पदार्थ मी खात नसे. एकदा मित्र कॅनडावरुन आला होता. तेव्हा घरी काहीतरी पदार्थ केला होता. तो खाल्यावर तो म्हणाला अरे बापरे एवढे मीठ खाल्ले तर ब्लडप्रेशर मागे लागेल. मला या खारटपणाचे रहस्य उलगडत नव्हते. अचानक एकदा मटा किंवा लोकसत्ता मधे एक डॊक्टरचा वैद्यकीय लेख वजा नोंद आढळली.लो ब्लडप्रेशर वाल्यांना तसेच हार्मोन्स मधील बद्लामुळे मीठाची गरज जास्त वाटू लागते व स्त्रिया आपल्या मेंद्च्या आदेशानुसार नकळत स्वयपाकात मीठ जास्त घालू लागतात असे वैद्यकीय संशोधनात आढळुन आले आहे. मग मला त्याची तर्क संगती लागली. त्या लेखाचे कात्रण करायचे मात्र राहून गेले. पुर्वी बायकोचे ९०/६० ब्लडप्रेशर नोंदले होते. तेव्हा फॆमिली डॊक्टरांनी सांगिलले कि काही लोकांमधे लो ब्लडप्रेशर आढळते पण त्याचा त्रास होत नसेल तर तो प्रकृतीचा भाग असतो. एकदा डॊक्टरांनी माझे ब्लडप्रेशर तपासले. ते थोडे जास्त आढळले. मला तरुणपणातच मायोकार्डियल इन्फार्क्षन झाले होते. त्यामुळे हार्टपेशंट म्हणून माझे कार्डियालॊजिस्ट कडे रेग्युलर चेक अप असायचे. ते फॆमिली डॊक्टरला माहित होते. त्यांनी मला मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला व महिन्याने परत चेक अप ला बोलावले तेव्हा ब्लडप्रेशर नॊर्मल आढळले. तेव्हा ठीक आहे आत्ताच ब्लडप्रेशर च्या गोळ्यांची गरज नाही. नंतर काही काळाने मीठाचे प्रमाण परत येरे माझ्या मागल्या सारखे झाले. नंतर आमच्या कार्डिऒलॊजिस्टने ब्लडप्रेशर ची गोळी पण चालू केली.फॆमिली डॊक्टर म्ह्णाले की ठीक आहे आता स्पेशालिस्टनेच चालू केली आहे म्हटल्यावर घ्या. इथे एक नोंद करावीशी वाटते. आमच्या फॆमिली डॊक्टर बाई घरातल्या स्वयंपाक तुमचे आहार विहाराचे व कामाचे रुटीन याविषयी विचारतात तसे स्पेशालिस्ट विचारत नाही त्यांना तेवढा वेळही नसतो. खर तर पेशंट ने दिलेल्या अशा माहितीतून काही वैद्यकीय निरिक्षणांना व संशोधनला हातभार लागत असतो. मटा मधील त्या डॊक्टरच्या लेखात मला कसे उत्तर मिळाले तसे काहीसे. माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि गेली पधरा वर्षे मी माझ्या गरजेपेक्षा दुप्प्पट मीठ घेत होतो. किंवा घेतो आहे आपले आंतरजालावरील मिपाकर व मायबोलीकर लेखक .कुमार१ यांनी ही गाउट प्रतिबंधक आहारात मीठ कमीच खाण्याची शिफारस केली आहे. बहुतेक डॊक्टर मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात पण मग अशा परिस्थितीत काय करावे? असा प्रश्न माझ्यासमोर पडतो. ता.क.- सध्या बायको माझ्या गरजे इतकेच मीठ घालते. ती वरुन घेते.

हेमंतकुमार 16/08/2018 - 13:15
सध्या बायको माझ्या गरजे इतकेच मीठ घालते. ती वरुन घेते.>>> ही तडजोड आवडली ! अगदी योग्य.

मागे एकदा मिपावर मीठ, त्याच्यात मिसळलेले आयोडीन आणि त्याच्या फ्री फ्लोबद्दल बरीच चर्चा झाली होती. त्यानिमित्ताने लिहिलेला मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन हा लेख आठवला.

अनिंद्य 16/08/2018 - 22:17
@ कुमार१, उत्तम लेख आणि चर्चा वाचली. मीठ-चर्चेच्या निमित्ताने एक अनुभव शेयर करावासा वाटतो :- काही वर्षांपूर्वी निसर्गोपचार केंद्रात १० दिवस राहिलो होतो. पहिले दोन दिवस लंघन - रसाहार वगैरे झाल्यानंतर मला (वजन आटोक्यात असल्यामुळे) दोन्हीठाव जेवायची परवानगी होती. सूप, सलाड, भाकरी, भाजी - अगदी काही वर्ज्य नव्हते. पण अन्नात एक कणही मीठ नाही !!!! सुरवातीला ते अळणी जेवण काही जाईना. कधी या बंदिवासातून सुटतोय आणि शेव पुरी-पाणीपुरी-रगडा पॅटिस खातोय असे झाले होते. दोन दिवस गेल्यानंतर मात्र लक्षात आले की सर्व बिनमिठाच्या पदार्थांना स्वतःची खारट चव असते, फक्त आपल्या रोजच्या अन्नात मिठाचा अनिर्बंध मारा असल्यामुळे आपल्याला ती चव जाणवतच नाही. तीच गत साखरेची. मला देण्यात आलेल्या दूध, ताक, वेगवेगळे फळांचे आणि भाज्यांचे रस - सर्वात स्वतःची गोडी होती फक्त रोजच्या खाण्यामध्ये साखरेचा (हवाहवासा) मारा सहन करणाऱ्या माझ्या जिभेला ती कमी गोड चव जाणवत नाही असे लक्षात आले. तेंव्हापासून मीठ - साखर कमी झाले ते नेहेमीसाठी :-) आता पापड, लोणची, इन्स्टंट सूप, चिप्स, सॉस, सर्व तऱ्हेचे फास्टफूड ह्यामध्ये मीठ खूप जास्त आहे असे वाटते, कमी खाल्ल्या जाते. कोण्या गब्बरसिंगनी पिस्तूल रोखून विचारलेच तर 'सरदार तुम्हारा नमक खाया है पर बहुत कम खाया है" असे आता बिनधास्त सांगीन. माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार आणि पु भा प्र, अनिंद्य

In reply to by अनिंद्य

मी एक पीजे होस्टेलला मारीत असे त्याची आठवण आली. गर्वर्मेंट, आय हॅव ईटन युअर सोडियम क्लोराईड नाऊ ईट टॅब्लेट

वकील साहेब 17/08/2018 - 12:08
नेहमीप्रमाणेच छान व माहितीपूर्ण लेख. धन्यवाद, काही प्रश्न आहेत ...... १. रक्तातील सोडियम ची पातळी वाढल्याने उच्च रक्तदाब होतो तर मीठ खाणे कमी केल्याने उच्चरक्तदाबा पासून मुक्ती मिळवता येऊ शकते का ? २. उच्च रक्त दाबा साठी डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्यांचे कार्य नेमके कसे चालते? ३. होमिओपॅथी मध्ये अल्कोहोल चा गंध असलेले दोन लिक्विड औषधे रोज काही थेंब घेण्याचा सल्ला देतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यात किती वाटा असतो ? ४. मी सध्या ते होमिओपॅथी चे औषध घेत आहे. पण औषधाचा वापर थांबवला कि रक्तदाब वाढतो आणि दर २-५ मिनिटांनी दीर्घ श्वास घ्यावा लागतो त्याशीवाय अस्वस्थ वाटत राहते. औषध सुरु केल्यास सर्व पूर्ववत होते. श्वास आणि रक्तदाब यांचा काय आणि किती संबंध आहे ?

हेमंतकुमार 17/08/2018 - 12:32
अभिप्रायाबद्दल आभार ! १. रक्तातील सोडियम ची पातळी वाढल्याने उच्च रक्तदाब होतो तर मीठ खाणे कमी केल्याने उच्चरक्तदाबा पासून मुक्ती मिळवता येऊ शकते का ? >>>> नाही, मुक्ती नक्कीच नाही ! उच्चरक्तदाबाच्या कारणांत जनुकीय बिघाड, अनुवांशिकता, मधुमेह आणि लठ्ठपणा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी मीठ कमी केल्यास नियंत्रणास मदत होते. पण, आजार “बरा” नाही होणार. २. उच्च रक्त दाबा साठी डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्यांचे कार्य नेमके कसे चालते? >>>>> त्याचे खूप mechanisms आहेत. हा एमडी च्या परीक्षेचा १०० गुणांचा निबंध होईल ! थोडक्यात काही सांगतो: १. हृदयकार्यावर परिणाम करणे २. रक्तवाहिन्यावर परिणाम ३. मूत्रप्रवाह आणि सोडियमचे उत्सर्जन वाढवणे. ४. पेशींतील मूलभूत ionic क्रियांवर परिणाम

वाचल्या मिठाला जागून: मीठ बरोब्बर पडले आहे. वैद्यकीय दृष्टीकोनातून लवणमहात्म्य आवडले. दादरला आमच्या गल्लीत एक मीठवाला हातगाडीवर मीठ घेऊन ओरडत फिरायचा. तो बोबडा होता. बारीक मीऽऽठ जाडा मीऽऽठ हे बाई मीऽऽठ, दादा मीऽऽठ असे ऐकू यायचे त्यामुळे मजा वाटायची. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहातो आहे.

टर्मीनेटर 18/08/2018 - 11:32
उपयुक्त माहिती. घरात मी एकटाच जास्त मीठ खातो, मात्र भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आता त्याचं प्रमाण थोडं कमी करावं लागेल.

जेवणातले मीठ कमी करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे चपाती वा भाकरी बिनामिठाची करणे. याने चव बिघडत नाहीच उलट अशी चपाती/भाकरी अधिकच चविष्ट वाटते.

१. भात, चपाती आणि भाकरी करताना मीठ वापरायची गरज नसते. हे पदार्थ आपण स्वतंत्रपणे न खाता, भाजी/आमटी/वरणाबरोबर खातो... ज्यांच्यात पुरेसे मीठ असतेच. २. पाकक्रियेत मीठ सर्वात शेवटी व खाण्याच्या वेळेच्या शक्य तेवढे जवळ टाकावे, म्हणजे त्याचा बहुतेक भाग पदार्थाच्या बाहेरच्या पृष्ठभागावर राहतो. मीठाचा हाच भाग जीभेवरील रुचीसंवेदकांच्या सहवासात आल्यावर त्याची चव कळते. स्वयंपाकाच्या प्रक्रियेत खूप अगोदर मीठ टाकल्यास त्याचा बराचसा भाग पदार्थामध्ये मुरतो, जो जीभेच्या रुचीसंवेदकांच्या सहवासात येतच नाही... म्हणजे त्याचा चवीसाठी ०% उपयोग, पण शरिरात मीठाचे प्रमाण वाढविण्यासाठी १००% सहभाग ! (याची अनुभूती घेण्यासाठी एक प्रयोग करून पहा. केवळ चिमूटभर मीठ तोंडत घोळवा. नंतर लगेच अजिबात मीठ न घातलेला पदार्थ खा. तसे केल्यास, कमीत कमी ३-४ मिनिटांपर्यंत पदार्थ अळणी असल्याचे कळून येत नाही... त्यात योग्य किंवा जास्त मीठ टाकले आहे, अशीच संवेदना रुचीसंवेदक आपल्या मेंदूला देतात !) ३. कोणत्याही पदार्थात नको असताना किंवा जास्त प्रमाणात मीठ (व पदार्थांना चटकदार बनवणारे इतर काही पदार्थ) वापरल्याने जीभेवरील चवीच्या संवेदकांना त्याची सवय होते व वेळ जाईल तसे मीठाचे (व त्या इतर पदार्थांचे) प्रमाण वाढवायची गरज पडते... किंबहुना, त्या पदार्थाची जास्त जास्त चटक लागते. ही प्रक्रिया काहीशी व्यसनासारखीच आहे. आपल्या उत्पादनांचा खप सतत वाढवून जास्त जास्त फायदा कमावण्यासाठी, फास्ट फूड व बाईट्स (चिप्स, चीज बॉल्स, इत्यादी) बनवणार्‍या कंपन्या, या प्रक्रियेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे उपाय शोधणार्‍या प्रयोगशाळांवर दरवर्षी अनेक दशलक्ष डॉलर्स खर्चत असतात. सद्या या विषयावर पाश्च्यात देशांत बर्‍यापैकी खडाजंगी चालू आहे आणि अर्थातच, माघार घेता घेता, ती टीका टाळून व्यवसाय कसा वाढवावा येईल याबद्दल कंपन्यांचे संशोधन चालू आहेच ! :)

हेमंतकुमार 19/08/2018 - 18:10
ही चर्चा चालू असतानाच या विषयावरील ताजे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या अभ्यासात जगातील १८ देशांतील विविध वंशाच्या सुमारे १ लाख लोकांचा अभ्यास झाला. त्यातील काही निष्कर्ष असे: १. रोज सरासरी ५ ग्रामहून अधिक मीठ खाणाऱ्यात उच्च रक्तदाब आणि Strokeचे प्रमाण लक्षणीय. २. आहारात १ ग्राम सोडियम वाढवल्यास ‘वरच्या’ व ‘खालच्या’ प्रत्येकी रक्तदाबात ३ mmHg ने वाढ होते. ३. अधिक सोडियम आणि करोनरी हृदयविकार यांचा संबंध मात्र दखलपात्र नाही. ४. रक्तदाब योग्य असणाऱ्या व्यक्तींनी मात्र मिठाचा फार बाऊ करू नये. अर्थात हृदय वगळता अतिरिक्त सोडियमचे शरीरातील अन्य पेशींवर (त्वचा, पचनसंस्था) दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा अन्य काही संशोधकांनी दिला आहे.

डॉ श्रीहास 20/08/2018 - 13:45
१.काळं मिठ, पादेलोण / पादे मिठ .... हे सगळे सारखेच का ? २.लांब पल्ल्याच्या (१००+)सायकलींग मध्ये काळ्यामिठाचा जास्त फायदा होतो आहे , बहूदा mineral content जास्त असतं .

शेखरमोघे 21/08/2018 - 22:39
Sodium वर नेहेमीसारखीच उपयुक्त आणि महत्वाची माहिती. आभार. जाडे इ.इ. प्रकारच्या मिठाबद्दलः आपण नेहेमी वापरतो ते मीठ म्हणजे समुद्राच्या पाण्यातील फक्त क्षार उरेपर्यन्त सूर्याच्या उन्हाने बाष्पीभवन केल्याने (पाण्याची वाफ झाल्याने पाणी "उडून" गेल्याने किन्वा घालवले गेल्याने) शिल्लक रहाणारा गाळ. हे बाष्पीभवन करताना समुद्राच्या पाण्यातील इतर नको असलेले (चिखलासारखे) पदार्थ जितके निगुतीने वेगळे केले जातील (उदा. sedimentation वापरून) तितके मीठ जास्त शुभ्र होईल. बाष्पीभवनाची सुरवात करताना वेगवेगळ्या प्रकारच्याऔद्योगिक तर्‍हेच्या गाळण्या (filters) वापरूनही समुद्राच्या पाण्यातील नको असलेले/उपद्रवी पदार्थ वेगळे केले जातात. जर हे बाष्पीभवन अनेक टप्प्यात केले तर तयार होणारे मीठ जास्त बारीक आणि एक सारखे होईल. जर हेच काम मोजक्याच टप्प्यात आणि प्रत्येक वेळी समुद्राचे बरेच पाणी घेऊन केले तर जाडे भरडे मीठ बनेल. शेवटी % of NaCl वरून मिठाची Chemical Quality ठरेल.

