आयुष्य ना..... एखाद्या दवबिंदू सारखं असल पाहीजे, छोटसंच पण अस की .... Living Life to its Fullest! तस पाहीलं तर दवबिंदू आहे काय ? एक थेंब पाण्याचा ? का एक क्शण .... गोठून गेलेला ? जगणं आणि मरणं सुद्धा दैवाच्या स्वाधीन केलेला ?
खरंच.. जगता आलं पाहीजे एका दवबिंदू सारखंच ! एकदातरी ! पाणी असून वाहता न आल्यचं दु:ख नाही की , मोत्यासरखं दिसलो त्याच सु:ख नाही. कधी Observe केलंय का एखद्या दविबंदूला ? त्यात ना... "सुर्याला" स्वत:त पहाण्यची.... सामावण्यची... जिद्द म्हणा किंवा ताकद म्हणा... ती असते !!
हां.. पण जेवढे जगलो ते असे जगा की, जगात Atleast एक तरी असावं की ज्याला आपल्या "असण्याने" िकंवा "नसल्यानेही" काहीतरी फ़रक पडतो .
मग असे जगलो ना ....की काही फ़रक नाही पडत की आपण कीती जगलो !! पण शेवटी "जगलो" यालाच खरं महत्व आहे.... दविबंदू सारखंच !!!
प्रतिक्रिया
16 Feb 2009 - 3:09 pm | मधु मलुष्टे ज्य...
झेल्या तुझा भाऊ आला रे... ;)
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
16 Feb 2009 - 3:20 pm | अभिष्टा
:/
हां ! म्हणजे थोडक्यात, "१०० वर्षे निरर्थक आयुष्य जगण्यापेक्षा १० वर्षे अर्थपुर्ण आयुष्य जगलेले चांगले."
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा