अश्या निराशेच्या क्षणांतुन खुप वेळा गेलो पण आता
"तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे."
हे आठ्वुन थोड बर वाटेल.
धन्यवाद सामंत साहेब.
---नितिन.
... अशा परिस्थितीत माणसाला असाह्यतेतून पण धैर्य येतं.
पटलं.
स्वतःच्या अनुभवातून सांगते, जेव्हा दोनच रस्ते असतात एकतर कष्टाने, झगडा करून स्वतःसाठी स्वतःच उभं रहायचं, नाहीतर सुखासुखी दुसय्राचा आधार घेऊन दु:ख कुरवाळत बसायची. तेव्हा अशीच असहाय्यता खूप बळ देते लढण्याचं, सर्वप्रथम स्वतःशी आणि मग दु:खं तर आपोआप दूर जातात.
अदिती,
तुला दुःखातून जावं लागलं हे तुझ्या अनुभवातून तू लिहिलेलं वाचून वाईट वाटलं.
"तेव्हा अशीच असहाय्यता खूप बळ देते लढण्याचं, सर्वप्रथम स्वतःशी आणि मग दु:खं तर आपोआप दूर जातात."
हे वाचून तुझ्या लढण्याच्या जिद्दीचा अभिमान वाटला.
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
तुला दुःखातून जावं लागलं हे तुझ्या अनुभवातून तू लिहिलेलं वाचून वाईट वाटलं.
मला नाही वाटत! :-)
मला अनुभव मिळाला, दु:ख नाही! कदाचित जरा लहान वयात मिळाला (म्हणूनच बहुतेक कुबड्या उर्फ टारझन मला आज्जी म्हणतो).
हे वाचून तुझ्या लढण्याच्या जिद्दीचा अभिमान वाटला.
आणि जिद्द म्हणाल तर ती कधी रग बनते हे समजलं तर फार बरं!
तुला दुःखाचा अनुभव मिळाला अदिती.
मला तुझ्या दुःखाचं वाईट वाटतं अनुभवाचं नाही.
आणि "जरा लहान वयात मिळालं" हे वाचून मला आणखी वाईट वाटतं.
आज्जी म्हणजेच अनुभवाचा बटवा नाही काय?
काहीना त्यासाठी आयुष्य घालवावं लागतं खरं आज्जी व्ह्यायला. तर काहीना ते अगोदेरच कळतं.तुझ्यासारख्याना.
अदिती,
जिद्द-म्हणजे हट्ट- हा लाडकापण असू शकतो.तर कधी आवश्यकतेसाठी असतो.पण त्या जिद्दीला जेव्हा "गर्वाची" बाधा होते त्यावेळी तो हट्ट "रग" -म्हणजे रागाची बहिण- होते.
मला सुचलं ते मी लिहिलं.कदाचित माझं चुकत असेल.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
म्हणूनच बहुतेक कुबड्या उर्फ टारझन मला आज्जी म्हणतो
आहो आज्जी मला काय माहित तुमचा दिडशे वर्षांपुर्वीचा ईतिहास ? मी असेच तुम्हाला आज्जी ... यम्मी आज्जी म्हणतो .. :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
दु:खाने माणसे जोडली जातात.. वर वर्णन केलेल्या प्रसंगात ती स्त्री स्वतःवर आणि कुटुंबियांवर निर्भर होती. पण प्रसंग येताच जे तीच्या मदतीला आले त्यांचे मोल तिच्यासाठी कितीतरी मोठे आहे.. हेही तिला जाणवले असणार.
दु:खाला सामोरे जाणे ही मोठी गोष्ट खरीच... आणि त्या दु:खात ज्यांनी साथ दिली त्यांच्या ऋणात राहणे ही नम्रता..
खुप छान लेख आहे ..
दु:खाला सामोरे जाणे ही मोठी गोष्ट खरीच... आणि त्या दु:खात ज्यांनी साथ दिली त्यांच्या ऋणात राहणे ही नम्रता..
एवढं छान मला नाही लिहिता येत! पण एवढं जरूर कळलंय की माझी वाईट वेळ होती तेव्हा चार लोक आले म्हणून मी सावरले, अगदी सहज! त्यांनी कुबड्या दिल्या नाहीत म्हणून (खवीस, तुझ्याबद्दल लिहित नाही आहे)! त्यामुळे आज मी सावरल्यावर ऋणात राहिले, नाही राहिले हे त्यांनी ठरवावं, पण वाईट वेळ आलेल्याला मदत जरूर करेन आणि करते!
>>... अशा परिस्थितीत माणसाला असाह्यतेतून पण धैर्य येतं.
पटलं.
यमीताईन्शी सहमत.
नक्की सान्गता येणार नाही ते दु:ख कस्ल्या प्रकारचे होते पण हुशार नसेन म्हणुन किन्वा अन्पेक्षित अपयश आल्याने मी सुध्धा खुप खचले होते.माझा टीन एज त्यात्च गेल...सम्पल.....पण आता सावरलेय्....त्या दु:खातच डुम्बत बस्ले अस्ले तर नक्की बुडाले असते. मला मात्र ते आठवुन त्रास होतो......पण मुळ स्वभाव फार वेळ दु:खी राहण्यातला नाही त्यामुळे मनातल्या मनात पटकन त्याला जोरात डिच्चु देते . :)
"तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे."
छान लेख.
दु:खाला सामोरे जाणे ही मोठी गोष्ट खरीच... आणि त्या दु:खात ज्यांनी साथ दिली त्यांच्या ऋणात राहणे ही नम्रता..
वा.. मनिषा यांचे मत सुद्धा योग्यच आहे.
अश्या प्रसंगी आपल्यावर झालेल्या उपकराम्ची परतफेड उपकार स्मरल्याने आणि इतरांवर वेळ आल्यावर आपण त्यांना मदत करण्याने अंशतः होते.
-- (सज्जनांची संगत लाभलेला) लिखाळ.
प्रतिक्रिया
धन्यवाद
आभार
... अशा
अभिमानास्पद आहे.
तुला
"रग " ही " जिद्दीची " बहिण असावी.
सॉरी शक्तीमान
प्रेरणादायक
आभार
दु:ख
मनीषाजी, थो
दु:खाला
बहूत अच्छे
धैर्य
मी पण सहमत
छान.
फार छान विचार