अनिंद्य 22/08/2018 - 14:47
@ कुमार१, शरीरातील मिठाबद्दल तुम्ही उत्तम लिहिले. साहित्यातही 'मीठ' ह्या विषयाला वाहिलेल्या अनेक कथा, कविता, लेख आहेत. मीठधाग्याचा समारोपाला मला आवडलेल्या एका हिंदी कवितेचे काही अंश :- नमक दुख है धरती का और उसका स्वाद भी ! पृथ्वी का तीन भाग नमकीन पानी है और आदमी का दिल नमक का पहाड़ कमज़ोर है दिल नमक का कितनी जल्दी पसीज जाता है ! गड़ जाता है शर्म से जब फेंकी जाती हैं थालियाँ दाल में नमक कम या ज़रा तेज़ होने पर ! वो जो खड़े हैं न- सरकारी दफ्तर- शाही नमकदान हैं बड़ी नफासत से छिड़क देते हैं हरदम हमारे जले पर नमक ! दुनिया में कुछ और रहे-न-रहे रहेगा नमक- ईश्वर के आंसू और आदमी का पसीना - ये ही वो नमक है जिससे स्थिर रहेगी ये दुनिया. (कवयित्री - अनामिका) पुढील भागांसाठी शुभेच्छा, अनिंद्य

प्रीत-मोहर 23/08/2018 - 09:56
सुरेख लेख. वरच्या सोडियमच्या कमतरतेने काय होते त्याचा अनुभव परवाच आला. एका मित्राची आई देवाघरी गेली. डॉ. नी खुप प्रयत्न केले सोडिय्म लेवल वाढवण्याचे पण ११५ वरच काटा अडकून होता. असो.

हेमंतकुमार 19/10/2022 - 09:09
मोठ्या प्रमाणावर जुलाब झाल्यानंतर रुग्णाला डीहायड्रेशन होते. यावरील घरगुती प्रथमोपचार म्हणजे मीठ, साखर व पाणी यांचे मिश्रण तोंडाने देत राहणे. या औषधोपचाराला ओरल रीहायड्रेशन सोल्युशन (ORS) असे म्हणतात. हा सोपा परंतु प्रभावी उपचार विकसित करण्यामध्ये काही वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. त्यापैकी कोलकाता येतील डॉक्टर दिलीप महालनबीस हे एक होत. बांगलादेश युद्धाच्या दरम्यान त्यांनी हे उपचार असंख्य कॉलराबाधित निर्वासितांवर करून त्यांचे प्राण वाचवले होते. दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी या संशोधक डॉक्टरांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. आदरांजली !

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 19/10/2022 - 18:50
श्रद्धांजली! सध्या मी फिझिओलाजी मन लावून वाचतेय,आजच इलेक्ट्रोलाइट्स शिकवला.त्यामुळे हा लेख मला सर्व उमगला ,खुपचं छान , मराठी भाषेत वाचून छान वाटला.आता तुमचे सगळे मेडिकल क्षेत्रातले लेख माझ्यासाठी पर्वणीच असणारं :) :)

हेमंतकुमार 19/10/2022 - 11:30
‘सकाळ’ मधल्या बातमीत डॉ. दिलीप महालनबीस यांना ORS या उपचाराचे ‘जनक’ असे म्हटले आहे ते तितकेसे बरोबर नाही. या उपचारांच्या शोधाचे मूळ पार 1949 इतके मागे जाते. 1961 मध्ये कॅप्टन फिलिप यांनी ORSचा प्रयोग प्रथम केला होता. पुढे त्यात अनेकांचे योगदान होते, ज्यामध्ये कलकत्ता व ढाका येथील वैज्ञानिकांचाही चांगल्यापैकी वाटा होता. 1971 मध्ये डॉ. दिलीप महालनबीस यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. ….. जुलाबाच्या रुग्णाला मीठ, साखर व पाणी तोंडाने देणे यात फार मोठे संशोधन ते काय, असा प्रश्न सामान्य माणसाला आज पडू शकेल (आजची बातमी वाचल्यावर एकाने मला हे बोलून दाखवले देखील !) परंतु, प्रत्यक्षात ही संशोधनप्रक्रिया पन्नास-साठ वर्षे चालू होती. किंबहुना ग्लुकोज व मीठ हे एकदम द्यायचे हा मुद्दा शोधण्यासाठी अनेक मूलभूत प्रयोग करावे लागले होते. हा सर्व संशोधन इतिहास खूप रंजक आहे.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 27/01/2023 - 09:32
डॉ. दिलीप महालनबीस यांना काल भारत सरकारतर्फे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे.

हेमंतकुमार 26/03/2023 - 08:50
एक चांगला लेख: नवा 'मिठाचा सत्याग्रह'/strong>
आपल्या देशातील नागरिकांच्या आहारातील मिठाचे-सोडियमचे प्रमाण मर्यादेत राहावे, यासाठी नव्याने अन्न व आहार धोरण तयार करणाऱ्या अवघ्या नऊ देशांची नावे पाहा. ब्राझील, चिली, चेक रिपब्लिक, लिथुआनिया, मलेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, स्पेन आणि उरुग्वे हे ते नऊ देश आहेत.
सर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही सोडियम काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते. सोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे. आहारातील स्त्रोत व प्रमाण: स्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आपण चवीसाठी मीठ घालतो.

खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ

हेमंतकुमार ·

अनिंद्य 13/08/2018 - 13:08
@ कुमार१ तुमच्या लहिण्याच्या उत्साहाला सलाम आहे. ही मालिकाही माहितीपूर्ण होणार, शंका नाही. पु भा प्र, अनिंद्य

सुमो 13/08/2018 - 16:32
सोडियम या पहिल्या खनिज रत्नाच्या प्रतीक्षेत .... लेखमालेसाठी शुभेच्छा.

अतिशय उत्तम धागे असतात तुमचे. रसायनशास्त्राची आवड असूनही तुमचे आधीचे धागा वाचून त्यावर प्रतिसाद देता आले नाहीत याचा खेद वाटतो. मागची लेखमाला सवडीने पुर्ण वाचून मग प्रतिसाद देईन. या लेखमालेच्या प्रत्येक धाग्याच्या प्रतिक्षेत असेन. सध्या दै. लोकसत्तामधे कुतुहल या सदरामधे विज्ञान परिषदेतर्फे मुलद्रव्यांची छान माहिती येत आहे आणि इथे मि.पा.वर खनिजाविषयी माहिती येणार आहे. माहितीची उत्तम मेजवानी आहे. आपल्या लेखनमालेला शुभेच्छा.

चित्रगुप्त 15/08/2018 - 19:14
भाजीपाला, फळे इ. तून मिळणार्‍या खनिजांविषयी एक प्रश्न आहे, तो असा की ही खनिजद्रव्ये जमिनीतून वनस्पतींमधे येतात ना? मग शेकडो वर्षांपासून लागवडीत असलेल्या जमिनीत ती टिकून राहिलेली असतात की संपलेली असतात ? मातीतील खनिजद्रव्यांचे नकाशे उपलब्ध असतात, त्याप्रमाणे एकाद्या प्रदेशात अमूक एक खनिज मुळात जमीनीत नसलेच, तर ते भाजीपाल्यात कुठून येणार ? उदा. सेलेनियम हे खनिज ब्राझील नट मधे असते, ते ब्राझील खेरीज अन्य देशात कशातून मिळते ?

हेमंतकुमार 15/08/2018 - 19:34
@ चित्रगुप्त, तुमची शंका रास्त आहे. काही खनिजांचे स्त्रोत प्राणीजन्य सुद्धा आहेत. तर काही खनिजे ही ‘संपन्न’ खाद्यान्नातून पुरवली जातात. आयोडीनचे उदा. देतो. हे समुद्राकाठच्या जमिनीत व माशांत भरपूर. जसे आपण समुद्राकडून वरच्या उंचीकडे सरकू लागतो, तसे त्याचे प्रमाण कमी होऊ लागते. पर्वतीय क्षेत्रात ते नगण्य असते. त्यामुळे तेथील जनतेसाठी आयोडीनयुक्त मीठ काढावे लागले. ... याबाबत भूगोल वा वनस्पतीतज्ञाचे मत वाचायला आवडेल.

अनिंद्य 13/08/2018 - 13:08
@ कुमार१ तुमच्या लहिण्याच्या उत्साहाला सलाम आहे. ही मालिकाही माहितीपूर्ण होणार, शंका नाही. पु भा प्र, अनिंद्य

सुमो 13/08/2018 - 16:32
सोडियम या पहिल्या खनिज रत्नाच्या प्रतीक्षेत .... लेखमालेसाठी शुभेच्छा.

अतिशय उत्तम धागे असतात तुमचे. रसायनशास्त्राची आवड असूनही तुमचे आधीचे धागा वाचून त्यावर प्रतिसाद देता आले नाहीत याचा खेद वाटतो. मागची लेखमाला सवडीने पुर्ण वाचून मग प्रतिसाद देईन. या लेखमालेच्या प्रत्येक धाग्याच्या प्रतिक्षेत असेन. सध्या दै. लोकसत्तामधे कुतुहल या सदरामधे विज्ञान परिषदेतर्फे मुलद्रव्यांची छान माहिती येत आहे आणि इथे मि.पा.वर खनिजाविषयी माहिती येणार आहे. माहितीची उत्तम मेजवानी आहे. आपल्या लेखनमालेला शुभेच्छा.

चित्रगुप्त 15/08/2018 - 19:14
भाजीपाला, फळे इ. तून मिळणार्‍या खनिजांविषयी एक प्रश्न आहे, तो असा की ही खनिजद्रव्ये जमिनीतून वनस्पतींमधे येतात ना? मग शेकडो वर्षांपासून लागवडीत असलेल्या जमिनीत ती टिकून राहिलेली असतात की संपलेली असतात ? मातीतील खनिजद्रव्यांचे नकाशे उपलब्ध असतात, त्याप्रमाणे एकाद्या प्रदेशात अमूक एक खनिज मुळात जमीनीत नसलेच, तर ते भाजीपाल्यात कुठून येणार ? उदा. सेलेनियम हे खनिज ब्राझील नट मधे असते, ते ब्राझील खेरीज अन्य देशात कशातून मिळते ?

हेमंतकुमार 15/08/2018 - 19:34
@ चित्रगुप्त, तुमची शंका रास्त आहे. काही खनिजांचे स्त्रोत प्राणीजन्य सुद्धा आहेत. तर काही खनिजे ही ‘संपन्न’ खाद्यान्नातून पुरवली जातात. आयोडीनचे उदा. देतो. हे समुद्राकाठच्या जमिनीत व माशांत भरपूर. जसे आपण समुद्राकडून वरच्या उंचीकडे सरकू लागतो, तसे त्याचे प्रमाण कमी होऊ लागते. पर्वतीय क्षेत्रात ते नगण्य असते. त्यामुळे तेथील जनतेसाठी आयोडीनयुक्त मीठ काढावे लागले. ... याबाबत भूगोल वा वनस्पतीतज्ञाचे मत वाचायला आवडेल.
नुकतीच माझी गेले दोन महिने चाललेली जीवनसत्वांची लेखमाला संपली ( https://www.misalpav.com/node/42796). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची. खनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत.

उर्वरित जीवनसत्वे व लेखमालेचा समारोप

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 06/08/2018 - 11:29
मा सा. सं, माझा आजचा उर्वरित जीवनसत्वाचा शेवटचा लेख यापूर्वीच्या जीवनसत्वांच्या लेखांस जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती. आभार !

एक माहितीपूर्ण आणि अत्यंत उपयोगी लेखमाला... अगदी सर्वांनी वाचनखूण साठवून ठेवावी अशी ! महत्वाच्या आरोग्यविषयक विषयांवर लेखमालांच्या प्रसिद्ध करण्यासाठी "कुमार१" यांचे हार्दीक अभिनंदन व आभार !

आदि आणि अंत असतोच. तरीही लेखमाला अचानक संपल्यामुळे वाईट वाटले. ब-४,८,९,१० ११ आणि ११ बद्दल काहीच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांबद्दलचे कुतूहल आणि प्रतीक्षा होती. बायोटीन असलेले उत्पादन कधी बनवले नव्हते. फॉलीक अ‍ॅसिड हेच ब-९ हेही ठाऊक नव्हते. कदाचित फार्माकोपियल मोनोलॉगमध्ये तसा उल्लेख नव्हता असेल किंवा माझ्या नजरेतून सुटला असेल. माहितीबद्दल धन्यवाद. गावठी कोंबडीच्या अंड्याच्या बलकात रिबोफ्लॅव्हीन असल्यामुळे तो पिवळा दिसतो. विदेशी कोंबडीच्या अंड्याच्या बलकात ते फारच कमी असल्यामुळे बलक गर्द पिवळा दिसत नाही असे ऐकून आहे. हे खरे काय? एका अप्रतिम मालिकेबद्दल अनेक धन्यवाद. तेवढं माझ्या फर्माईशीचं ध्यानात ठेवा आणि माझ्या रिकाम्या घागरीत काही थेंब शिंपडा. अनेक, अनेक धन्यवाद.

हेमंतकुमार 07/08/2018 - 08:07
आणि ज्येष्ठ मिपाकर यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार. चर्चेतील तुमचा सहभाग हा जीवांसत्वांसारखाच महत्वाचा आहे. @ सुधीर, होय, अंड्याच्या बलकाचा रंग रिबोफ्लेविनमुळेच असतो. त्यामुळे त्या रंगाचा गडदपणा व ब-२चे प्रमाण यांचा संबंध असू शकेल. तुमच्या फर्माइशी वर विचार करतो. पण तूर्त वेगळा विषय पटलावर आहे. जीवनसत्वांची चुलत भावंडे म्हणजे खनिजे. तर अशा काही जीवनावश्यक खनिजांवर पुढील लेखमाला असेल. लोभ असावा .

