काही माणसं असतातंच अशी... दवबिंदूसारखी...
त्यांचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी असतं...
पण ते कधी कुणाला जाणवतंच नाही...
आणि जेव्हा जिथे त्यांचं अस्तित्व जाणवतं
तेव्हा तिथे घालवलेले क्षण हे नेहमीच सुखदायक असतात...
कधीतरी भल्यापहाटे दवबिंदूंनी ओल्या झालेल्या हिरव्यागार गवतावर शांतपणे निजुन तर पहा...
पहा ते क्षण किती अविस्मरणीय असतात...!!!!!!!
प्रतिक्रिया
29 Aug 2010 - 10:55 pm | शिल्पा ब
छान..आवडलं.