अनिंद्य 07/08/2018 - 11:31
@ कुमार१, आणखी एक माहितीपूर्ण लेखमाला झाली ही. फोटो 'आवडले' असे म्हणण्याची सोय मात्र नाही इथे :-) पुढची मालिका खनिजांबद्दल असेल हे ही योग्यच. त्याला तुम्ही 'खनिजांचा खजिना' असे शीर्षक द्याल असे वाटते (कारण - जरा 'ई'कडे लक्ष द्या हे तुमचे खास कुमार टच असलेले शीर्षक) तुमचे अनेक आभार _/\_ अनिंद्य

हेमंतकुमार 07/08/2018 - 11:53
फोटो 'आवडले' असे म्हणण्याची सोय मात्र नाही इथे :-) >>>> अगदी मार्मिक शेरा ! सहमत. पुढची मालिका खनिजांबद्दल असेल हे ही योग्यच. त्याला तुम्ही 'खनिजांचा खजिना' असे शीर्षक द्याल>>>>> सुरेख सूचना. तुम्ही हे शीर्षक सुचवून त्या खजिन्याची किल्ली तुमच्या हातात असल्याची जाणीव करून दिली आहे . धन्यवाद ☺️

नाखु 08/08/2018 - 20:51
सत्व युक्त माहीतीपूर्ण लेखमाला आवडली अखिल मिपातात्त्विक विंबल्डन+फुटबॉल+खो-खो कबड्डी प्रेक्षक नाखु

ट्रेड मार्क 10/08/2018 - 08:15
या लेखांचे प्रिंट काढून भिंतीवर लावून ठेवावे. घरातल्या सर्वांसाठी महत्वाची माहिती सहज डोळ्यासमोर राहील. खनिजांच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत. खनिजेसुद्धा जीवनसत्वांइतकीच महत्वाची आहेत असं ऐकून आहे पण तरी त्यांना तेवढं महत्व दिलं जात नाही.

लई भारी 28/08/2018 - 11:55
जरा उशिराने वाचन होतंय. आपले आभार मानावेत तितके थोडेच आहेत या सर्व लेखमालांसाठी! पुलेशु आणि नवनवीन माहितीच्या प्रतीक्षेत! वाचनखूण साठवत आहेच!

हेमंतकुमार 02/12/2018 - 20:37
चांगला प्रश्न. K चे दोन प्रकार असतात. K1 पालेभाज्यातून मिळते तर K2 हे आपल्या आतड्यातले जिवाणू, आंबवलेले पदार्थ व दुधातून मिळते. K2 चे एक विशेष कार्य आहे. चयापचय बिघडलेल्या रुग्णांत त्यांच्या रक्तवाहिन्यात कॅल्शियम चे थर बरेच साठू लागतात. त्यातूनच पुढे वाहिन्या अरुंद होतात. K2 असे थर साठू देत नाही. त्यामुळे करोनरी व अन्य वाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते.

हेमंतकुमार 05/10/2019 - 20:41
या लेखमालेत बेरीबेरी आणि पेलाग्रा या अनुक्रमे ब-१ आणि ब-३ यांच्या अभावाने होणाऱ्या रोगांचा उल्लेख आलेला आहे. भारतात आदिवासी भागांत या रोगांचे उच्चाटन करण्यात डॉ. के. गोपालन यांच्या संशोधनाचा वाटा महत्वाचा होता. त्यांच्या याबाबतीतील अतुलनीय कामांमुळे लोक त्यांना ‘न्यूट्रिशन गोपालन’ याच नावाने ओळखत असत. नुकतेच त्यांचे वयाच्या शंभरीत असताना निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली !

जालिम लोशन 05/10/2019 - 22:50
हाही लेख ऊत्तम, बायोटीन, अल्फा लिपोइक अॅसिड आणी अमाइनो अॅसिडस असलेली ऊत्पादने बाजारात केस गळणे थांबवण्यासाठी विकली जातात त्यामागची रॅशनली बाबत पण चांगला लेख होईल.

हेमंतकुमार 06/10/2019 - 09:43
धन्यवाद. उपयुक्त सूचना. ‘केसगळती’ वरील उपचार हा एक चमत्कारिक विषय आहे ! अनेक शास्त्रीय तसेच अशास्त्रीय उपचारांची या क्षेत्रात रेलचेल आहे. जवळपास निम्मी जीवनसत्वे आणि काही खनिजे उपयुक्त असल्याचे दावे केले जातात. बायोटीनच्या अभावाने काही रुग्णांत केस गळतात हे खरे आहे. पण, तो या त्रासावरील उपचार होऊ शकतो का यासंदर्भात पुरेशा क्लिनिकल ट्रायल्स झालेल्या नाहीत. त्यामुळे ठाम मत देता येत नाही.

Rajesh188 06/10/2019 - 10:14
तुमच्या लेख मालेमधून बरीच नवीन माहिती मिळाली . आणि बऱ्याच प्रश्नाची ठाम उत्तरे सुधा मिळाली . तुमचे खूप आभार डॉक्टर . लवकर नवीन विषयासह भेटीला या . प्रतीक्षेत

हेमंतकुमार 06/10/2019 - 10:19
राजेश, धन्यवाद. तुमच्या शुभेच्छांमुळेच लेखनाचा उत्साह टिकून राहतो.

चौकटराजा 08/10/2019 - 11:04
गेले दोन तीन महिने मी कोरडे तोन्ड, बिटर टेस्ट व ओरल अल्सर अशा सिंड्रोम ने त्रस्त आहे. आता त्यात ओरासेप, ग्लीसरीन ,तवकीलाची लापशी ई प्रकार करून झाले. पण बी कोम्प्लेक्स च्या गोळ्या राहिल्यात . खरे तर असे म्हणतात की ज्याना लांब काळ मधुमेह आहे त्यानी रोज एक बीकॉम्प्लेक्स ची गोळी घ्यावी !

हेमंतकुमार 08/10/2019 - 11:16
तुमच्या त्रस्ततेबद्दल सहानुभूती आहे !
ज्याना लांब काळ मधुमेह आहे त्यानी रोज एक बीकॉम्प्लेक्स ची गोळी घ्यावी !
बरोबर. अजून एक विशेष मुद्दा . मधुमेह उपचारासाठी Metformin ही गोळी बहुसंख्य रुग्णांना दिली जाते. तिच्यामुळे ब-१२ चे नैसर्गिक शोषण कमी होते व त्यामुळे त्याची कमतरता होते.

हेमंतकुमार 20/01/2022 - 12:49
ही माध्यमे काहीही फेकाफेकी करतात आणि गैरसमज पसरवतात. त्याचे हे एक उदाहरण :
"व्हिटॅमिन के : प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन के देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन के शरीराला शक्ती देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते"
के जीवनसत्वाचा रक्त गोठण्याशी (आणि फार तर हाडांच्या बळकटीसाठी अप्रत्यक्ष) संबंध आहे. .... यावरून अभ्यास न केलेला विद्यार्थी लेखी परीक्षेत जशी फेकाफेकी करतो त्याची आठवण होते :)

हेमंतकुमार 06/08/2018 - 11:29
मा सा. सं, माझा आजचा उर्वरित जीवनसत्वाचा शेवटचा लेख यापूर्वीच्या जीवनसत्वांच्या लेखांस जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती. आभार !

एक माहितीपूर्ण आणि अत्यंत उपयोगी लेखमाला... अगदी सर्वांनी वाचनखूण साठवून ठेवावी अशी ! महत्वाच्या आरोग्यविषयक विषयांवर लेखमालांच्या प्रसिद्ध करण्यासाठी "कुमार१" यांचे हार्दीक अभिनंदन व आभार !

आदि आणि अंत असतोच. तरीही लेखमाला अचानक संपल्यामुळे वाईट वाटले. ब-४,८,९,१० ११ आणि ११ बद्दल काहीच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांबद्दलचे कुतूहल आणि प्रतीक्षा होती. बायोटीन असलेले उत्पादन कधी बनवले नव्हते. फॉलीक अ‍ॅसिड हेच ब-९ हेही ठाऊक नव्हते. कदाचित फार्माकोपियल मोनोलॉगमध्ये तसा उल्लेख नव्हता असेल किंवा माझ्या नजरेतून सुटला असेल. माहितीबद्दल धन्यवाद. गावठी कोंबडीच्या अंड्याच्या बलकात रिबोफ्लॅव्हीन असल्यामुळे तो पिवळा दिसतो. विदेशी कोंबडीच्या अंड्याच्या बलकात ते फारच कमी असल्यामुळे बलक गर्द पिवळा दिसत नाही असे ऐकून आहे. हे खरे काय? एका अप्रतिम मालिकेबद्दल अनेक धन्यवाद. तेवढं माझ्या फर्माईशीचं ध्यानात ठेवा आणि माझ्या रिकाम्या घागरीत काही थेंब शिंपडा. अनेक, अनेक धन्यवाद.

हेमंतकुमार 07/08/2018 - 08:07
आणि ज्येष्ठ मिपाकर यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार. चर्चेतील तुमचा सहभाग हा जीवांसत्वांसारखाच महत्वाचा आहे. @ सुधीर, होय, अंड्याच्या बलकाचा रंग रिबोफ्लेविनमुळेच असतो. त्यामुळे त्या रंगाचा गडदपणा व ब-२चे प्रमाण यांचा संबंध असू शकेल. तुमच्या फर्माइशी वर विचार करतो. पण तूर्त वेगळा विषय पटलावर आहे. जीवनसत्वांची चुलत भावंडे म्हणजे खनिजे. तर अशा काही जीवनावश्यक खनिजांवर पुढील लेखमाला असेल. लोभ असावा .

अनिंद्य 07/08/2018 - 11:31
@ कुमार१, आणखी एक माहितीपूर्ण लेखमाला झाली ही. फोटो 'आवडले' असे म्हणण्याची सोय मात्र नाही इथे :-) पुढची मालिका खनिजांबद्दल असेल हे ही योग्यच. त्याला तुम्ही 'खनिजांचा खजिना' असे शीर्षक द्याल असे वाटते (कारण - जरा 'ई'कडे लक्ष द्या हे तुमचे खास कुमार टच असलेले शीर्षक) तुमचे अनेक आभार _/\_ अनिंद्य

हेमंतकुमार 07/08/2018 - 11:53
फोटो 'आवडले' असे म्हणण्याची सोय मात्र नाही इथे :-) >>>> अगदी मार्मिक शेरा ! सहमत. पुढची मालिका खनिजांबद्दल असेल हे ही योग्यच. त्याला तुम्ही 'खनिजांचा खजिना' असे शीर्षक द्याल>>>>> सुरेख सूचना. तुम्ही हे शीर्षक सुचवून त्या खजिन्याची किल्ली तुमच्या हातात असल्याची जाणीव करून दिली आहे . धन्यवाद ☺️

नाखु 08/08/2018 - 20:51
सत्व युक्त माहीतीपूर्ण लेखमाला आवडली अखिल मिपातात्त्विक विंबल्डन+फुटबॉल+खो-खो कबड्डी प्रेक्षक नाखु

ट्रेड मार्क 10/08/2018 - 08:15
या लेखांचे प्रिंट काढून भिंतीवर लावून ठेवावे. घरातल्या सर्वांसाठी महत्वाची माहिती सहज डोळ्यासमोर राहील. खनिजांच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत. खनिजेसुद्धा जीवनसत्वांइतकीच महत्वाची आहेत असं ऐकून आहे पण तरी त्यांना तेवढं महत्व दिलं जात नाही.

लई भारी 28/08/2018 - 11:55
जरा उशिराने वाचन होतंय. आपले आभार मानावेत तितके थोडेच आहेत या सर्व लेखमालांसाठी! पुलेशु आणि नवनवीन माहितीच्या प्रतीक्षेत! वाचनखूण साठवत आहेच!

हेमंतकुमार 02/12/2018 - 20:37
चांगला प्रश्न. K चे दोन प्रकार असतात. K1 पालेभाज्यातून मिळते तर K2 हे आपल्या आतड्यातले जिवाणू, आंबवलेले पदार्थ व दुधातून मिळते. K2 चे एक विशेष कार्य आहे. चयापचय बिघडलेल्या रुग्णांत त्यांच्या रक्तवाहिन्यात कॅल्शियम चे थर बरेच साठू लागतात. त्यातूनच पुढे वाहिन्या अरुंद होतात. K2 असे थर साठू देत नाही. त्यामुळे करोनरी व अन्य वाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते.

हेमंतकुमार 05/10/2019 - 20:41
या लेखमालेत बेरीबेरी आणि पेलाग्रा या अनुक्रमे ब-१ आणि ब-३ यांच्या अभावाने होणाऱ्या रोगांचा उल्लेख आलेला आहे. भारतात आदिवासी भागांत या रोगांचे उच्चाटन करण्यात डॉ. के. गोपालन यांच्या संशोधनाचा वाटा महत्वाचा होता. त्यांच्या याबाबतीतील अतुलनीय कामांमुळे लोक त्यांना ‘न्यूट्रिशन गोपालन’ याच नावाने ओळखत असत. नुकतेच त्यांचे वयाच्या शंभरीत असताना निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली !

जालिम लोशन 05/10/2019 - 22:50
हाही लेख ऊत्तम, बायोटीन, अल्फा लिपोइक अॅसिड आणी अमाइनो अॅसिडस असलेली ऊत्पादने बाजारात केस गळणे थांबवण्यासाठी विकली जातात त्यामागची रॅशनली बाबत पण चांगला लेख होईल.

हेमंतकुमार 06/10/2019 - 09:43
धन्यवाद. उपयुक्त सूचना. ‘केसगळती’ वरील उपचार हा एक चमत्कारिक विषय आहे ! अनेक शास्त्रीय तसेच अशास्त्रीय उपचारांची या क्षेत्रात रेलचेल आहे. जवळपास निम्मी जीवनसत्वे आणि काही खनिजे उपयुक्त असल्याचे दावे केले जातात. बायोटीनच्या अभावाने काही रुग्णांत केस गळतात हे खरे आहे. पण, तो या त्रासावरील उपचार होऊ शकतो का यासंदर्भात पुरेशा क्लिनिकल ट्रायल्स झालेल्या नाहीत. त्यामुळे ठाम मत देता येत नाही.

Rajesh188 06/10/2019 - 10:14
तुमच्या लेख मालेमधून बरीच नवीन माहिती मिळाली . आणि बऱ्याच प्रश्नाची ठाम उत्तरे सुधा मिळाली . तुमचे खूप आभार डॉक्टर . लवकर नवीन विषयासह भेटीला या . प्रतीक्षेत

हेमंतकुमार 06/10/2019 - 10:19
राजेश, धन्यवाद. तुमच्या शुभेच्छांमुळेच लेखनाचा उत्साह टिकून राहतो.

चौकटराजा 08/10/2019 - 11:04
गेले दोन तीन महिने मी कोरडे तोन्ड, बिटर टेस्ट व ओरल अल्सर अशा सिंड्रोम ने त्रस्त आहे. आता त्यात ओरासेप, ग्लीसरीन ,तवकीलाची लापशी ई प्रकार करून झाले. पण बी कोम्प्लेक्स च्या गोळ्या राहिल्यात . खरे तर असे म्हणतात की ज्याना लांब काळ मधुमेह आहे त्यानी रोज एक बीकॉम्प्लेक्स ची गोळी घ्यावी !

हेमंतकुमार 08/10/2019 - 11:16
तुमच्या त्रस्ततेबद्दल सहानुभूती आहे !
ज्याना लांब काळ मधुमेह आहे त्यानी रोज एक बीकॉम्प्लेक्स ची गोळी घ्यावी !
बरोबर. अजून एक विशेष मुद्दा . मधुमेह उपचारासाठी Metformin ही गोळी बहुसंख्य रुग्णांना दिली जाते. तिच्यामुळे ब-१२ चे नैसर्गिक शोषण कमी होते व त्यामुळे त्याची कमतरता होते.

हेमंतकुमार 20/01/2022 - 12:49
ही माध्यमे काहीही फेकाफेकी करतात आणि गैरसमज पसरवतात. त्याचे हे एक उदाहरण :
"व्हिटॅमिन के : प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन के देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन के शरीराला शक्ती देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते"
के जीवनसत्वाचा रक्त गोठण्याशी (आणि फार तर हाडांच्या बळकटीसाठी अप्रत्यक्ष) संबंध आहे. .... यावरून अभ्यास न केलेला विद्यार्थी लेखी परीक्षेत जशी फेकाफेकी करतो त्याची आठवण होते :)
या लेखमालेत आतापर्यंत आपण ६ जीवनसत्वांचा स्वतंत्र लेखांतून आढावा घेतला. उरलेल्यांपैकी काहींचा धावता आढावा या लेखात घेत आहे. या सर्वांना एका लेखात कोंबले आहे म्हणून त्यांना ‘चिल्लीपिल्ली’ समजू नये ! आरोग्यदृष्ट्या ती सर्वच महत्वाची आहेत. फक्त त्या प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहीण्याइतका मजकूर नाही. K जीवनसत्व : जीवनसत्वांची ऐतिहासिक नावे इंग्रजी वर्णमालेनुसार A ते E अशी दिलेली होती. जेव्हा या नव्या जीवनसत्वाचा शोध लागला, तेव्हा वर्णमालेचा क्रम बिघडवून संशोधकांनी एकदम Kवर का उडी मारली असावी याचे वाचकांस कुतूहल वाटेल.

‘अ’ जीवनसत्व : निरोगी दृष्टीचा मूलाधार

हेमंतकुमार ·

अतिशय छान लेखमाला.
रोगाच्या सुरवातीस जेव्हा Rhodopsinचा साठा कमी होऊ लागतो तसे रुग्णास अंधुक प्रकाशात कमी दिसते. पुढे रातांधळेपणा होतो........
'अ" जीवनसत्व व चष्मा यांचा संबंध आहे का? म्हणजे पुरेसे/भरपूर या जीवनसत्व सेवन केले गेले तर चष्मा लागायला प्रतिबंध होऊ शकतो, असं? किंवा चष्मा आहे आणि अ जीवनसत्त्वाच्या सेवनाने त्याचा नंबर कमी होऊ शकतो असे काही आहे का?

हेमंतकुमार 02/08/2018 - 10:34
'अ" जीवनसत्व व चष्मा यांचा संबंध आहे का? >>> नाही ,थेट संबंध नाही. ‘चष्मा लागणे” हा प्रकार ‘Refraction errors’ यात मोडतो. त्याची करणे अन्य आहेत. ‘अ’ हे डोळ्याच्या विविध पेशींना निरोगी ठेवते. जेव्हा ‘अ’ चा शरीरसाठा उत्तम असतो तेव्हा आपण खूप कमी प्रकाशात सुद्धा नीट पाहू शकतो. याला ‘Dark adaptation’ म्हणतात. साठा कमी झाला की हे आधी बिघडते.

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 02/08/2018 - 11:07
जेव्हा ‘अ’ चा शरीरसाठा उत्तम असतो तेव्हा आपण खूप कमी प्रकाशात सुद्धा नीट पाहू शकतो..... मला ही सिद्धी लहानपणापासून आहे, त्यामुळे माबदौलतांची 'बोकोबा' आणि 'उल्लू' अशी संभावना करण्यात येत असे ते आठवले. सिद्धीचे नेमके कारण मात्र आज तुमच्यामुळे समजले :-) :-) उत्तम लेख, पु भा प्र. अनिंद्य

खिलजि 02/08/2018 - 12:47
फारच हळहळ वाटली कुमार साहेब हे वाचून कि दरवर्षी ४लाख मुले अंध होतात . भारतामधील आकडा कळू शकेल काय ? नेहेमीप्रमाणेच सुंदर समाजसेवा/ एक उत्कृष्ट मार्गदर्शन तेही सहजसुंदर शैलीमध्ये .. धन्यवाद डॉक्टरसाहेब

वकील साहेब 02/08/2018 - 12:58
नेहमीप्रमाणेच अभिनिवेशशून्य व माहितीपूर्ण लेख, डॉक्टर मलाही अगोदर अंधुक प्रकाशात उत्तम दिसत असे. पण आताशा लाईट लावली तरच स्पष्ट दिसते. हल्ली डोळेही चूरचुरतात यामागे असेल की मोबाईल, पीसी चा अतिवापर हे कारण असेल ? थोडं पर्सनल होतंय त्याबद्दल क्षमस्व

हेमंतकुमार 02/08/2018 - 13:16
भारतामधील आकडा कळू शकेल काय >>> शोधून बघतो. साधारण आपला ‘हिस्सा’ बऱ्यापैकी असावा असे वाटते. डोळेही चूरचुरतात यामागे अ असेल की मोबाईल, पीसी चा अतिवापर हे कारण असेल ? >> विविध इलेक्ट्रॉनिक ‘स्क्रीन्स’ मुळे डोळ्यांना कोरडेपणा येतो आणि त्यातून चुरचुरणे होऊ शकेल. दृष्टीबाबत मात्र नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा हे उत्तम. तपासणी केल्यावरच सांगता येईल. खिलजी व वकीलसाहेब, नियमित प्रतिसाद व प्रोत्साहनासाठी आभार.

In reply to by मराठी कथालेखक

हेमंतकुमार 02/08/2018 - 15:42
माझा वैद्यकीय शिक्षणा दरम्यानचा अनुभव सांगतो. आम्ही जेव्हा ग्रामीण भागात शालेय आरोग्य तपासणीस जायचो तेव्हा दर तिसऱ्या विद्यार्थ्यात आम्हाला अ च्या अभावाची लक्षणे त्याच्या डोळ्यात दिसायची. आता परिस्थिती सुधारली असली तरीही समाधानकारक नाही.

शेखरमोघे 02/08/2018 - 17:21
"अ" जीवनसत्वाच्या महत्वाबद्दल नेहेमीसारखाच माहितीपूर्ण लेख. आहारात "Golden Rice" (नेहमीच्या तान्दळात genetic modification करून beta caroteneचे उत्पादन करणे, हे तान्दूळ सोनेरी/पिवळे असतात) वापरून आहारातील "अ" जीवनसत्वाचा अभाव दूर करण्याचे प्रयत्न बरेच यशस्वी झालेले आहेत.

नेमक्या शब्दातला छान मांडलेला माहितीचा विश्वासार्ह स्रोत. बरेच समज/गैरसमज दूर करणारा म्हणूनच डोळ्यात अंजन घालणारा लेख आवडला. खुशीच्या गाजरात पण कॆरोटीन किंवा ’अ’ असते काहो?

चौकटराजा 03/08/2018 - 17:39
अति विशिष्ट कार्य करण्यास हातभार लावणारे घटक म्हणून जीवशास्त्र जीवनसत्वे या अन्नघटका कडे पहाते . त्यासाठी हा लेख महत्वाचा आहे . चाकवत या भाजीतून हे द्रव्य मिळते खास करून . गाजर हे ही आहेच म्हणा . गाजराची कोशिबीर आठवड्यातून एकदा खावी त्यासाठी . पी सी सतत पहाण्याने डोळे चुरचुरतात अशा वेळी पाच मिनिटे डोळे मिचकवण्याचा व्यायाम केल्यास ते पुन्हा " ओले" होतात असा नेत्र तज्ञाचा सल्ला असतो .

काहीही न करता बसल्या ठिकाणी स्वर्गसुखाचा हव्यास धरणे. शब्दकोषात वाक्प्रचार सापडला नाही. परंतु लहानपणापासून उडाणटप्पू मुलांना असे टोमणे मारलेले ऐकत आलो आहे. भारत क्रिकेट सामना हरायला आला तरी मी भारतच जिंकणार असे म्हटले की मला भगिनीवर्गाकडून उगाच गाजरं खाऊं नकोस असे ऐकावे लागे.

अतिशय छान लेखमाला.
रोगाच्या सुरवातीस जेव्हा Rhodopsinचा साठा कमी होऊ लागतो तसे रुग्णास अंधुक प्रकाशात कमी दिसते. पुढे रातांधळेपणा होतो........
'अ" जीवनसत्व व चष्मा यांचा संबंध आहे का? म्हणजे पुरेसे/भरपूर या जीवनसत्व सेवन केले गेले तर चष्मा लागायला प्रतिबंध होऊ शकतो, असं? किंवा चष्मा आहे आणि अ जीवनसत्त्वाच्या सेवनाने त्याचा नंबर कमी होऊ शकतो असे काही आहे का?

हेमंतकुमार 02/08/2018 - 10:34
'अ" जीवनसत्व व चष्मा यांचा संबंध आहे का? >>> नाही ,थेट संबंध नाही. ‘चष्मा लागणे” हा प्रकार ‘Refraction errors’ यात मोडतो. त्याची करणे अन्य आहेत. ‘अ’ हे डोळ्याच्या विविध पेशींना निरोगी ठेवते. जेव्हा ‘अ’ चा शरीरसाठा उत्तम असतो तेव्हा आपण खूप कमी प्रकाशात सुद्धा नीट पाहू शकतो. याला ‘Dark adaptation’ म्हणतात. साठा कमी झाला की हे आधी बिघडते.

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 02/08/2018 - 11:07
जेव्हा ‘अ’ चा शरीरसाठा उत्तम असतो तेव्हा आपण खूप कमी प्रकाशात सुद्धा नीट पाहू शकतो..... मला ही सिद्धी लहानपणापासून आहे, त्यामुळे माबदौलतांची 'बोकोबा' आणि 'उल्लू' अशी संभावना करण्यात येत असे ते आठवले. सिद्धीचे नेमके कारण मात्र आज तुमच्यामुळे समजले :-) :-) उत्तम लेख, पु भा प्र. अनिंद्य

खिलजि 02/08/2018 - 12:47
फारच हळहळ वाटली कुमार साहेब हे वाचून कि दरवर्षी ४लाख मुले अंध होतात . भारतामधील आकडा कळू शकेल काय ? नेहेमीप्रमाणेच सुंदर समाजसेवा/ एक उत्कृष्ट मार्गदर्शन तेही सहजसुंदर शैलीमध्ये .. धन्यवाद डॉक्टरसाहेब

वकील साहेब 02/08/2018 - 12:58
नेहमीप्रमाणेच अभिनिवेशशून्य व माहितीपूर्ण लेख, डॉक्टर मलाही अगोदर अंधुक प्रकाशात उत्तम दिसत असे. पण आताशा लाईट लावली तरच स्पष्ट दिसते. हल्ली डोळेही चूरचुरतात यामागे असेल की मोबाईल, पीसी चा अतिवापर हे कारण असेल ? थोडं पर्सनल होतंय त्याबद्दल क्षमस्व

हेमंतकुमार 02/08/2018 - 13:16
भारतामधील आकडा कळू शकेल काय >>> शोधून बघतो. साधारण आपला ‘हिस्सा’ बऱ्यापैकी असावा असे वाटते. डोळेही चूरचुरतात यामागे अ असेल की मोबाईल, पीसी चा अतिवापर हे कारण असेल ? >> विविध इलेक्ट्रॉनिक ‘स्क्रीन्स’ मुळे डोळ्यांना कोरडेपणा येतो आणि त्यातून चुरचुरणे होऊ शकेल. दृष्टीबाबत मात्र नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा हे उत्तम. तपासणी केल्यावरच सांगता येईल. खिलजी व वकीलसाहेब, नियमित प्रतिसाद व प्रोत्साहनासाठी आभार.

In reply to by मराठी कथालेखक

हेमंतकुमार 02/08/2018 - 15:42
माझा वैद्यकीय शिक्षणा दरम्यानचा अनुभव सांगतो. आम्ही जेव्हा ग्रामीण भागात शालेय आरोग्य तपासणीस जायचो तेव्हा दर तिसऱ्या विद्यार्थ्यात आम्हाला अ च्या अभावाची लक्षणे त्याच्या डोळ्यात दिसायची. आता परिस्थिती सुधारली असली तरीही समाधानकारक नाही.

शेखरमोघे 02/08/2018 - 17:21
"अ" जीवनसत्वाच्या महत्वाबद्दल नेहेमीसारखाच माहितीपूर्ण लेख. आहारात "Golden Rice" (नेहमीच्या तान्दळात genetic modification करून beta caroteneचे उत्पादन करणे, हे तान्दूळ सोनेरी/पिवळे असतात) वापरून आहारातील "अ" जीवनसत्वाचा अभाव दूर करण्याचे प्रयत्न बरेच यशस्वी झालेले आहेत.

नेमक्या शब्दातला छान मांडलेला माहितीचा विश्वासार्ह स्रोत. बरेच समज/गैरसमज दूर करणारा म्हणूनच डोळ्यात अंजन घालणारा लेख आवडला. खुशीच्या गाजरात पण कॆरोटीन किंवा ’अ’ असते काहो?

चौकटराजा 03/08/2018 - 17:39
अति विशिष्ट कार्य करण्यास हातभार लावणारे घटक म्हणून जीवशास्त्र जीवनसत्वे या अन्नघटका कडे पहाते . त्यासाठी हा लेख महत्वाचा आहे . चाकवत या भाजीतून हे द्रव्य मिळते खास करून . गाजर हे ही आहेच म्हणा . गाजराची कोशिबीर आठवड्यातून एकदा खावी त्यासाठी . पी सी सतत पहाण्याने डोळे चुरचुरतात अशा वेळी पाच मिनिटे डोळे मिचकवण्याचा व्यायाम केल्यास ते पुन्हा " ओले" होतात असा नेत्र तज्ञाचा सल्ला असतो .

काहीही न करता बसल्या ठिकाणी स्वर्गसुखाचा हव्यास धरणे. शब्दकोषात वाक्प्रचार सापडला नाही. परंतु लहानपणापासून उडाणटप्पू मुलांना असे टोमणे मारलेले ऐकत आलो आहे. भारत क्रिकेट सामना हरायला आला तरी मी भारतच जिंकणार असे म्हटले की मला भगिनीवर्गाकडून उगाच गाजरं खाऊं नकोस असे ऐकावे लागे.
सामान्यजनांना ‘अ’ या नावाने परिचित असलेल्या या रासायनिक घटकाला जीवनसत्वांच्या यादीत ग्रस्थान द्यायला काहीच हरकत नाही. त्याचे अधिकृत नाव Retinol आहे. आपल्या निरोगी दृष्टीसाठी ते अत्यावश्यक असते. याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्वाची कार्ये ते शरीरात करते. गरीब देशांतील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्यांमध्ये त्याचा आहारातील अभाव बऱ्यापैकी आढळतो. त्यामुळे अनेक राष्ट्रीय आरोग्यसेवांच्या माध्यमातून ‘अ’ च्या गोळ्यांचा पुरवठा वंचितांना केला जातो. अशा या महत्वाच्या जीवनसत्वाचा परिचय या लेखात करून देत आहे.

पीसीओडी

Shantanu Abhyankar ·

अनिंद्य 27/07/2018 - 17:45
@ Shantanu Abhyankar मिपावर बहुतेक पहिलाच लेख तुमचा आणि तो ह्या हटके विषयावर. लेखन आवडले, लिहिते राहा अश्या शुभेच्छा अनिंद्य

In reply to by टवाळ कार्टा

रंगीला रतन 27/07/2018 - 20:10
@ टवाळ कार्टा सहमत! कंटाळवाणी चर्चासत्रे वाचून उबग आला होता. असे चांगले लेखच परत मिपावर येण्यासाठी मानसिक बळ देतात. मस्त लेख!

कपिलमुनी 27/07/2018 - 20:13
मुलींनो/महिलांनो कृपया हे आर्टिकल पूर्ण वाचा. ©अंजली झरकर तिला १३ व्या वर्षी पाळी सुरु झाली होती पण जशी सुरु झाली तेव्हापासून काही ना काही दुखणी मागे लागलीच होती. अति रक्तस्त्रावाचा त्रास तर पहिल्या वेळेपासून च सुरु झालेला होता. शाळेत जेव्हा ती आजूबाजूच्या मुलींचं निरीक्षण करायची तेव्हा सगळ्या मुली तिला सुंदर दिसायच्या. उत्साही, तजेलदार त्वचेच्या, शिडशिडीत शरीरयष्टीच्या तिच्या मैत्रिणी बघून तिला कळायचं नाही त्यांच्यात आणि आपल्यात काय नक्की अंतर पडलय. या ही मोठ्याच झाल्यात. यांनाही पाळी सुरु झालेली असणारेय पण यांचे केस गळत नाहीत, यांची स्कीन काळी कुरूप पडलेली नाही, यांचं वजन वाढलेलं नाही मग मी अशी का झालेय? मला का कोणत्या गोष्टीत उत्साह वाटत नाही? मला हे अचानक डिप्रेशन कुठून येतं? या विषयावर तिच्याशी बोलायला तेव्हा कुणीही नव्हतं. स्वत:च्या मनात पडणारे प्रश्न कुणाला सांगावे? ना कुणी मैत्रीण, ना समुपदेशक, ना शिक्षिका. तिने या विषयावर आईशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण बाहेरच्या १२-१२ तासाच्या हेवी ड्युट्या करून आणि घरातील कामे करून शिणून थकून गेलेली आई तिच्याशी बोलायला राजी नसायची. “सगळ्या जगाचं असच असतं, तू काय आभाळातून पडली नाहीस, मी ही हेच सहन केलय, तुला ही तेच सहन करायचय.” तिच्या मनातलं प्रश्नाचं जाळं कायम ठेवून आई – मुलीचा संवाद आटपायचा. ती १० वी ला गेल्यावर हा त्रास प्रचंड वाढला. दर १० दिवसांनी, १५ दिवसांनी कधीही पाळी यायला लागली, इडलिंबू असते तितक्या मोठ्या आकाराच्या रक्ताच्या काळ्या गाठी पाळीतून पडायला लागल्या, ते बघून तिचा जीव घाबरा घुबरा व्हायचा, असह्य वेदनांनी ८ -८ दिवस पाळी संपेपर्यंत ती बिछान्यावर निपचित पडून रहायची. शेवटी अनेकदा रडल्यानंतर तिला आई दवाखान्यात घेवून गेली. तिथे तिला overol-L चं प्रिस्क्रिप्शन मिळालं. इथून खरे दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. overal-L या गोळ्या तिने पहिल्या तीन महिने खाल्ल्या तरीही तिच्या पाळीची सायकल नॉर्मल होईना म्हणून पुन्हा एकदा ३ महिन्यासाठी तिला त्याच गोळ्या प्रिस्क्राईब केल्या गेल्या. ६ व्या महिन्यात एके दिवशी तिने overal-L चा डोस घेतला. ४ तासात अचानक गर्रकन सगळ जग तिच्याभोवती फिरायला लागलं, प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला, हृदयाच्या हार्ट्सबीट जबरदस्त वाढल्या. गोळी घेतल्यापासून ६ तासात तिची कंडीशन सिव्हीयर झाली. त्याच्यानंतर जवळपास ३ महिने बिछान्याला ती खिळून होती. याबद्दल जेव्हा दुसऱ्या MBBS MD. डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं गेलं तेव्हा तिने overal-L चा डोस घेतला हे ऐकून डॉक्टर उखडले. तिच्या आईला ताडताड बोलले. “ कमाल आहे तुमची, १५ वर्षाच्या मुलीला कोणी ६ महिने contraceptive pills वर ठेवतं का? बघा तिची अवस्था काय झालीयेय. किती भयानक वजन वाढलंय, pcod ची कंडीशन पहिल्यापेक्षा गंभीर झाली आहे. गंभीर साईड इफेक्ट झालेत या गोळ्यांचे. बंद करा त्या गोळ्या पहिल्या. वाचवा तुमच्या मुलीला” तिच्या गोळ्या बंद झाल्या पण गोळ्यांचे परिणाम कायम पाठलाग करत राहिले. ८५ किलो वर गेलेलं वजन, संपूर्ण चेहऱ्यावर उगवलेले केस, सतत मुरुमांच्या गाठी येवून खडबडीत झालेला काळा चेहरा, संपूर्ण शरीरावर आलेली सूज, खोबणीतून बाहेर आलेले डोळे आणि आयुष्यभरासाठी भेट मिळालेलं डिप्रेशन. ही कथा एकट्या कस्तुरीची नाहीयेय. ही कथा त्या हर एका मुलीची आहे जी वयाच्या १२ व्या १३ व्या वर्षापासून तिच्या पाळीबरोबर झगडतेय. overal-L असं जर तुम्ही नेट वर सर्च करून पाहिलं तर तुम्हाला कळेल या गर्भनिरोधक गोळ्या आहेत. पण...पण या गोळ्या मुलींची पाळीची सायकल नॉर्मल व्हावी म्हणून देखील सर्रास दिल्या जातात. काही डॉक्टर या देतात. बरेच डॉक्टर या गोळ्यांचा विरोध करतात. कारण या गोळ्या म्हणजे फक्त कृत्रिम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन आहेत. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत. ही सायकल जर बिघडली तर तिला पाळीचे त्रास सुरु होतात त्याची ट्रीटमेंट म्हणून बऱ्यापैकी birth control pills किंवा गर्भनिरोधक गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातात पण खुद्द अनेक डॉक्टर या गोळ्या लहान टीन एज मुलींना देण्याचा विरोध करतात कारण कृत्रिम इस्ट्रोजेन घेवून प्रोब्लेम कधीच संपत नाहीत. गोळ्या बंद केल्यावर अजून जास्त वाढतात. गंभीर बनतात जसे कस्तुरीचे बनले. जरा एकदा आपल्या घरातल्या १३-१४ वर्षाच्या मुलीबरोबर पाळीच्या त्रासाबद्दल बोलून बघा, तिला नक्की कुठले मेडिसीन दिलेत त्याचा काय परिणाम होतो हे सर्च तर करून बघा. १४ वर्षाचा जीव कुठल्या वेदनेतून आणि दु:खातून चाललाय याची जाणीव तुमच्या मनापर्यंत पोहोचू द्या भारताच्या जागरूक आई बापांनो. जर पाळीच्या त्रासासाठी birth control pills, कृत्रिम इस्ट्रोजेन, T4 किंवा स्टेरॉईड कंटेंट असलेली औषधे तिला चालू असतील तर कृपा करून ती बंद करा. दुसरा मुद्दा आहे पाळी बरोबर येत नसल्याने वजन वाढून आलेल्या लठ्ठपणाच्या वेदनांचा. कुणी choice म्हणून जाड होत नाही. कुणी choice म्हणून कुरूप देखील होत नाही. मग असं असताना जाडपणाच्या वेदना घेवून चालणाऱ्या बाईला ढोली, जाडी, काळी, कुरूप, जम्बो असली विशेषणे कोणत्या तोंडाने हा पुरुषी समाज लावत असतो? कामाच्या ठिकाणी स्वत:पेक्षा अनेक वर्षाने लहान असणाऱ्या ज्युनियर च्या वाढलेल्या पार्श्वभागावर विनोद करणारे सिनियर्स मला ठावूक आहेत. come on! या वेळी कुठे जाते तुमची डिग्री, तुमचं उच्च शिक्षण, तुमचं गोल्ड मेडल, तुमचे एथिक्स? माहीत नाही उच्च नीच जात कदाचित जन्माने मिळत असेल ही पण दुसऱ्याची वेदना समजावून घेणारं संवेदनशील मन फार दुर्मिळ आहे ते जन्माने मिळेलच असं नाही. त्यामुळे बाईला देवळात पाळीत प्रवेश द्यावा किंवा नाही ह्यावर भांडत बसणारा समाज मला कायम मुर्ख वाटत आलाय. बाईला पाळीमध्ये घरकामाची सक्ती नाही केली पाहिजे, बाईला पाळीमध्ये कामाच्या ठिकाणी स्वच्छ toilets उपलब्ध करून दिले पाहिजेत, बाईने स्वत:च्या पाळीच्या त्रासाबद्दल उघडपणे बोलले पाहिजे, पाळीबद्दल जनजागृती केली गेली पाहिजे, पाळीमध्ये बाईला कुठल्या प्रकारची औषधे दिली तर तिला बरं वाटेल, कुठल्या प्रकारच्या औषधानी तिचा त्रास वाढू शकतो याबद्दल कधी कुठली चर्चा ऐकू येत नाही. ज्या गरीब मुलींची ऐपत नाही त्यांना चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड पुरवले गेले पाहिजेत, बाईला स्वच्छ toilets तिच्या कामाच्या परिसरात असावी याबद्दल कुणी आंदोलने करत नाही. ज्याला त्याला जावून फक्त गाभाऱ्याला धडका मारायच्या असतात. हे बघा भाई मला पाळीत ना देवळात जायचय, ना मशिदीत, ना चर्च मध्ये. मला घरात राहायचय, मला आराम करायचाय, मला माझी पाळी वेदनामुक्त जगायची आहे. मला pcos free असं हेल्दी लाईफ जगायचं आहे त्यासाठी तुम्ही माझी काय मदत करू शकता? हा माझा जाहीर सवाल आहे! - अंजली झरकर या ढकलपत्रात गोळ्याबद्दल वेगळी माहिती दिली आहे

सुबोध खरे 27/07/2018 - 20:34
ढकलपत्रातील बरीच गोष्टी कचऱ्यात ढकलण्याच्या लायकीच्या आहेत. उदा "overal-L असं जर तुम्ही नेट वर सर्च करून पाहिलं तर तुम्हाला कळेल या गर्भनिरोधक गोळ्या आहेत. पण...पण या गोळ्या मुलींची पाळीची सायकल नॉर्मल व्हावी म्हणून देखील सर्रास दिल्या जातात. काही डॉक्टर या देतात. बरेच डॉक्टर या गोळ्यांचा विरोध करतात. कारण या गोळ्या म्हणजे फक्त कृत्रिम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन आहेत. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत. ही सायकल जर बिघडली तर तिला पाळीचे त्रास सुरु होतात त्याची ट्रीटमेंट म्हणून बऱ्यापैकी birth control pills किंवा गर्भनिरोधक गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातात पण खुद्द अनेक डॉक्टर या गोळ्या लहान टीन एज मुलींना देण्याचा विरोध करतात कारण कृत्रिम इस्ट्रोजेन घेवून प्रोब्लेम कधीच संपत नाहीत. गोळ्या बंद केल्यावर अजून जास्त वाढतात. गंभीर बनतात जसे कस्तुरीचे बनले. जरा एकदा आपल्या घरातल्या १३-१४ वर्षाच्या मुलीबरोबर पाळीच्या त्रासाबद्दल बोलून बघा, तिला नक्की कुठले मेडिसीन दिलेत त्याचा काय परिणाम होतो हे सर्च तर करून बघा. १४ वर्षाचा जीव कुठल्या वेदनेतून आणि दु:खातून चाललाय याची जाणीव तुमच्या मनापर्यंत पोहोचू द्या भारताच्या जागरूक आई बापांनो. जर पाळीच्या त्रासासाठी birth control pills, कृत्रिम इस्ट्रोजेन, T4 किंवा स्टेरॉईड कंटेंट असलेली औषधे तिला चालू असतील तर कृपा करून ती बंद करा." बाकी त्या दुर्दैवी मुलीबद्दल आणि त्यांनी डॉक्टर नक्की काय म्हणाले हे सांगितले आहे याविषयी पूर्ण माहिती शिवाय काही लिहिणे चुकीचे ठरेल. माझ्या स्वतःच्या अनुभवात दोन मुली अशा आहेत ज्यांनी अशाच गोळ्या नेट वर वाचून घेतल्याच नाहीत एका मुलीने पाळी व्यवस्थित आली नाही म्हणून दुसऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेली असता त्यांनी सोनोग्राफी परत करायला सांगितली. ती माझ्याकडे आल्यावर तिने गोळ्या घेतल्याच नाहीत हे कबुल केले. अशा ओसी पिल्स देणे हा "पी सी ओ एस" च्या उपचाराचा एक भाग नक्कीच आहे. काही स्त्रीरोग तज्ञ दुसरे उपचारहि करतात पण हा "तज्ञ डॉक्टरानी" प्रत्यक्ष रुग्ण पाहून घ्यायचा निर्णय आहे. म्हणून या गोळ्या विष आहे अशा तर्हेचा अपप्रचार करणाऱ्या झरकर बाई साफ चुकीच्या गोष्टी पुढे ढकलत आहेत असेच मी म्हणेन. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत हे त्यांचे विधान असेच भंपक आहे. त्यामुळे विषयाचे पूर्ण ज्ञान नसताना वाटेल ते लिहिणे हे रुग्णाची दिशाभूल करणे आहे.

चौकटराजा 29/07/2018 - 17:45
हा लेख लिहिणारे डॉ , हे वाईचे डॉ शरद अभ्यंकर यांचे चिरंजीव असतील तर " अरे या मुलाला तो लहान असल्यापासून ओळखतो असे विधान मी करीन . खरे तर डॉ शरद अभ्यंकर यांच्या विषयी मला फार आदर आहेच ! ते असो ... या डॉ च्या रूपाने आपल्याला एक मस्त मजेशीर पण अभ्यासू लेखक इथे मिळालेला आहे यात शंका नाही . आमच्या इथे अशी काहीशी समस्या आली होती पण गर्भ निरोधक गोळ्या महिना भर घेतल्याने आता मुलीला काही त्रास नाही .( पहिलया प्रथम मी " या" गोळ्यांचा उल्लेख झाला तेंव्हा चाट पडलो होतो कारण मुलगी गतिमंद गटातील आहे अरे बापरे हे काय भलतेच असे वाटून गेले .. असो ) .

लई भारी 30/07/2018 - 14:42
एका महत्वाच्या विषया बद्दल विस्ताराने लिहिल्या बद्दल धन्यवाद. पीसीओडी च्या फेऱ्यात अडकल्यामुळे बराच त्रास झालाय.
आयांनी आणि मुलींनी हे समजावून घेतले पाहिजे की पीसीओडी ही शरीराची उपजत सवय आहे, हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो.
आमचा पण असा गैरसमज होता की मुलं झाली म्हणजे संपला त्रास! अलीकडेच एका डॉक्टरनी गरजेनुसार गोळ्या आणि मुख्य म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे 'वजन कमी करणे' हा सल्ला दिला.

श्वेता२४ 30/07/2018 - 15:36
पीसीओडीवर खूप वर्षे उपचार घेतले आहेत. होमिओपथी, आयुर्वेदीक, त्या ओवरॉल एलचा कोर्सतर कित्येकदा केला. काहीकाळ फरक पडल्यासारखे वाटून परत येरे माझ्या मागल्या. याबद्दल माझ्या तत्कालीन आयुर्वेदीक डॉक्टर मैत्रिणीचे मत होते की, हल्लीच्या काळात 60 टक्के मुलींना ही समस्या असतेच. हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो. हे आपल्या लेखामुळेच कळलेे. हा आजार आपल्या रोजच्या राहणीमानाच्या सवयी व आहारामुळे हार्मोनवर परिणाम होऊन होतो. हे नॉर्मल आहे, असंच ऐकत आलेय. डॉक्टर थायरॉईडची टेस्ट करण्याचा एक सल्ला देतात. वर्षातून एकदा ही टेस्ट करतेच. गरोदर होण्यापूर्वी डॉक्टरनी 10 किलो वजन कमी करण्यास सांगितले होते. ते मी फारच मनावर घेऊन 64 वरुन 52 वर आणले 7-8 महिन्यात. आता पुन्हा 64-65 वर आले आहे. पण फार स्थूल दिसत नसले तरी वजन आटोक्यात आले पाहिजे 60 च्या दरम्यान राहिले पाहिजे हे प्रकर्षाने जाणवतेय. एक खूप माहिीतीपू्र्ण लेख व त्यानिमित्ताने चर्चा घडवून आणल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार

स्मिता. 30/07/2018 - 19:50
मिपावरच्या सर्व तज्ञ डॉक्टरांची लेख/प्रतिक्रिया वाचून नेहमीच मनात चांगली भावना येते. त्यांचं लिखाण असं वाटतं की ही डॉक्टर मंडळी त्यांच्या रुग्णांची मनस्थिती आणि पार्श्वभूमी समजून घेतात आणि रुग्णांना त्यांच्या आजाराविषयी व्यवस्थित माहिती देतात. मात्र प्रत्यक्षात असे डॉक्टर्स मला किंवा माझ्या जवळच्या वर्तुळातल्या कोणाला कधीच भेटले नाहीत. उदा.माझ्या एका बहिणीला १३ वर्षाची असतांना पाळी आली पण नियमीत कधीच नव्हती. १५-१६ वर्षांची झाल्यावर उपचार सुरु केलेत. २-३ वर्ष गर्भनिरोधक गोळ्या झाल्या, तेवढे दिवस पाळी नियमीत होती. गोळ्या बंद केल्यावर ये रे माझ्या मागल्या. नंतर काही महिने आयुर्वेदिक तर काही महिने होमिओपॅथी झाले. पण काही फरक पडला नाही. असेच अनेक डॉक्टर्सकडून उपचार करत करत कालांतराने लग्न झाले आणि ज्याची सगळ्यांना धास्ती होती ते न होता मूलही झाले. मुलानंतर पाळीचा त्रास जास्त वाढला. एव्हाना ती परदेशात होती. तिथे तिला PCOD असल्याचे 'निदान' झाले आणि सोबतच डॉक्टरांनी त्यासंबंधीची सगळी माहिती (जी वरच्या मूळ लेखात आहे) पुरवली. परदेशातल्या पहिल्याच डॉक्टरने तिला योग्य निदान करून व्यावस्थित माहिती पुरवली तर आपल्याकडे अनेक डॉक्टर्सकडे जावूनही एकानेसुद्धा साधे आजाराचे नावही सांगू नये?? आपल्याकडे आजही वैद्यकीय ज्ञान नसलेला सामान्य माणूस डॉक्टरांवर पूर्णपणे अवलंबून असतो. त्याला काय आजार झाला आहे त्याचं नावं आणि त्याबद्दलची प्राथमिक माहिती डॉक्टर्स का देत नसावेत? बहुतेक डॉक्टर समस्या ऐकतात, चाचण्या सांगतात आणि त्यानुसार औषधे लिहून देतात; माहिती कोणीच देत नाही. आजकाल जरा 'अवेअरनेस' वाढल्याने मी प्रश्न विचारायचा प्रयत्न करते पण मला शक्य तेवढ्या त्रासिक चेहर्‍याने शक्य तेवढी त्रोटक उत्तरं देवून बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

हल्लीच एका सेशन मध्ये एका बाईने तिचा PCOD तून बरे होण्याचा अनुभव शेयर केलेला , त्यात तिने मानसिक क्षमता मेडितेशन आणि अफर्मेशन्सने वाढवली होती त्याबरोबरच थोडीफार शारीरिक शक्ति वाढवायासाठी व्यायाम सुरू केलेल , आता ती त्यात्यून पूर्ण बरी झालेली आहे !

डॉ श्रीहास 28/08/2018 - 13:00
बिपी चांगलंच वाढलेलं होतं म्हणून ईसीजी बघून बिपीच्या गोळ्या चालू केल्या.... तर पेशंट चा नवरा म्हणतो तिला गोळ्या घ्यायच्या नाहीत!! ईतक्या लवकर बिपीच्या गोळ्या नको म्हणते....... मी म्हणालो हार्ट ॲटॅक किंवा पॅरलिसीसचा झटका आल्यावर गोळ्या सुरू करण्यापेक्षा आज केलेल्या चांगल्या नाही का ? तरी पेशंटच्या चेहेऱ्यावर फारसा फरक दिसला नाही म्हणून मी म्हणालो की तुम्ही गोळ्या घ्या किंवा काय करायचं ठरवा मी माझं कर्तव्य पुर्ण करतोय आणि गोळ्या लिहून देतो आहे . हे प्रसंग नेहमी घडतात कारण कोणीतरी (डाॅक्टर्स सोडून)सांगीतलेलं असतं की ईतक्या गोळ्या घेणं चांगलं नसतं, सवय लागते गोळ्यांची ...... पण सगळ्यात जास्त नुकसान त्या पेशंटचं होतं हे डाॅक्टरला पटवून देणं अवघड जातं म्हणूनच पेशंट प्रशिक्षण कार्यक्रम किंवा वर्कशाॅप घेणं काळाची गरज आहे

In reply to by डॉ श्रीहास

नाखु 28/08/2018 - 13:24
कुठल्याही औषधोपचार यांचे दुष्परिणामच सांगण्याचा (बरेचदा कपोलकल्पित) त्या महिलेच्या जवळच्या नात्यातील जेष्ठ महिला करीत असतात,योग्य उपचार व नियमीत पूरक आहार याने चांगले होते अशी उदाहरणे यांना माहीतच नसतात का ते ज हेतुपुरस्सर लक्षात ठेवत नाहीत हे कळत नाही एका वेगळ्या विषयावरील लिखाण

अनिंद्य 27/07/2018 - 17:45
@ Shantanu Abhyankar मिपावर बहुतेक पहिलाच लेख तुमचा आणि तो ह्या हटके विषयावर. लेखन आवडले, लिहिते राहा अश्या शुभेच्छा अनिंद्य

In reply to by टवाळ कार्टा

रंगीला रतन 27/07/2018 - 20:10
@ टवाळ कार्टा सहमत! कंटाळवाणी चर्चासत्रे वाचून उबग आला होता. असे चांगले लेखच परत मिपावर येण्यासाठी मानसिक बळ देतात. मस्त लेख!

कपिलमुनी 27/07/2018 - 20:13
मुलींनो/महिलांनो कृपया हे आर्टिकल पूर्ण वाचा. ©अंजली झरकर तिला १३ व्या वर्षी पाळी सुरु झाली होती पण जशी सुरु झाली तेव्हापासून काही ना काही दुखणी मागे लागलीच होती. अति रक्तस्त्रावाचा त्रास तर पहिल्या वेळेपासून च सुरु झालेला होता. शाळेत जेव्हा ती आजूबाजूच्या मुलींचं निरीक्षण करायची तेव्हा सगळ्या मुली तिला सुंदर दिसायच्या. उत्साही, तजेलदार त्वचेच्या, शिडशिडीत शरीरयष्टीच्या तिच्या मैत्रिणी बघून तिला कळायचं नाही त्यांच्यात आणि आपल्यात काय नक्की अंतर पडलय. या ही मोठ्याच झाल्यात. यांनाही पाळी सुरु झालेली असणारेय पण यांचे केस गळत नाहीत, यांची स्कीन काळी कुरूप पडलेली नाही, यांचं वजन वाढलेलं नाही मग मी अशी का झालेय? मला का कोणत्या गोष्टीत उत्साह वाटत नाही? मला हे अचानक डिप्रेशन कुठून येतं? या विषयावर तिच्याशी बोलायला तेव्हा कुणीही नव्हतं. स्वत:च्या मनात पडणारे प्रश्न कुणाला सांगावे? ना कुणी मैत्रीण, ना समुपदेशक, ना शिक्षिका. तिने या विषयावर आईशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण बाहेरच्या १२-१२ तासाच्या हेवी ड्युट्या करून आणि घरातील कामे करून शिणून थकून गेलेली आई तिच्याशी बोलायला राजी नसायची. “सगळ्या जगाचं असच असतं, तू काय आभाळातून पडली नाहीस, मी ही हेच सहन केलय, तुला ही तेच सहन करायचय.” तिच्या मनातलं प्रश्नाचं जाळं कायम ठेवून आई – मुलीचा संवाद आटपायचा. ती १० वी ला गेल्यावर हा त्रास प्रचंड वाढला. दर १० दिवसांनी, १५ दिवसांनी कधीही पाळी यायला लागली, इडलिंबू असते तितक्या मोठ्या आकाराच्या रक्ताच्या काळ्या गाठी पाळीतून पडायला लागल्या, ते बघून तिचा जीव घाबरा घुबरा व्हायचा, असह्य वेदनांनी ८ -८ दिवस पाळी संपेपर्यंत ती बिछान्यावर निपचित पडून रहायची. शेवटी अनेकदा रडल्यानंतर तिला आई दवाखान्यात घेवून गेली. तिथे तिला overol-L चं प्रिस्क्रिप्शन मिळालं. इथून खरे दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. overal-L या गोळ्या तिने पहिल्या तीन महिने खाल्ल्या तरीही तिच्या पाळीची सायकल नॉर्मल होईना म्हणून पुन्हा एकदा ३ महिन्यासाठी तिला त्याच गोळ्या प्रिस्क्राईब केल्या गेल्या. ६ व्या महिन्यात एके दिवशी तिने overal-L चा डोस घेतला. ४ तासात अचानक गर्रकन सगळ जग तिच्याभोवती फिरायला लागलं, प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला, हृदयाच्या हार्ट्सबीट जबरदस्त वाढल्या. गोळी घेतल्यापासून ६ तासात तिची कंडीशन सिव्हीयर झाली. त्याच्यानंतर जवळपास ३ महिने बिछान्याला ती खिळून होती. याबद्दल जेव्हा दुसऱ्या MBBS MD. डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं गेलं तेव्हा तिने overal-L चा डोस घेतला हे ऐकून डॉक्टर उखडले. तिच्या आईला ताडताड बोलले. “ कमाल आहे तुमची, १५ वर्षाच्या मुलीला कोणी ६ महिने contraceptive pills वर ठेवतं का? बघा तिची अवस्था काय झालीयेय. किती भयानक वजन वाढलंय, pcod ची कंडीशन पहिल्यापेक्षा गंभीर झाली आहे. गंभीर साईड इफेक्ट झालेत या गोळ्यांचे. बंद करा त्या गोळ्या पहिल्या. वाचवा तुमच्या मुलीला” तिच्या गोळ्या बंद झाल्या पण गोळ्यांचे परिणाम कायम पाठलाग करत राहिले. ८५ किलो वर गेलेलं वजन, संपूर्ण चेहऱ्यावर उगवलेले केस, सतत मुरुमांच्या गाठी येवून खडबडीत झालेला काळा चेहरा, संपूर्ण शरीरावर आलेली सूज, खोबणीतून बाहेर आलेले डोळे आणि आयुष्यभरासाठी भेट मिळालेलं डिप्रेशन. ही कथा एकट्या कस्तुरीची नाहीयेय. ही कथा त्या हर एका मुलीची आहे जी वयाच्या १२ व्या १३ व्या वर्षापासून तिच्या पाळीबरोबर झगडतेय. overal-L असं जर तुम्ही नेट वर सर्च करून पाहिलं तर तुम्हाला कळेल या गर्भनिरोधक गोळ्या आहेत. पण...पण या गोळ्या मुलींची पाळीची सायकल नॉर्मल व्हावी म्हणून देखील सर्रास दिल्या जातात. काही डॉक्टर या देतात. बरेच डॉक्टर या गोळ्यांचा विरोध करतात. कारण या गोळ्या म्हणजे फक्त कृत्रिम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन आहेत. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत. ही सायकल जर बिघडली तर तिला पाळीचे त्रास सुरु होतात त्याची ट्रीटमेंट म्हणून बऱ्यापैकी birth control pills किंवा गर्भनिरोधक गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातात पण खुद्द अनेक डॉक्टर या गोळ्या लहान टीन एज मुलींना देण्याचा विरोध करतात कारण कृत्रिम इस्ट्रोजेन घेवून प्रोब्लेम कधीच संपत नाहीत. गोळ्या बंद केल्यावर अजून जास्त वाढतात. गंभीर बनतात जसे कस्तुरीचे बनले. जरा एकदा आपल्या घरातल्या १३-१४ वर्षाच्या मुलीबरोबर पाळीच्या त्रासाबद्दल बोलून बघा, तिला नक्की कुठले मेडिसीन दिलेत त्याचा काय परिणाम होतो हे सर्च तर करून बघा. १४ वर्षाचा जीव कुठल्या वेदनेतून आणि दु:खातून चाललाय याची जाणीव तुमच्या मनापर्यंत पोहोचू द्या भारताच्या जागरूक आई बापांनो. जर पाळीच्या त्रासासाठी birth control pills, कृत्रिम इस्ट्रोजेन, T4 किंवा स्टेरॉईड कंटेंट असलेली औषधे तिला चालू असतील तर कृपा करून ती बंद करा. दुसरा मुद्दा आहे पाळी बरोबर येत नसल्याने वजन वाढून आलेल्या लठ्ठपणाच्या वेदनांचा. कुणी choice म्हणून जाड होत नाही. कुणी choice म्हणून कुरूप देखील होत नाही. मग असं असताना जाडपणाच्या वेदना घेवून चालणाऱ्या बाईला ढोली, जाडी, काळी, कुरूप, जम्बो असली विशेषणे कोणत्या तोंडाने हा पुरुषी समाज लावत असतो? कामाच्या ठिकाणी स्वत:पेक्षा अनेक वर्षाने लहान असणाऱ्या ज्युनियर च्या वाढलेल्या पार्श्वभागावर विनोद करणारे सिनियर्स मला ठावूक आहेत. come on! या वेळी कुठे जाते तुमची डिग्री, तुमचं उच्च शिक्षण, तुमचं गोल्ड मेडल, तुमचे एथिक्स? माहीत नाही उच्च नीच जात कदाचित जन्माने मिळत असेल ही पण दुसऱ्याची वेदना समजावून घेणारं संवेदनशील मन फार दुर्मिळ आहे ते जन्माने मिळेलच असं नाही. त्यामुळे बाईला देवळात पाळीत प्रवेश द्यावा किंवा नाही ह्यावर भांडत बसणारा समाज मला कायम मुर्ख वाटत आलाय. बाईला पाळीमध्ये घरकामाची सक्ती नाही केली पाहिजे, बाईला पाळीमध्ये कामाच्या ठिकाणी स्वच्छ toilets उपलब्ध करून दिले पाहिजेत, बाईने स्वत:च्या पाळीच्या त्रासाबद्दल उघडपणे बोलले पाहिजे, पाळीबद्दल जनजागृती केली गेली पाहिजे, पाळीमध्ये बाईला कुठल्या प्रकारची औषधे दिली तर तिला बरं वाटेल, कुठल्या प्रकारच्या औषधानी तिचा त्रास वाढू शकतो याबद्दल कधी कुठली चर्चा ऐकू येत नाही. ज्या गरीब मुलींची ऐपत नाही त्यांना चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड पुरवले गेले पाहिजेत, बाईला स्वच्छ toilets तिच्या कामाच्या परिसरात असावी याबद्दल कुणी आंदोलने करत नाही. ज्याला त्याला जावून फक्त गाभाऱ्याला धडका मारायच्या असतात. हे बघा भाई मला पाळीत ना देवळात जायचय, ना मशिदीत, ना चर्च मध्ये. मला घरात राहायचय, मला आराम करायचाय, मला माझी पाळी वेदनामुक्त जगायची आहे. मला pcos free असं हेल्दी लाईफ जगायचं आहे त्यासाठी तुम्ही माझी काय मदत करू शकता? हा माझा जाहीर सवाल आहे! - अंजली झरकर या ढकलपत्रात गोळ्याबद्दल वेगळी माहिती दिली आहे

सुबोध खरे 27/07/2018 - 20:34
ढकलपत्रातील बरीच गोष्टी कचऱ्यात ढकलण्याच्या लायकीच्या आहेत. उदा "overal-L असं जर तुम्ही नेट वर सर्च करून पाहिलं तर तुम्हाला कळेल या गर्भनिरोधक गोळ्या आहेत. पण...पण या गोळ्या मुलींची पाळीची सायकल नॉर्मल व्हावी म्हणून देखील सर्रास दिल्या जातात. काही डॉक्टर या देतात. बरेच डॉक्टर या गोळ्यांचा विरोध करतात. कारण या गोळ्या म्हणजे फक्त कृत्रिम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन आहेत. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत. ही सायकल जर बिघडली तर तिला पाळीचे त्रास सुरु होतात त्याची ट्रीटमेंट म्हणून बऱ्यापैकी birth control pills किंवा गर्भनिरोधक गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातात पण खुद्द अनेक डॉक्टर या गोळ्या लहान टीन एज मुलींना देण्याचा विरोध करतात कारण कृत्रिम इस्ट्रोजेन घेवून प्रोब्लेम कधीच संपत नाहीत. गोळ्या बंद केल्यावर अजून जास्त वाढतात. गंभीर बनतात जसे कस्तुरीचे बनले. जरा एकदा आपल्या घरातल्या १३-१४ वर्षाच्या मुलीबरोबर पाळीच्या त्रासाबद्दल बोलून बघा, तिला नक्की कुठले मेडिसीन दिलेत त्याचा काय परिणाम होतो हे सर्च तर करून बघा. १४ वर्षाचा जीव कुठल्या वेदनेतून आणि दु:खातून चाललाय याची जाणीव तुमच्या मनापर्यंत पोहोचू द्या भारताच्या जागरूक आई बापांनो. जर पाळीच्या त्रासासाठी birth control pills, कृत्रिम इस्ट्रोजेन, T4 किंवा स्टेरॉईड कंटेंट असलेली औषधे तिला चालू असतील तर कृपा करून ती बंद करा." बाकी त्या दुर्दैवी मुलीबद्दल आणि त्यांनी डॉक्टर नक्की काय म्हणाले हे सांगितले आहे याविषयी पूर्ण माहिती शिवाय काही लिहिणे चुकीचे ठरेल. माझ्या स्वतःच्या अनुभवात दोन मुली अशा आहेत ज्यांनी अशाच गोळ्या नेट वर वाचून घेतल्याच नाहीत एका मुलीने पाळी व्यवस्थित आली नाही म्हणून दुसऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेली असता त्यांनी सोनोग्राफी परत करायला सांगितली. ती माझ्याकडे आल्यावर तिने गोळ्या घेतल्याच नाहीत हे कबुल केले. अशा ओसी पिल्स देणे हा "पी सी ओ एस" च्या उपचाराचा एक भाग नक्कीच आहे. काही स्त्रीरोग तज्ञ दुसरे उपचारहि करतात पण हा "तज्ञ डॉक्टरानी" प्रत्यक्ष रुग्ण पाहून घ्यायचा निर्णय आहे. म्हणून या गोळ्या विष आहे अशा तर्हेचा अपप्रचार करणाऱ्या झरकर बाई साफ चुकीच्या गोष्टी पुढे ढकलत आहेत असेच मी म्हणेन. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत हे त्यांचे विधान असेच भंपक आहे. त्यामुळे विषयाचे पूर्ण ज्ञान नसताना वाटेल ते लिहिणे हे रुग्णाची दिशाभूल करणे आहे.

चौकटराजा 29/07/2018 - 17:45
हा लेख लिहिणारे डॉ , हे वाईचे डॉ शरद अभ्यंकर यांचे चिरंजीव असतील तर " अरे या मुलाला तो लहान असल्यापासून ओळखतो असे विधान मी करीन . खरे तर डॉ शरद अभ्यंकर यांच्या विषयी मला फार आदर आहेच ! ते असो ... या डॉ च्या रूपाने आपल्याला एक मस्त मजेशीर पण अभ्यासू लेखक इथे मिळालेला आहे यात शंका नाही . आमच्या इथे अशी काहीशी समस्या आली होती पण गर्भ निरोधक गोळ्या महिना भर घेतल्याने आता मुलीला काही त्रास नाही .( पहिलया प्रथम मी " या" गोळ्यांचा उल्लेख झाला तेंव्हा चाट पडलो होतो कारण मुलगी गतिमंद गटातील आहे अरे बापरे हे काय भलतेच असे वाटून गेले .. असो ) .

लई भारी 30/07/2018 - 14:42
एका महत्वाच्या विषया बद्दल विस्ताराने लिहिल्या बद्दल धन्यवाद. पीसीओडी च्या फेऱ्यात अडकल्यामुळे बराच त्रास झालाय.
आयांनी आणि मुलींनी हे समजावून घेतले पाहिजे की पीसीओडी ही शरीराची उपजत सवय आहे, हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो.
आमचा पण असा गैरसमज होता की मुलं झाली म्हणजे संपला त्रास! अलीकडेच एका डॉक्टरनी गरजेनुसार गोळ्या आणि मुख्य म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे 'वजन कमी करणे' हा सल्ला दिला.

श्वेता२४ 30/07/2018 - 15:36
पीसीओडीवर खूप वर्षे उपचार घेतले आहेत. होमिओपथी, आयुर्वेदीक, त्या ओवरॉल एलचा कोर्सतर कित्येकदा केला. काहीकाळ फरक पडल्यासारखे वाटून परत येरे माझ्या मागल्या. याबद्दल माझ्या तत्कालीन आयुर्वेदीक डॉक्टर मैत्रिणीचे मत होते की, हल्लीच्या काळात 60 टक्के मुलींना ही समस्या असतेच. हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो. हे आपल्या लेखामुळेच कळलेे. हा आजार आपल्या रोजच्या राहणीमानाच्या सवयी व आहारामुळे हार्मोनवर परिणाम होऊन होतो. हे नॉर्मल आहे, असंच ऐकत आलेय. डॉक्टर थायरॉईडची टेस्ट करण्याचा एक सल्ला देतात. वर्षातून एकदा ही टेस्ट करतेच. गरोदर होण्यापूर्वी डॉक्टरनी 10 किलो वजन कमी करण्यास सांगितले होते. ते मी फारच मनावर घेऊन 64 वरुन 52 वर आणले 7-8 महिन्यात. आता पुन्हा 64-65 वर आले आहे. पण फार स्थूल दिसत नसले तरी वजन आटोक्यात आले पाहिजे 60 च्या दरम्यान राहिले पाहिजे हे प्रकर्षाने जाणवतेय. एक खूप माहिीतीपू्र्ण लेख व त्यानिमित्ताने चर्चा घडवून आणल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार

स्मिता. 30/07/2018 - 19:50
मिपावरच्या सर्व तज्ञ डॉक्टरांची लेख/प्रतिक्रिया वाचून नेहमीच मनात चांगली भावना येते. त्यांचं लिखाण असं वाटतं की ही डॉक्टर मंडळी त्यांच्या रुग्णांची मनस्थिती आणि पार्श्वभूमी समजून घेतात आणि रुग्णांना त्यांच्या आजाराविषयी व्यवस्थित माहिती देतात. मात्र प्रत्यक्षात असे डॉक्टर्स मला किंवा माझ्या जवळच्या वर्तुळातल्या कोणाला कधीच भेटले नाहीत. उदा.माझ्या एका बहिणीला १३ वर्षाची असतांना पाळी आली पण नियमीत कधीच नव्हती. १५-१६ वर्षांची झाल्यावर उपचार सुरु केलेत. २-३ वर्ष गर्भनिरोधक गोळ्या झाल्या, तेवढे दिवस पाळी नियमीत होती. गोळ्या बंद केल्यावर ये रे माझ्या मागल्या. नंतर काही महिने आयुर्वेदिक तर काही महिने होमिओपॅथी झाले. पण काही फरक पडला नाही. असेच अनेक डॉक्टर्सकडून उपचार करत करत कालांतराने लग्न झाले आणि ज्याची सगळ्यांना धास्ती होती ते न होता मूलही झाले. मुलानंतर पाळीचा त्रास जास्त वाढला. एव्हाना ती परदेशात होती. तिथे तिला PCOD असल्याचे 'निदान' झाले आणि सोबतच डॉक्टरांनी त्यासंबंधीची सगळी माहिती (जी वरच्या मूळ लेखात आहे) पुरवली. परदेशातल्या पहिल्याच डॉक्टरने तिला योग्य निदान करून व्यावस्थित माहिती पुरवली तर आपल्याकडे अनेक डॉक्टर्सकडे जावूनही एकानेसुद्धा साधे आजाराचे नावही सांगू नये?? आपल्याकडे आजही वैद्यकीय ज्ञान नसलेला सामान्य माणूस डॉक्टरांवर पूर्णपणे अवलंबून असतो. त्याला काय आजार झाला आहे त्याचं नावं आणि त्याबद्दलची प्राथमिक माहिती डॉक्टर्स का देत नसावेत? बहुतेक डॉक्टर समस्या ऐकतात, चाचण्या सांगतात आणि त्यानुसार औषधे लिहून देतात; माहिती कोणीच देत नाही. आजकाल जरा 'अवेअरनेस' वाढल्याने मी प्रश्न विचारायचा प्रयत्न करते पण मला शक्य तेवढ्या त्रासिक चेहर्‍याने शक्य तेवढी त्रोटक उत्तरं देवून बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

हल्लीच एका सेशन मध्ये एका बाईने तिचा PCOD तून बरे होण्याचा अनुभव शेयर केलेला , त्यात तिने मानसिक क्षमता मेडितेशन आणि अफर्मेशन्सने वाढवली होती त्याबरोबरच थोडीफार शारीरिक शक्ति वाढवायासाठी व्यायाम सुरू केलेल , आता ती त्यात्यून पूर्ण बरी झालेली आहे !

डॉ श्रीहास 28/08/2018 - 13:00
बिपी चांगलंच वाढलेलं होतं म्हणून ईसीजी बघून बिपीच्या गोळ्या चालू केल्या.... तर पेशंट चा नवरा म्हणतो तिला गोळ्या घ्यायच्या नाहीत!! ईतक्या लवकर बिपीच्या गोळ्या नको म्हणते....... मी म्हणालो हार्ट ॲटॅक किंवा पॅरलिसीसचा झटका आल्यावर गोळ्या सुरू करण्यापेक्षा आज केलेल्या चांगल्या नाही का ? तरी पेशंटच्या चेहेऱ्यावर फारसा फरक दिसला नाही म्हणून मी म्हणालो की तुम्ही गोळ्या घ्या किंवा काय करायचं ठरवा मी माझं कर्तव्य पुर्ण करतोय आणि गोळ्या लिहून देतो आहे . हे प्रसंग नेहमी घडतात कारण कोणीतरी (डाॅक्टर्स सोडून)सांगीतलेलं असतं की ईतक्या गोळ्या घेणं चांगलं नसतं, सवय लागते गोळ्यांची ...... पण सगळ्यात जास्त नुकसान त्या पेशंटचं होतं हे डाॅक्टरला पटवून देणं अवघड जातं म्हणूनच पेशंट प्रशिक्षण कार्यक्रम किंवा वर्कशाॅप घेणं काळाची गरज आहे

In reply to by डॉ श्रीहास

नाखु 28/08/2018 - 13:24
कुठल्याही औषधोपचार यांचे दुष्परिणामच सांगण्याचा (बरेचदा कपोलकल्पित) त्या महिलेच्या जवळच्या नात्यातील जेष्ठ महिला करीत असतात,योग्य उपचार व नियमीत पूरक आहार याने चांगले होते अशी उदाहरणे यांना माहीतच नसतात का ते ज हेतुपुरस्सर लक्षात ठेवत नाहीत हे कळत नाही एका वेगळ्या विषयावरील लिखाण
पीसीओडी पीसीओडी (PCOD) ही भानगड काय आहे? आजकाल हे पीसीओडी, पीसीओडी फार ऐकू येते. पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डीसीज. शब्दशः अर्थ, स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजेच बीजे दिसणे. संप्रेरकातील घोटाळ्यामुळे उदभवणारा हा एक आजार आहे. यात स्त्रियांच्या शरीरात पुरुषरसांचे (Androgens) प्रमाण वाढते. परिणामी स्त्रीबीजनिर्मिती महिन्याच्या महिन्याला होण्याऐवजी, अधून मधून व्हायला लागते. सोनोग्राफी केली, तर स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजांची रेलचेल दिसू लागते. खूप बायकांना असतो हा विकार. दर विसात एखाददुसरीला. प्रत्येकीला त्रास होतोच, असेही नाही. बरेचदा काही सुद्धा होत नाही.

‘इ’ जीवनसत्व : जरा ‘इ’कडेही लक्ष द्या !

हेमंतकुमार ·

सुंदर मालिकेतील अजून एक उपयोगी माहितीचा लेख. इ जीवनसत्वाचा उपयोग सद्या तरी इतरांपेक्षा जास्त ते विकणार्‍या कंपन्यांनाच होत आहे !

खिलजि 26/07/2018 - 15:49
डॉक्टर साहेब , आपण पुढे जाऊन कोलेस्टरॉलबद्दल लिहाल का ? नाही म्हणजे त्याचे पण काही प्रकार असतात , कोणते धोकादायक ठरू शकतात आणि कोणते नाही , याबद्दल जरा माहिती पाहिजे होती . आपण जर आधी लिहिले असेल तर तसे सांगा , मी आपली वाचनखूण शोधून काढीन . बाकी आपली समाजसेवा मला फार आवडते आणि माझ्या शुभेच्छा सदैव आपल्यासोबत असतील . छान माहितीपूर्ण लेख .

हेमंतकुमार 27/07/2018 - 17:44
बिम्बिकापेशी' म्हणजे काय ?>>>> Platelets . रक्तात 3 प्रकरच्या पेशी असतात: लाल, पांढऱ्या व बिंबिका. या तिसऱ्या पेशी जखमेनंतर रक्त गोठण्यास मदत करतात. प्रोत्साहनाबद्दल आभार!

हाही लेख उत्कृष्टच. उपलब्ध माहितीच्या मर्यादा स्पष्ट उघड करणे हा आधुनिक विज्ञानाचा मोठा गुण इथे अधोरेखित झाला आहे. जाहिरातीत तसेच पारंपारिक विज्ञानात उगीचच औषधाच्या गुणधर्माचे उदात्तीकरण केले जाते. तसे आपल्या कोणत्याही लेखात झालेले नाही. धन्यवाद. आवडले.

हेमंतकुमार 27/07/2018 - 19:54
सोमनाथ व सुधीर, मनमोकळ्या अभिप्रायाबद्दल व सातत्यपूर्ण प्र बद्दल आभार! सुधीर, सध्या कोकण अगदी निसर्गरम्य असणार आहे. तेव्हा एखाद्या लेखाद्वारे आम्हाला तिथली सचित्र सफर घडवाच ☺️

सुंदर मालिकेतील अजून एक उपयोगी माहितीचा लेख. इ जीवनसत्वाचा उपयोग सद्या तरी इतरांपेक्षा जास्त ते विकणार्‍या कंपन्यांनाच होत आहे !

खिलजि 26/07/2018 - 15:49
डॉक्टर साहेब , आपण पुढे जाऊन कोलेस्टरॉलबद्दल लिहाल का ? नाही म्हणजे त्याचे पण काही प्रकार असतात , कोणते धोकादायक ठरू शकतात आणि कोणते नाही , याबद्दल जरा माहिती पाहिजे होती . आपण जर आधी लिहिले असेल तर तसे सांगा , मी आपली वाचनखूण शोधून काढीन . बाकी आपली समाजसेवा मला फार आवडते आणि माझ्या शुभेच्छा सदैव आपल्यासोबत असतील . छान माहितीपूर्ण लेख .

हेमंतकुमार 27/07/2018 - 17:44
बिम्बिकापेशी' म्हणजे काय ?>>>> Platelets . रक्तात 3 प्रकरच्या पेशी असतात: लाल, पांढऱ्या व बिंबिका. या तिसऱ्या पेशी जखमेनंतर रक्त गोठण्यास मदत करतात. प्रोत्साहनाबद्दल आभार!

हाही लेख उत्कृष्टच. उपलब्ध माहितीच्या मर्यादा स्पष्ट उघड करणे हा आधुनिक विज्ञानाचा मोठा गुण इथे अधोरेखित झाला आहे. जाहिरातीत तसेच पारंपारिक विज्ञानात उगीचच औषधाच्या गुणधर्माचे उदात्तीकरण केले जाते. तसे आपल्या कोणत्याही लेखात झालेले नाही. धन्यवाद. आवडले.

हेमंतकुमार 27/07/2018 - 19:54
सोमनाथ व सुधीर, मनमोकळ्या अभिप्रायाबद्दल व सातत्यपूर्ण प्र बद्दल आभार! सुधीर, सध्या कोकण अगदी निसर्गरम्य असणार आहे. तेव्हा एखाद्या लेखाद्वारे आम्हाला तिथली सचित्र सफर घडवाच ☺️
वैद्यकाच्या इतिहासात जीवनसत्वांचे शोध क्रमाने लागत असताना १९२२मध्ये ‘इ’चा क्रमांक लागला. सुरवातीस ते निरोगी प्रजोत्पादनास आवश्यक असावे असा तर्क होता. नंतर ‘इ’ हे एकच रसायन नसून ८ रसायनांचे एकत्र कुटुंब आहे असे लक्षात आले. तरीसुद्धा त्याचे शरीरातील नक्की कार्य समजत नव्हते. त्यावेळेपर्यंत अ, ब, क आणि ड या जीवनसत्वांचे कार्य व्यवस्थित समजले होते आणि त्यांच्या अभावाने होणारे विशिष्ट आजारही प्रस्थापित झाले होते. ‘इ’च्या अभावाचा विशिष्ट आजार मात्र संशोधकांना जंग जंग पछाडूनही सापडत नव्हता.

ब-१ जीवनसत्व : ऊर्जानिर्मितीचे गतिवर्धक

हेमंतकुमार ·

ट्रेड मार्क 20/07/2018 - 02:58
बी१ ची कमतरता असण्याची लक्षणं काय आहेत? सध्या सगळीच अन्नधान्य आणि भाजीपाला रासायनिक खाते वापरून पिकवला जात असल्याने त्यात असलेल्या व्हिटॅमिन्स वर काय परिणाम होत असेल? तुम्ही म्हणालात तसं अख्ख्या स्वरूपात पण धान्य मिळत नाही. तसेच भारतीय पद्धतीने अन्न शिजवताना आपण बरेच जास्त तापमान वापरतो, त्याचा यावर काय परिणाम होत असेल? मासे वगैरे रोज खाणे शक्य नाही आणि त्यातही पाण्यातल्या अशुद्धीमुळे आणि रसायनांमुळे माश्यांवरही परिणाम होतोच. त्यातल्यात्यात अंडं खाणं हा जरा सोपा उपाय वाटतोय. तर पुरेसा बी व्हिटॅमिन्स चा (किंवा बी१ चा म्हणा) डोस मिळण्यासाठी किती रोज अंडी खावी लागतील? किंवा त्यातल्या त्यात बरे कॉम्बिनेशन काय असावे?

हेमंतकुमार 20/07/2018 - 09:16
ट्रे मा, चांगला प्रश्न. फक्त ब१ मिळवण्यासाठी कोणताही एकच पदार्थ (अंडे) अति खाऊ नये. मी असे सुचवेन: रोज 1 अंडे, आठवड्यातून 3 वेळा विविध बीन्सची उसळ, मोड आलेले कच्चे खाणे . यीस्ट हा तर दमदार स्रोत आहे. तो घरच्या स्वयंपाकात वापरता येईल का हे मलाही जाणून घ्यायचे आहे.

केलेले पदार्थ उदा. इडलीडोसे, आंबोळ्या, ढोकळा इ. पदार्थातील ब व्हिटॅमिने वाढतात काहो? गव्हाचे सत्त्व तर अख्खे गहू आंबवून बनवले जाते, ते स्वादिष्ट देखील असते. नाचणीचे सत्त्व कोकणात फार पौष्टिक म्हणून मानले जाते. या सर्व पदार्थात आंबवल्यामुळे ब जीवनसत्त्वे वाढतात का? यीस्ट मॉलमध्ये पॅकिंग केलेले मिळते. फक्त एक्सपायरी बघून घ्यावे. वरील पदार्थ नैसर्गिक रीत्या रात्रभर आंबवले जातात. हेच पदार्थ आपण यीस्ट वापरून केवळ तासादोनतासात आंबवू शकतो. फक्त एकदोन फसलीले प्रयोग करावे लागतील. परंतु शुद्ध स्टेन वापरल्यामुळे चव चांगली असेल. दुपारी वामकुक्षीपूर्वी मी टीव्हीवरचे पाकविषयक कार्यक्रम पाहतो. त्यात तंदुरी रोटी यीस्ट वापरून तव्यावर भाजून बनवलेली दाखवली होती. फक्त पाकिटावरच्या सूचना वाचून वापरावे लागते. अर्धी वाटी साखरयुक्त कोमट पाण्यात वीस मिनिटे ठेवून वगैरे. आठवड्यातून एकदोन वेळा पोळी/चपाती ऐवजी आपण तंदुरी रोटी करू शकतो. यात फक्त मळलेली कणीक काही वेळ ओल्या फडक्याखाली ठेवावी लागते. जीवनसत्त्वयुक्त अशा या अनोख्या पण चविष्ट मेजवानीत आणखी एक चविष्ट पदार्थ सादर केल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

In reply to by सुधीर कांदळकर

हेच पदार्थ आपण यीस्ट वापरून केवळ तासादोनतासात आंबवू शकतो
मी यीस्ट वापरुन अनेकदा 'आप्पम' बनवले आहेत त्यामुळे मी याबद्दल सांगू शकतो. अर्धा वाटी कोमट पाण्यात चमचाभर यीस्ट घालून दहा मिनटे थांबतो. नंतर हे पाणी आप्पमच्या वाटलेल्या मिश्रणात घालून ते ढवळतो आणि मिश्नणाचे पातेले झाकण लावून ठेवतो. रात्रभर असे ठेवल्यानंतर सकाळी या मिश्नणात भरपूर फेस तयार झालेला असतो. या फेसामुळे आधी जे पातेले ७०~७५% भरलेले होते तेच आता जवळपास १००% भरलेले असते. या फेसामुळे आप्पम लुसलुशीत आणि जाळीदार होतात. पण तरीही ते खूप आंबट नसतात. यानंतर दुपारपर्यंत जर हे मिश्रण राहिले तर ते बर्‍यापैकी आंबट होते. यीस्टमुळे आंबटपणा फारसा येत नाही तर मिश्रण फेसाळते व ते एक दोन तासात होत नाही.

ट्रेड मार्क 20/07/2018 - 02:58
बी१ ची कमतरता असण्याची लक्षणं काय आहेत? सध्या सगळीच अन्नधान्य आणि भाजीपाला रासायनिक खाते वापरून पिकवला जात असल्याने त्यात असलेल्या व्हिटॅमिन्स वर काय परिणाम होत असेल? तुम्ही म्हणालात तसं अख्ख्या स्वरूपात पण धान्य मिळत नाही. तसेच भारतीय पद्धतीने अन्न शिजवताना आपण बरेच जास्त तापमान वापरतो, त्याचा यावर काय परिणाम होत असेल? मासे वगैरे रोज खाणे शक्य नाही आणि त्यातही पाण्यातल्या अशुद्धीमुळे आणि रसायनांमुळे माश्यांवरही परिणाम होतोच. त्यातल्यात्यात अंडं खाणं हा जरा सोपा उपाय वाटतोय. तर पुरेसा बी व्हिटॅमिन्स चा (किंवा बी१ चा म्हणा) डोस मिळण्यासाठी किती रोज अंडी खावी लागतील? किंवा त्यातल्या त्यात बरे कॉम्बिनेशन काय असावे?

हेमंतकुमार 20/07/2018 - 09:16
ट्रे मा, चांगला प्रश्न. फक्त ब१ मिळवण्यासाठी कोणताही एकच पदार्थ (अंडे) अति खाऊ नये. मी असे सुचवेन: रोज 1 अंडे, आठवड्यातून 3 वेळा विविध बीन्सची उसळ, मोड आलेले कच्चे खाणे . यीस्ट हा तर दमदार स्रोत आहे. तो घरच्या स्वयंपाकात वापरता येईल का हे मलाही जाणून घ्यायचे आहे.

केलेले पदार्थ उदा. इडलीडोसे, आंबोळ्या, ढोकळा इ. पदार्थातील ब व्हिटॅमिने वाढतात काहो? गव्हाचे सत्त्व तर अख्खे गहू आंबवून बनवले जाते, ते स्वादिष्ट देखील असते. नाचणीचे सत्त्व कोकणात फार पौष्टिक म्हणून मानले जाते. या सर्व पदार्थात आंबवल्यामुळे ब जीवनसत्त्वे वाढतात का? यीस्ट मॉलमध्ये पॅकिंग केलेले मिळते. फक्त एक्सपायरी बघून घ्यावे. वरील पदार्थ नैसर्गिक रीत्या रात्रभर आंबवले जातात. हेच पदार्थ आपण यीस्ट वापरून केवळ तासादोनतासात आंबवू शकतो. फक्त एकदोन फसलीले प्रयोग करावे लागतील. परंतु शुद्ध स्टेन वापरल्यामुळे चव चांगली असेल. दुपारी वामकुक्षीपूर्वी मी टीव्हीवरचे पाकविषयक कार्यक्रम पाहतो. त्यात तंदुरी रोटी यीस्ट वापरून तव्यावर भाजून बनवलेली दाखवली होती. फक्त पाकिटावरच्या सूचना वाचून वापरावे लागते. अर्धी वाटी साखरयुक्त कोमट पाण्यात वीस मिनिटे ठेवून वगैरे. आठवड्यातून एकदोन वेळा पोळी/चपाती ऐवजी आपण तंदुरी रोटी करू शकतो. यात फक्त मळलेली कणीक काही वेळ ओल्या फडक्याखाली ठेवावी लागते. जीवनसत्त्वयुक्त अशा या अनोख्या पण चविष्ट मेजवानीत आणखी एक चविष्ट पदार्थ सादर केल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

In reply to by सुधीर कांदळकर

हेच पदार्थ आपण यीस्ट वापरून केवळ तासादोनतासात आंबवू शकतो
मी यीस्ट वापरुन अनेकदा 'आप्पम' बनवले आहेत त्यामुळे मी याबद्दल सांगू शकतो. अर्धा वाटी कोमट पाण्यात चमचाभर यीस्ट घालून दहा मिनटे थांबतो. नंतर हे पाणी आप्पमच्या वाटलेल्या मिश्रणात घालून ते ढवळतो आणि मिश्नणाचे पातेले झाकण लावून ठेवतो. रात्रभर असे ठेवल्यानंतर सकाळी या मिश्नणात भरपूर फेस तयार झालेला असतो. या फेसामुळे आधी जे पातेले ७०~७५% भरलेले होते तेच आता जवळपास १००% भरलेले असते. या फेसामुळे आप्पम लुसलुशीत आणि जाळीदार होतात. पण तरीही ते खूप आंबट नसतात. यानंतर दुपारपर्यंत जर हे मिश्रण राहिले तर ते बर्‍यापैकी आंबट होते. यीस्टमुळे आंबटपणा फारसा येत नाही तर मिश्रण फेसाळते व ते एक दोन तासात होत नाही.
जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत. ती सर्व पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. साधारणपणे ती विशिष्ट आहारस्त्रोतांमध्ये एकत्रित आढळतात. त्यापैकी ६ पेशींतील ऊर्जानिर्मितीमध्ये योगदान देतात तर उरलेली २ DNAच्या उत्पादनात मदत करतात. ब-१ हे पहिल्या गटात मोडते. त्याचा परिचय करून देण्यासाठी हा लेख. ब-१ चे अधिकृत नाव Thiamin असून त्यामध्ये गंधक हे मूलद्रव्य असते. आहारातील स्त्रोत: अख्खी (unrefined) धान्ये, मासे, मांस, अंडे, आणि सोयाबीन यांत ते विपुल प्रमाणात असते.